2 उत्तरे
2
answers
भारताची राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली?
1
Answer link
भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा (legal basis) आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अंमलात आली.
धन्यवाद...!!
0
Answer link
भारताची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आली. या घटनेला स्वीकारल्यानंतर २६ जानेवारी १९५० पासून तिची अंमलबजावणी सुरू झाली, त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.