स्वभाव
नैतिकता
सत्य
जर प्रत्येक व्यक्ती खोटं बोलला, जर प्रत्येक व्यक्तीने आपल्या कामाशी, धर्माशी गद्दारी केली, जर प्रत्येक व्यक्ती सत्यापासून लपून राहिला तर सत्य पराभूत होऊ शकतं का?
2 उत्तरे
2
answers
जर प्रत्येक व्यक्ती खोटं बोलला, जर प्रत्येक व्यक्तीने आपल्या कामाशी, धर्माशी गद्दारी केली, जर प्रत्येक व्यक्ती सत्यापासून लपून राहिला तर सत्य पराभूत होऊ शकतं का?
6
Answer link
हो,असे म्हणतात 'सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नही'पण सद्यस्थितीत
जर मास्टर प्लॅन असला आणि समोरचा मूर्ख असला तर सत्य नेहमी पराभूत होते.जंगलचे नियम आजच्या कलीयुगात लागू पडतात.जिंकतो तो जो की शक्तिशाली असतो.
जर मास्टर प्लॅन असला आणि समोरचा मूर्ख असला तर सत्य नेहमी पराभूत होते.जंगलचे नियम आजच्या कलीयुगात लागू पडतात.जिंकतो तो जो की शक्तिशाली असतो.
0
Answer link
नाही, सत्य कधीच पराभूत होऊ शकत नाही.
भलेही प्रत्येक व्यक्ती खोटं बोले, आपल्या कामाशी किंवा धर्माशी गद्दारी करे, किंवा सत्यापासून लपून राहो, तरी सत्य हे सत्यच राहतं.
सत्य तात्पुरतं झाकलं जाऊ शकतं, त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, पण ते कधीच पूर्णपणे नाहीसं होऊ शकत नाही. कारण सत्य हे एक नैसर्गिक आणि अटल Law आहे.
अखेरीस सत्याचाच विजय होतो.
शेवटी, "सत्यमेव जयते"!