खरेदी मानसशास्त्र सकारात्मक विचार

खरे आनंदामुळे कोण कोणत्या गोष्टी घडतात?

2 उत्तरे
2 answers

खरे आनंदामुळे कोण कोणत्या गोष्टी घडतात?

2
खरा आनंद, खरे सुख कशात आहे याची कुणालाही कल्पना नाही… स्वतःचा खरा आनंद आणि खरे समाधान इतरांच्या आनंदात दडलेला असतात. इतरांना त्यांचा आनंद द्या आणि त्याबदल्यात तुम्हालाही नक्कीच आनंद आणि समाधान मिळेल. मानवी आयुष्याच्या यशाचे खरे गमक यातच आहे….” हे ऐकून संपूर्ण हॉल नि:शब्द झाला….
जर एखादा मुका घेतल्याने बाळ रडायचा थांबत असेल तर मला खुप आवळत, पन याचा काँन्हर्स तितका खराब आहे म्हणून थोड स्पष्ट करतोय. याचा अर्थ आधी बाळाला रडवा मग असा सिन बघा हे फक्त राज कारन झाल मला हे अपेक्षीत नाही.
जर एखाद बाळ यात्रेत गेल व खेळनी मागू लागल पन आई गरीब व लागल ते बाळ जमिनवर हात पाय घासत टेंबलायला , तीथ आईनी दिला मार मग ते पळत सुटल व गेला खेडनी विकनार्य कडे व आई बसली शोधत ईकडे तिकडे. खेडने वाला म्हनाला जा पैसे घेउन ये मग त्याला आठवली आई , पन ती दिसत नाही आता डबल उडाला गेंधळ ,, मग कोनी श्रीमंत मानसाच्या लक्षात आल व तो समजुत काढायसाठी, मुलाला आधी खेडन दिल तरी आता त्याला खेडन नाही तर आई पाहीजे होती , गर्दीत भरकटल व तिथ त्याचे डोळे फक्त आईला शोधत होते. व जेव्हा आई मिळाली तेव्हा ते खेळन्याचा विषय बाजुला सारतो व आई बाळाचे मुके घेते व हिच स्टोरी बाळ मोठा झाल्यावर रिपीट होते फक्त या वेळेस आईची जागा बाई घेते व पैश्यांची जागा खेळन घेते . फक्त कधी पैसे हरवतात तर कधी बाई हरवते तर कघी मानुस स्वता. फक्त लक्षात आल पाहीजे बस कि भरकटलो त्या मुळे आनंद हरवतो व गोंधळ समजला की आनंद परत येतो.
आपले पैस्, श्रम, वेळ यातला एक जरी वाचवता आल तरी नकळत ईतर दोन गोष्टी पन वाचतात व आपल्याला तिन पट आनंद आता होतो, पन अभ्यास करतांना कसर केली तर जिवनभर सर्कस ठरलीच आहे. म्हणुन अभ्यासाठी वेळ फक्त कळी च फुल ज्या गतीने होते तितका धिर किवा धिरे धिरे करावा व घाई गरबळ शहानपनल केल किंवा कळी सोबत छेडखानी केली की तूमचा जिवनाचा ऐप्रील फुल होनार हे नक्की. म्हनजेच एखादा मुलगा परीक्षेत मेरीट आला अस समजल तर आनंद होतोच.
उत्तर लिहिले · 31/12/2021
कर्म · 121765
0
खऱ्या आनंदामुळे अनेक सकारात्मक गोष्टी घडू शकतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
  • उत्तम आरोग्य: आनंदी राहिल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि तणाव कमी होतो. संशोधन असे दर्शविते की सकारात्मक भावनांमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते.
  • चांगले संबंध: आनंदी लोक चांगले मित्र आणि जोडीदार बनतात. त्यांचे सामाजिक संबंध अधिक दृढ असतात. आनंदी व्यक्ती इतरांना आकर्षित करतात आणि त्यांच्याशी चांगले संबंध ठेवतात.
  • अधिक उत्पादनक्षमता: आनंदी कर्मचारी अधिक कार्यक्षम आणि उत्पादक असतात. ते अधिक सर्जनशील आणि समस्या सोडवणारे असतात. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूनुसार, आनंदी लोक कामावर अधिक चांगले प्रदर्शन करतात.
  • दीर्घायुष्य: आनंदी लोकांचे आयुष्य अधिक असते. ते अधिक निरोगी जीवनशैली जगतात. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की आनंदी लोक जास्त जगतात.
  • सकारात्मक दृष्टीकोन: आनंदी लोकांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असतो. ते अडचणींवर मात करण्याची अधिक क्षमता ठेवतात. सकारात्मक दृष्टिकोन आत्मविश्वास वाढवतो.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1640

Related Questions

आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तर सगळं बदलतं का?
आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा?
सकारात्मक विचाराचे चिंतन कसे करावे?
पॉझिटिव्ह विचार कसे करावेत?
निसर्गात आनंद भरून राहिलेला आहे या विषयी तुमचे विचार कसे लिहाल?
आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो याविषयी महत्त्व स्पष्ट करा?
आनंद हा घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो याविषयी मत स्पष्ट करा?