औषधे आणि आरोग्य
वैद्यकीयशास्त्र
वैद्यकशास्त्र
शवविच्छेदन
आरोग्य
तुम्हाला माहीत आहे का, पोस्टमार्टम दिवसाच का करतात?
2 उत्तरे
2
answers
तुम्हाला माहीत आहे का, पोस्टमार्टम दिवसाच का करतात?
18
Answer link
विषय जरा गांभीर्याचा आहे आणि तेवढ्याच कुतूहलाचाही कारण आजचा विषय आहे शरीर विच्छेदनाचा म्हणजेच पोस्ट-मोर्टमचा. पोस्ट-मोर्टम हा शब्द आपण सर्वांनी ऐकला आहे आणि तो केव्हा आणि कोणत्या कारणासाठी केला जातो हेही आपल्याला माहिती आहेच. आज मी तुम्हाला सांगणार आहे कि पोस्ट-मोर्टम हे रात्री का केल्या जात नाही, नेहमी सकाळीच का केल्या जाते… चला तर सुरु करूया.
पोस्ट-मार्टम ही एक शल्य चिकित्सा आहे; जी “माणूस का बरं मेला असावा” याची पडताळणी करण्यासाठी केली जाते. पोस्ट-मार्टम करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या परीजनांनकडून परवानगी घेतली जाते आणि त्या नंतरच शस्त्रक्रियेला आरंभ होतो. पोस्ट-मार्टमबद्द्द्ल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानवी देह मृत्यूमुखी पडल्यानंतर ६ ते १० तासांतच पोस्ट-मार्टम करणे गरजेचे आहे. पण का?
असं केलं नाही तर मानवी शरीरात आणि अवयवांत नैसर्गिक बदल व्यायला लागतात आणि मग हात-पाय अकडणे, शरीर फुगणे यांसारख्या गोष्टी व्हायला लागतात. आता आणखी एक; मृतदेह जर जास्त वेळ प्रकाशात राहिले ट्यूबलाइटमुळे आणि बाकी कोणत्याही कृत्रिम प्रकाशामुळे शरीराला झालेल्या जखमांचे निशाण हे जांभळ्या रंगाचे दिसायला लागतात. ही गोष्ट फोरेन्सिक विज्ञानाला मान्य नाहीये. रात्री पोस्ट मोर्टम न करण्याचे एक कारण हेही आहे कि नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाशात जखमांचे निशाण वेग-वेगळे दिसतात आणि जर ते ओळखण्यात चूक केली आणि रिपोर्ट दिली तर कोर्ट फॉरेंसिकला चेतावणी आणि दंड दोन्ही देऊ सतो म्हणून पोस्ट मोर्टम हे दिवसाच्या प्रकाशातच केले जाते.
पोस्ट-मार्टम ही एक शल्य चिकित्सा आहे; जी “माणूस का बरं मेला असावा” याची पडताळणी करण्यासाठी केली जाते. पोस्ट-मार्टम करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या परीजनांनकडून परवानगी घेतली जाते आणि त्या नंतरच शस्त्रक्रियेला आरंभ होतो. पोस्ट-मार्टमबद्द्द्ल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानवी देह मृत्यूमुखी पडल्यानंतर ६ ते १० तासांतच पोस्ट-मार्टम करणे गरजेचे आहे. पण का?
असं केलं नाही तर मानवी शरीरात आणि अवयवांत नैसर्गिक बदल व्यायला लागतात आणि मग हात-पाय अकडणे, शरीर फुगणे यांसारख्या गोष्टी व्हायला लागतात. आता आणखी एक; मृतदेह जर जास्त वेळ प्रकाशात राहिले ट्यूबलाइटमुळे आणि बाकी कोणत्याही कृत्रिम प्रकाशामुळे शरीराला झालेल्या जखमांचे निशाण हे जांभळ्या रंगाचे दिसायला लागतात. ही गोष्ट फोरेन्सिक विज्ञानाला मान्य नाहीये. रात्री पोस्ट मोर्टम न करण्याचे एक कारण हेही आहे कि नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाशात जखमांचे निशाण वेग-वेगळे दिसतात आणि जर ते ओळखण्यात चूक केली आणि रिपोर्ट दिली तर कोर्ट फॉरेंसिकला चेतावणी आणि दंड दोन्ही देऊ सतो म्हणून पोस्ट मोर्टम हे दिवसाच्या प्रकाशातच केले जाते.
0
Answer link
दिवसा पोस्टमार्टम करण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रकाशाची उपलब्धता आणि इतर काही व्यावहारिक अडचणी. खाली काही कारणे दिली आहेत:
- नैसर्गिक प्रकाश: दिवसा नैसर्गिक प्रकाश चांगला असतो. त्यामुळे डॉक्टरांना शरीराचे रंग व्यवस्थित दिसतात. रक्ताच्या गुठळ्या किंवा इतर सूक्ष्म बदल प्रकाशात अधिक स्पष्टपणे दिसतात, ज्यामुळे मृत्यूचे कारण शोधणे सोपे होते.
- वेळेची उपलब्धता: पोस्टमार्टमसाठी पुरेसा वेळ आवश्यक असतो. दिवसा वेळ असल्याने डॉक्टर सर्व तपासणी व्यवस्थित करू शकतात. रात्री कर्मचारी कमी असू शकतात किंवा इतर संसाधने उपलब्ध नसण्याची शक्यता असते.
- सुरक्षितता: रात्रीच्या वेळी सुरक्षा आणि इतर समस्या येऊ शकतात. त्यामुळे दिवसा पोस्टमार्टम करणे अधिक सुरक्षित मानले जाते.
- तांत्रिक अडचणी: रात्रीच्या वेळी लाईट कमी असल्यास किंवा इतर तांत्रिक अडचणींमुळे तपासणीत अडथळे येऊ शकतात.
या कारणांमुळे शक्यतोवर पोस्टमार्टम दिवसा केले जाते.