2 उत्तरे
2
answers
भारताची पहिली जनगणना कधी झाली व ती किती वर्षांनी होते?
1
Answer link
भारताची पहिली जनगणना १८७२ ला लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली. १८८१ ला संपूर्ण भारतात एकाच वेळी जनगणना पार पडली.