2 उत्तरे
2
answers
सेक्युलर म्हणजे काय?
9
Answer link
👉धर्मनिरपेक्षता(सिक्युरिझम)
●भारतीय घटनेच्या २५व्या कलमाने धर्मनिरपेक्षतेचा अर्थ स्पष्ट केला आहे.
●भारतातील कोणत्याही व्यक्तीला त्याला योग्य वाटणाऱ्या उपासनेचा, धर्मपालनाचा, पारलौकिक कल्याणाचा, आध्यात्मिक उन्नतीचा पूर्ण अधिकार आहे
●वरील अधिकारात धर्माच्या नावावर सरकार हस्तक्षेप करणार नाही तसेच मदत व विरोधही करणार नाही.
सामाजिक व राजकीय जीवनात व्यक्ती-व्यक्तीमध्ये धर्माच्या नावाने भेदभाव केला जाणार नाही.
■आपल्या राजकारणामध्ये किंवा प्रशासनामध्ये कोणतेही निर्णय घेताना धर्म हा निकष किंवा आधार असता कामा नये असे सेक्युलॅरिझम्मध्ये मानले जाते. किंबहुना बड्या मोठ्या नेत्यांनी आपल्याला वारंवार असेच सांगितलेले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे सेक्युलर नेते होते. ते निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी मंदिर, मठ, गुरुद्वारा किंवा मस्जीद अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी अजीबात जात नसत. निवडणुकीचा धर्माशी काय संबंध, असा त्यांचा रास्त प्रश्न असे. इंदिरा गांधी या पंतप्रधान झाल्या. त्यांनी या गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली आणि त्या निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ धार्मिक स्थळांपासून करायला लागल्या. तरीही त्या स्वत:ला सेक्युलरच म्हणवून घेत होत्या आणि त्यांचे अनुयायी त्यांना सेक्युलर म्हणत होते. अशा प्रकारे मुळातच संदिग्ध असलेली एक संकल्पना आणि नेत्यांचे वर्तन यामध्ये विसंगती दिसायला लागली की, लोकांच्या मनात सुद्धा या संकल्पनेविषयी बरेच गैरसमज निर्माण होतात आणि गोंधळ निर्माण होतो. भारतीय लोकांच्या मनावर धर्माचा मोठा पगडा आहे. त्यामुळे ते पदोपदी धर्म, देव, मठ, मस्जिद यांचे संदर्भ घेत असतात. त्यामुळे तर सरकार आणि धर्म, प्रशासन आणि जात यातली सीमारेषा निश्चित करणे अवघड होऊन बसले आहे.
■देशातल्या सर्व लोकांना त्याची जात, धर्म यांचा विचार न करता कायदा लागू करावा. आपल्या देशात मुस्लिमांसाठी वेगळा नागरी कायदा आहे. जगाच्या पाठीवर काही अपवाद वगळता कोठेही अशी स्थिती नाही. एकदा एखादा कायदा केला की तो सर्वांना लागू होतो. मग तो कोणत्याही धर्माचा असो आणि हाच तर सेक्युलॅरिझम् आहे. मग भारतीय जनता पार्टीने भारतात सर्वांना समान नागरी कायदा असावा ही मागणी केली तर तो जातीयवाद ठरेल की सेक्युलरवाद ठरेल? आपला देश जर खरा सेक्युलर असेल तर देशाने सर्वांना एकच कायदा केला पाहिजे. धर्माच्या आधारावर वेगळा कायदा असता कामा नये. पण आपण तसा कायदा केलेला आहे आणि तरीही स्वत:ला सेक्युलर म्हणून घेत आहोत आणि तसा कायदा असावा, अशी मागणी करणार्या भाजपाला जातीयवादी ठरवत आहोत. तीच गोष्ट ३७० व्या कलमाला लागू आहे. ते कलम रद्द करावे ही राष्ट्रीय एकात्मतेसाठी आवश्यक बाब आहे. पण ती मागणी करणार्या भाजपाला आपण जातीयवादी म्हणत आहोत. या ठिकाणी भाजपाची तरफदारी करण्याचा हेतू नाही, परंतु आपण सेक्युलॅरिझम्च्या बाबतीत नेमकेपणे भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगावे ही भूमिका आहे.
●भारतीय घटनेच्या २५व्या कलमाने धर्मनिरपेक्षतेचा अर्थ स्पष्ट केला आहे.
●भारतातील कोणत्याही व्यक्तीला त्याला योग्य वाटणाऱ्या उपासनेचा, धर्मपालनाचा, पारलौकिक कल्याणाचा, आध्यात्मिक उन्नतीचा पूर्ण अधिकार आहे
●वरील अधिकारात धर्माच्या नावावर सरकार हस्तक्षेप करणार नाही तसेच मदत व विरोधही करणार नाही.
सामाजिक व राजकीय जीवनात व्यक्ती-व्यक्तीमध्ये धर्माच्या नावाने भेदभाव केला जाणार नाही.
■आपल्या राजकारणामध्ये किंवा प्रशासनामध्ये कोणतेही निर्णय घेताना धर्म हा निकष किंवा आधार असता कामा नये असे सेक्युलॅरिझम्मध्ये मानले जाते. किंबहुना बड्या मोठ्या नेत्यांनी आपल्याला वारंवार असेच सांगितलेले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे सेक्युलर नेते होते. ते निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी मंदिर, मठ, गुरुद्वारा किंवा मस्जीद अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी अजीबात जात नसत. निवडणुकीचा धर्माशी काय संबंध, असा त्यांचा रास्त प्रश्न असे. इंदिरा गांधी या पंतप्रधान झाल्या. त्यांनी या गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली आणि त्या निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ धार्मिक स्थळांपासून करायला लागल्या. तरीही त्या स्वत:ला सेक्युलरच म्हणवून घेत होत्या आणि त्यांचे अनुयायी त्यांना सेक्युलर म्हणत होते. अशा प्रकारे मुळातच संदिग्ध असलेली एक संकल्पना आणि नेत्यांचे वर्तन यामध्ये विसंगती दिसायला लागली की, लोकांच्या मनात सुद्धा या संकल्पनेविषयी बरेच गैरसमज निर्माण होतात आणि गोंधळ निर्माण होतो. भारतीय लोकांच्या मनावर धर्माचा मोठा पगडा आहे. त्यामुळे ते पदोपदी धर्म, देव, मठ, मस्जिद यांचे संदर्भ घेत असतात. त्यामुळे तर सरकार आणि धर्म, प्रशासन आणि जात यातली सीमारेषा निश्चित करणे अवघड होऊन बसले आहे.
■देशातल्या सर्व लोकांना त्याची जात, धर्म यांचा विचार न करता कायदा लागू करावा. आपल्या देशात मुस्लिमांसाठी वेगळा नागरी कायदा आहे. जगाच्या पाठीवर काही अपवाद वगळता कोठेही अशी स्थिती नाही. एकदा एखादा कायदा केला की तो सर्वांना लागू होतो. मग तो कोणत्याही धर्माचा असो आणि हाच तर सेक्युलॅरिझम् आहे. मग भारतीय जनता पार्टीने भारतात सर्वांना समान नागरी कायदा असावा ही मागणी केली तर तो जातीयवाद ठरेल की सेक्युलरवाद ठरेल? आपला देश जर खरा सेक्युलर असेल तर देशाने सर्वांना एकच कायदा केला पाहिजे. धर्माच्या आधारावर वेगळा कायदा असता कामा नये. पण आपण तसा कायदा केलेला आहे आणि तरीही स्वत:ला सेक्युलर म्हणून घेत आहोत आणि तसा कायदा असावा, अशी मागणी करणार्या भाजपाला जातीयवादी ठरवत आहोत. तीच गोष्ट ३७० व्या कलमाला लागू आहे. ते कलम रद्द करावे ही राष्ट्रीय एकात्मतेसाठी आवश्यक बाब आहे. पण ती मागणी करणार्या भाजपाला आपण जातीयवादी म्हणत आहोत. या ठिकाणी भाजपाची तरफदारी करण्याचा हेतू नाही, परंतु आपण सेक्युलॅरिझम्च्या बाबतीत नेमकेपणे भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगावे ही भूमिका आहे.
0
Answer link
सेक्युलर (Secular) या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष किंवा सर्वधर्म समभाव असा होतो.
धर्मनिरपेक्षता म्हणजे:
- राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नसतो.
- राज्य सर्व धर्मांना समान मानते.
- धर्म आणि राजकारण एकमेकांपासून वेगळे असतात.
- प्रत्येक नागरिकाला आपापल्या श्रद्धेनुसार धर्म निवडण्याचा, आचरण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार असतो.
सेक्युलर असणे म्हणजे कोणताही धर्म न मानणे नव्हे, तर सर्व धर्मांचा आदर करणे आणि कोणत्याही धर्माच्या व्यक्तींमध्ये कोणताही भेदभाव न करणे.
भारताने धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारले आहे. भारतीय संविधानात धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी: