
जनगणना
0
Answer link
जनगणना 2000 हे स्वतंत्र भारताची चौथी जनगणना होती, तर एकूण जनगणनेच्या इतिहासातली तेरावी जनगणना होती.
भारतामध्ये सर्वात पहिली जनगणना 1872 मध्ये झाली. ही जनगणना ब्रिटीश व्हाईसरॉय लॉर्ड मेयो यांनी सुरू केली. त्यानंतर, 1881 पासून दर 10 वर्षांनी नियमितपणे जनगणना केली जाते.
अधिक माहितीसाठी:
1
Answer link
भारतातील जातीनिहाय जनगणना
१८७२ पासून भारतात जनगणना सुरू झाली. भारतात १९३१ या वर्षी शेवटची सर्व जातीनिहाय जनगणना झाली. त्यानंतर ती बंद करण्यात आली. १९५१ पासून फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची जातीनिहाय जनगणना केली जाते आणि त्यानुसार दरवर्षी त्यांच्या विकासासाठी राज्य व राष्ट्रीय अर्थसंकल्पात त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी राखून ठेवला जातो. (
३. १९३१ ची जनगणना व इतर मागासवर्गीयांची लोकसंख्याः
१९३१ च्या शेवटच्या सर्व जातनिहाय या जनगणनेच्या आधारे मंडल आयोगाने जातीनिहाय व धार्मिक प्रतिनिधीत्वाचा तपशील तयार केला व त्यानुासर इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या ५२ टक्के एवढी होती.
1
Answer link
भारताची पहिली जनगणना १८७२ ला लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली. १८८१ ला संपूर्ण भारतात एकाच वेळी जनगणना पार पडली.
1
Answer link
भारताची पहिली जनगणना १८७२ ला लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली. १८८१ ला संपूर्ण भारतात एकाच वेळी जनगणना पार पडली.
0
Answer link
भारतामध्ये 2001 मध्ये स्त्री-पुरुष प्रमाण खालीलप्रमाणे होते:
- एकूण लोकसंख्या: 1,028,737,436
- पुरुष: 532,156,772
- स्त्रिया: 496,580,664
- लिंग गुणोत्तर (दर 1000 पुरुषांमागे स्त्रिया): 933
संदर्भ:
- जनगणना विभाग, भारत सरकार (censusindia.gov.in)