भारत भूगोल जनगणना

भारताची पहिली जनगणना कधी झाली व ती किती वर्षांनी होते?

2 उत्तरे
2 answers

भारताची पहिली जनगणना कधी झाली व ती किती वर्षांनी होते?

1
भारताची पहिली जनगणना १८७२ ला लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली. १८८१ ला संपूर्ण भारतात एकाच वेळी जनगणना पार पडली.
उत्तर लिहिले · 16/4/2022
कर्म · 121765
0

भारतातील पहिली जनगणना १८७२ मध्ये झाली.

भारतामध्ये जनगणना दर १० वर्षांनी होते.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1420

Related Questions

जनगणना 2000 टिंब टिंब क्रमांक लागतो?
जनगणना शिक्षकावर पुढीलपैकी कोणती शैक्षणिक कामे करणे सक्तीचे केले आहे?
जातीनिहाय जनगणना म्हणजे काय?
भारताची पहिली जनगणना कधी झाली?
2001 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे?
भारतामध्ये 2001 मध्ये स्त्री-पुरुष संख्या किती होती?
भारतामध्ये नियमित शिरगणती कोणत्या वर्षापासून सुरू झाली?