Topic icon

सकारात्मक विचार

1

तुमचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तर जीवनात खूप मोठा बदल घडू शकतो. हा बदल कसा घडून येतो हे काही मुद्यांच्या आधारे स्पष्ट करतो:

1. सकारात्मकता (Positivity):

जर आपण नकारात्मक दृष्टिकोन ठेवला, तरproblem कितीही लहान असला तरी तो मोठा वाटतो. पण सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास मोठ्या अडचणींवर मात करणं सोपं जातं.

2. संधी (Opportunity):

सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास, आपल्याला प्रत्येक परिस्थितीत काहीतरी नवीन शिकायला मिळतं. अडचणींमध्ये संधी शोधण्याची सवय लागते.

3. नातेसंबंध (Relationships):

आपण इतरांशी कसे वागतो हे आपल्या दृष्टिकोनवर अवलंबून असते. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आपले संबंध सुधारतात आणि नकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो.

4. ध्येय (Goals):

आपण आपल्या ध्येयांकडे अधिक उत्साहाने पाहतो आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करतो. नकारात्मक दृष्टिकोन आपल्याला निराश करू शकतो.

5. मानसिक आरोग्य (Mental Health):

सकारात्मक दृष्टिकोन आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तणाव कमी होतो आणि मनःशांती मिळते.

थोडक्यात, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तर तुमचं जीवन नक्कीच बदलू शकतं.

अधिक माहितीसाठी काही उपयुक्त लिंक्स:
उत्तर लिहिले · 18/4/2025
कर्म · 1620
1
आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो. हे खरं आहे, की आनंद सर्वत्र असतो; पण अंतरंगात आनंद असेल, तरच तो अनुभवता येतो. आनंदाचं नातं जुळतं, ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो, तो फक्त आनंदच.
हा कारण ते आनंद आपण मानण्यात असते. एखादी चांगली गोष्ट घडली तर आपल्याला खूप आनंद होतो. पण तेच एखादी वाईट गोष्ट गडल्या वर आपल्याला दुःख वाटतो. जर का आपण दुःख पण आनंदाने स्वीकार केले तर कोणतीच वाईट गोष्ट होणार नाही किंवा घडणार नाही. आणि अस पण करायचं नसत की आनंदाची गोष्ट घडली की दुःख त राहायचं त्याला तर पण अत्यानंद वाहायच असत. सगळे गोष्ट आपण नेहमी आनंदाने स्वीकार ले पाहिजे म्हणजेच आनंदाचा झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगात होत असते.
उत्तर लिहिले · 11/9/2023
कर्म · 53710
2
नकारात्मक विचारांच्या मालिकेतून सुटका करून घेण्यासाठी जेव्हा एखादा नकारात्मक विचार तुमच्या मनात येईल त्या वेळी लगेच जाणीवपूर्वक विचारांची दिशा बदला.जो नकारात्मक विचार तुमच्या मनात आला असेल त्या संदर्भातील सकारात्मक विचार लगेच तुम्ही तुमच्या मनात आणायचा .उदा. जर तुम्ही गाडी चालवत असाल आणि तुमच्या मनात विचार आला कि रस्ता खराब आहे,टायर मध्ये एखादा खिळा जाऊन टायर पंक्चर झाला तर .... आणि ह्या पुढची अशी नकारात्मक विचारांची मालिका सुरु होण्याआधीच स्वताला रोखा आणि हा विचार करा कि " माझी गाडी सुरक्षित आहे ,माझा प्रवास सुरक्षित आहे आणि मी सुरक्षित आणि ठरलेल्या वेळेत ठरलेल्या ठिकाणी पोहचणार आहे."

ह्या विचाराने तुमच्या मनात सुरु व्हायला लागलेली नकरात्मक विचारांची मालिका थांबेल आणि सकारात्मक विचारांची मालिका सुरु होईल आणि तुमचा आत्मविश्वास कायम राहील.

आणि जो पर्यंत मनात आलेला नकरात्मक विचार जात नाही तोवर सकारात्मक विचार रिपीट करत राहा म्हणजेच चिंतन करा,

आणि त्याच सोबत जे तुम्हाला आयुष्यात मिळवायचं आहे त्यासाठी सकारात्मक विचारांचं चिंतन म्हणजेच अफीरमेशन ! ते तुम्ही रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर लगेच करू शकता.हे चिंतन करताना ते पूर्ण झाल्यानंतरच चित्र डोळ्यांसमोर सतत आणा त्यामुळे सवपन लवकर पूर्ण व्हायला मदत होईल.
उत्तर लिहिले · 23/4/2022
कर्म · 1850
0

पॉझिटिव्ह विचार कसे करावे याबद्दल काही सूचना:

  1. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा: जीवनातील सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.
  2. नकारात्मक विचार टाळा: नकारात्मक विचार मनात आले तर त्यांना सकारात्मक विचारांमध्ये रूपांतरित करा.
  3. कृतज्ञता व्यक्त करा: तुमच्या जीवनातील चांगल्या गोष्टींसाठी नेहमी आभारी रहा.
  4. सकारात्मक लोकांमध्ये रहा: जे लोक तुम्हाला प्रोत्साहन देतात आणि सकारात्मक विचार करण्यास मदत करतात अशा लोकांसोबत वेळ घालवा.
  5. नवीन गोष्टी शिका: नवीन गोष्टी शिकल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही अधिक सकारात्मक बनता.
  6. ध्येय निश्चित करा: ध्येय निश्चित केल्याने तुम्हाला जीवनात एक दिशा मिळते आणि तुम्ही अधिक उत्साही बनता.
  7. नियमित व्यायाम करा: नियमित व्यायाम केल्याने तुमचे शरीर आणि मन निरोगी राहते.
  8. पुरेशी झोप घ्या: पुरेशी झोप घेतल्याने तुमचे मन ताजेतवाने राहते.
  9. ध्यान करा: ध्यानाने तुमचे मन शांत होते आणि तुम्हाला सकारात्मक विचार करण्यास मदत होते.
  10. स्वतःवर विश्वास ठेवा: स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

टीप: हे फक्त काही सुझाव आहेत. तुमच्यासाठी सर्वोत्तम काय काम करते हे शोधण्यासाठी प्रयोग करा.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1620
1
:.

निसर्ग देवाने दिलेली अत्यंत सुंदर देणगी आहे. निसर्गामध्ये हवा, पाणी, वृक्ष यांचा समावेश होतो. नैसर्गिक, भौतिक किंवा भौतिक जग किंवा विश्वाचा व्यापक अर्थ आहे. "निसर्ग" भौतिक जगाची घटना आणि सामान्यतः जीवनाशी संबंधित आहे. नैसर्गिक अभ्यासाचा एक मोठा भाग नसतो तर विज्ञानांचा एक भाग असतो. जरी मानव निसर्गाचा भाग असत, तरी मानवी क्रियाकलाप इतर नैसर्गिक घटनांपासून वेगळ्या श्रेणी म्हणून समजली जाते. 

घटनांपासून वेगळ्या श्रेणी म्हणून समजली जाते.   निसर्ग देवाने दिलेली अत्यंत सुंदर देणगी आहे. निसर्गामध्ये हवा, पाणी, वृक्ष यांचा समावेश होतो. नैसर्गिक, भौतिक किंवा भौतिक जग किंवा विश्वाचा व्यापक अर्थ आहे. "निसर्ग" भौतिक जगाची घटना आणि सामान्यतः जीवनाशी संबंधित आहे. नैसर्गिक अभ्यासाचा एक मोठा भाग नसतो तर विज्ञानांचा एक भाग असतो. जरी मानव निसर्गाचा भाग असत, तरी मानवी क्रियाकलाप इतर नैसर्गिक घटनांपासून वेगळ्या श्रेणी म्हणून समजली जाते. निसर्ग शब्द लॅटिन शब्द नतुरा, किंवा "आवश्यक गुणधर्म, जन्मजात स्वभाव" पासून प्राप्त झाला आहे आणि प्राचीन काळात शाब्दिक अर्थ "जन्म" असा होतो. [1]  ग्रीक शब्द फिजिस चा एक लॅटिनअनुवाद आहे, जो मूळतः वनस्पती, प्राणी आणि इतर वैशिष्ट्यांसह अंतर्गत मूलभूत वैशिष्ट्यांशी संबंधित आहे. [2] [3] निसर्गाची संकल्पना, संपूर्ण भौतिक विश्वाची मूळ कल्पना ही अनेक कल्पनांपैकी एक आहे; हे शब्दाच्या काही मूलभूत अनुप्रयोगांसह प्रारंभिक-तत्त्वज्ञानी तत्त्वज्ञानींनी सुरू केले आणि त्यानंतरपासूनच चलन प्राप्त केले आहे. गेल्या काही शतकांमध्ये आधुनिक वैज्ञानिक पद्धतीच्या प्रारंभामध्ये हा उपयोग चालू राहिला. [4] [5]

शब्दाच्या काही मूलभूत अनुप्रयोगांसह प्रारंभिक-तत्त्वज्ञानी तत्त्वज्ञानींनी सुरू केले आणि त्यानंतरपासूनच चलन प्राप्त केले आहे. गेल्या काही शतकांमध्ये आधुनिक वैज्ञानिक पद्धतीच्या प्रारंभामध्ये हा उपयोग चालू राहिला. [4] [5]आजच्या शब्दांच्या विविध उपयोगांमध्ये, "निसर्ग" सहसा भूगर्भ आणि वन्यजीव याचा संदर्भ देते. निसर्ग जिवंत वनस्पती आणि प्राण्यांचे सामान्य आणि काही प्रकरणांमध्ये निर्जीव वस्तूंशी संबंधित प्रक्रियांचा संदर्भ घेऊ शकतो विशिष्ट प्रकारच्या गोष्टी अस्तित्वात असतात आणि पृथ्वीच्या हवामान आणि भूगर्भशास्त्र यासारख्या गोष्टी त्यांच्या स्वतः च्या बदलानुसार बदलतात. "नैसर्गिक पर्यावरण" किंवा वाळवंटातील जंगली प्राणी, खडक, जंगल आणि सर्वसाधारणपणे त्या गोष्टी ज्या मानवी हस्तक्षेपाने मोठ्या प्रमाणात बदलल्या नाहीत किंवा मानवी हस्तक्षेपानंतरही टिकत नाहीत. उदाहरणार्थ, उत्पादित वस्तू आणि मानवी परस्पर सहसा निसर्गाचा भाग मानले जात नाहीत, जसे की, "मानवी स्वभाव" किंवा "संपूर्ण निसर्ग" म्हणून पात्र नाही. नैसर्गिक वस्तूंच्या या अधिक परंपरागत संकल्पना आजही आढळतात ज्यात मानवी चेतनेमुळे किंवा मानवी मनामुळे कृत्रिम समजले जाणारे कृत्रिम आणि कृत्रिम दरम्यानचे फरक सूचित होते. विशिष्ट संदर्भावर आधारित, "नैसर्गिक" शब्द देखील अप्राकृतिक किंवा अलौकिक शक्तीपासून वेगळे केला जाऊ शकतो. निसर्ग म्हणजे नेमके काय?? यात एकूणच जैविक अजैविक घटक मिळून तयार होणारी परिसंस्था. यात प्राणी, मानव, झाडे, नदी, पर्वत एकूणच प्रत्येक घटक हा एकमेकांवर अवलंबून असतो. सुंदर निसर्ग
उत्तर लिहिले · 27/12/2022
कर्म · 53710
2
खरा आनंद, खरे सुख कशात आहे याची कुणालाही कल्पना नाही… स्वतःचा खरा आनंद आणि खरे समाधान इतरांच्या आनंदात दडलेला असतात. इतरांना त्यांचा आनंद द्या आणि त्याबदल्यात तुम्हालाही नक्कीच आनंद आणि समाधान मिळेल. मानवी आयुष्याच्या यशाचे खरे गमक यातच आहे….” हे ऐकून संपूर्ण हॉल नि:शब्द झाला….
जर एखादा मुका घेतल्याने बाळ रडायचा थांबत असेल तर मला खुप आवळत, पन याचा काँन्हर्स तितका खराब आहे म्हणून थोड स्पष्ट करतोय. याचा अर्थ आधी बाळाला रडवा मग असा सिन बघा हे फक्त राज कारन झाल मला हे अपेक्षीत नाही.
जर एखाद बाळ यात्रेत गेल व खेळनी मागू लागल पन आई गरीब व लागल ते बाळ जमिनवर हात पाय घासत टेंबलायला , तीथ आईनी दिला मार मग ते पळत सुटल व गेला खेडनी विकनार्य कडे व आई बसली शोधत ईकडे तिकडे. खेडने वाला म्हनाला जा पैसे घेउन ये मग त्याला आठवली आई , पन ती दिसत नाही आता डबल उडाला गेंधळ ,, मग कोनी श्रीमंत मानसाच्या लक्षात आल व तो समजुत काढायसाठी, मुलाला आधी खेडन दिल तरी आता त्याला खेडन नाही तर आई पाहीजे होती , गर्दीत भरकटल व तिथ त्याचे डोळे फक्त आईला शोधत होते. व जेव्हा आई मिळाली तेव्हा ते खेळन्याचा विषय बाजुला सारतो व आई बाळाचे मुके घेते व हिच स्टोरी बाळ मोठा झाल्यावर रिपीट होते फक्त या वेळेस आईची जागा बाई घेते व पैश्यांची जागा खेळन घेते . फक्त कधी पैसे हरवतात तर कधी बाई हरवते तर कघी मानुस स्वता. फक्त लक्षात आल पाहीजे बस कि भरकटलो त्या मुळे आनंद हरवतो व गोंधळ समजला की आनंद परत येतो.
आपले पैस्, श्रम, वेळ यातला एक जरी वाचवता आल तरी नकळत ईतर दोन गोष्टी पन वाचतात व आपल्याला तिन पट आनंद आता होतो, पन अभ्यास करतांना कसर केली तर जिवनभर सर्कस ठरलीच आहे. म्हणुन अभ्यासाठी वेळ फक्त कळी च फुल ज्या गतीने होते तितका धिर किवा धिरे धिरे करावा व घाई गरबळ शहानपनल केल किंवा कळी सोबत छेडखानी केली की तूमचा जिवनाचा ऐप्रील फुल होनार हे नक्की. म्हनजेच एखादा मुलगा परीक्षेत मेरीट आला अस समजल तर आनंद होतोच.
उत्तर लिहिले · 31/12/2021
कर्म · 121765
3
‘सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो', या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

SOLUTION

एखादी व्यक्ती काहीजणांना सुंदर दिसते. तर अन्य काहीजण ती सुंदर नाहीच, यावर पैज लावायला तयार होतात. हा व्यक्ति -व्यक्तींच्या दृष्टींतला फरक आहे. कोणत्या कारणांनी कोणती व्यक्ती कोणाला आवडेल हे काहीही सांगता येत नाही. त्याप्रमाणे कोणाला कशात आनंद मिळेल, हेही सांगता येत नाही. आनंदाच्या तहा वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाचा आनंद वेगळा असतो. पोस्टाची तिकिटे किंवा नाणी गोळा करण्याचा नेहमीचा छंद असलेली माणसे आपल्याला ठाऊक असतात. पण एकाला लोकांकडची जुनी पत्रे गोळा करण्याचा छंद होता. एकजण आठवड्यातून एकदा आसपासचा एकेकगाव पायी चालून यायचा. एकच सिनेमा एकाच महिन्यात सात-आठ वेळा पाहणारेही सापडतात. सिनेमातले सर्व संवाद त्यांना तोंडपाठ असतात. ते संवाद ते सिनेमाप्रेमी पुन्हा पुन्हा ऐकवतात. त्याला कोणता आनंद मिळत असेल? यावरून एकच दिसते की, प्रत्येकाची आनंदाची ठिकाणे भिन्न असतात. आनंद शोधण्याची वृत्ती भिन्न असते.

व्यक्तिव्यक्तींमधला हा वेगळेपणा आपण लक्षात घेतला तर समाजातील अनेकलक्षात घेतला, तर समाजातील अनेक भांडणे संपतील; समाजासमोरच्या समस्यासुद्धा सुटतील. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती भिन्न असते. आवडीनिवडी भिन्न असतात. हे वास्तव आपण ओळखले पाहिजे.

व्यक्तींची ही विविधता ओळखली पाहिजे. या विविधतेची बूज राखली पाहिजे. मग समाजात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी वस्तु निर्माण होतील. रंगीबेरंगी घटना घडत राहतील. समाजजीवन अनेक रंगांनी बहरून जाईल.
उत्तर लिहिले · 16/12/2021
कर्म · 121765