
खच्चीकरण
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
Answer link
जमा-खर्चाच्या पुस्तकांसाठी संगणकाचा उपयोग अनेक प्रकारे केला जातो. काही प्रमुख पुस्तके आणि कामांसाठी खालीलप्रमाणे उपयोग होतो:
1. खाते वही (Ledger):
- जमा आणि खर्च नोंदी: संगणकामुळे प्रत्येक जमा आणि खर्चाची नोंद अचूकपणे करता येते.
- शोधणे सोपे: विशिष्ट माहिती शोधणे सोपे होते.
- उदाहरण: Tally, SAP यांसारख्या सॉफ्टवेअरमध्ये खाते वही तयार करणे सोपे होते.
2. रोख पुस्तक (Cash Book):
- दैनंदिन नोंदी: दिवसाचे जमा आणि खर्च व्यवस्थित नोंदवता येतात.
- स्वयंचलित गणना: एकूण जमा आणि खर्च यांची बेरीज आपोआप होते.
- उदाहरण: MS Excel मध्ये रोख पुस्तक तयार करता येते.
3. बँक विवरण (Bank Reconciliation):
- जुळवणी: बँक स्टेटमेंट आणि आपल्या पुस्तकातील नोंदी जुळवण्यास मदत करते.
- त्रुटी शोधणे: काही त्रुटी असल्यास त्या लवकर शोधता येतात.
- उदाहरण: अनेक अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये हे फीचर उपलब्ध असते.
4. स्टॉक नोंद (Stock Register):
- साठा व्यवस्थापन: किती माल आहे आणि किती विकला गेला याची माहिती ठेवता येते.
- अहवाल: मालाच्या साठ्याचा अहवाल तयार करणे सोपे होते.
- उदाहरण: Inventory management software वापरले जातात.
5. वेतन पत्रक (Payroll):
- कर्मचाऱ्यांचे वेतन: प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वेतनाची नोंद ठेवता येते.
- कटौती: आयकर आणि इतर कपात व्यवस्थित दर्शवता येतात.
- उदाहरण: GreytHR, Saral PayPack हे सॉफ्टवेअर वापरले जातात.
ॲप्स आणि सॉफ्टवेअर: आजकाल अनेक प्रकारचे अकाउंटिंग सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत, जे जमा-खर्चाचे व्यवस्थापन सोपे करतात.
- Tally Tallysolutions.com
- SAP SAP.com
- MS Excel Microsoft.com
10
Answer link
स्ट्रेस कसा कमी करावा ? काही लोक तणाव चांगला असतो, असे म्हणतात. ते खरे आहे का ? तणावमुक्त कसे होता येते ?
हाती घेतलेले कोणतेही काम करत असतांना जरी स्वतःवर व कामावर विश्वास असला तरी तणाव निर्माण होणारच.
तणाव हे दोन प्रकारचे असतात.
1) यू स्ट्रेस आणि
2) डी स्ट्रेस.
त्यापैकी यू स्ट्रेस हा नेहमी तुम्हाला लाभदायक असतो.
काम वेळेत आटोपायचे आहे, किंवा कामाचा दर्जा टिकवून ठेवायचा आहे, किंवा 'काम इतरांच्या भल्यासाठी व्हायला हवे...
तसेच काम करीत असतांना इतर कोणी दुखावले जाऊ नये, त्यांचे नुकसान होऊ नये, इतरही महत्वाची कामे सुटून जाऊ नयेत , वगैरे वगैरे...
या विचारांमुळे तुमच्या मनावर तणाव निर्माण होत असतो. परंतु तो तुम्हाला हानीदायक नसतो, त्रासदायक नसतो. त्यालाच यू स्ट्रेस असे म्हणतात.
परंतु काही तणाव तुम्हाला हानीदायक असतात, त्याला डी स्ट्रेस असे म्हटले जाते.
हे काम मी करू शकत नाही, आता माझ्यात हे काम करण्याची क्षमता राहिली नाही, हे काम करून मला कुठलाही लाभ होणार नाही, किंवा हे काम सोडलेलेच बरे...
अशा प्रकारे नकारात्मक विचार केल्यास तुमच्यावर कामाचा तणाव वाढू लागतो. मला कुणी मदत करत नाही असे विचार देखील तुम्हाला भारी पडतात. यातूनच डी स्ट्रेस निर्माण होतो. असे नकारात्मक विचारातून निर्माण झालेले डी स्ट्रेस तुम्ही दूर करायला हवे.
जर तुम्हाला यू स्ट्रेस असेल तर काळजी करू नका, मात्र डी स्ट्रेस असेल तर मनातील सर्व विचार काढून टाका व त्याकरिता खालील गोष्टी करा.
1) उद्दिष्टांच्या विचारांसोबत तुम्ही करीत असलेल्या कृतीचे नियोजन करण्याची सवय स्वतःला लावून घ्या.
2) तुम्हाला जे काही कार्य करायचे आहे ते पूर्ण करण्याचा सतत संकल्प करीत राहा.
3) नेमके काय प्राप्त करायचे आहे आणि पुढील जीवनात त्या कामामुळे जीवनाचे कसे स्वरूप असणार आहे, याला स्पष्ट करण्याचा प्रयत्न करा.
4) तुम्ही भूतकाळात जी स्वप्ने पाहिली होती त्याचा व तुम्ही हाती घेतलेल्या कामाचा कसा संबंध आहे, ते जोडण्याचा प्रयत्न करा.
असे केल्यास तुम्ही तुमच्या स्वप्नांची पूर्ती करीत आहात, असा तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल व तुमच्या डोक्यावरील तणाव दूर होईल.
5) मी जे काम हाती घेतले आहे, ते माझ्या भूतकाळातील माझ्या स्वप्नांच्या पूर्तीसाठीच आहे, असा विचार व विश्वास तुमच्यात निर्माण करा.
आपोआपच तुम्हाला यशप्राप्तीची वाट मिळेल व तुमचा तणाव दूर होईल.
धन्यवाद😊😊😊
हाती घेतलेले कोणतेही काम करत असतांना जरी स्वतःवर व कामावर विश्वास असला तरी तणाव निर्माण होणारच.
तणाव हे दोन प्रकारचे असतात.
1) यू स्ट्रेस आणि
2) डी स्ट्रेस.
त्यापैकी यू स्ट्रेस हा नेहमी तुम्हाला लाभदायक असतो.
काम वेळेत आटोपायचे आहे, किंवा कामाचा दर्जा टिकवून ठेवायचा आहे, किंवा 'काम इतरांच्या भल्यासाठी व्हायला हवे...
तसेच काम करीत असतांना इतर कोणी दुखावले जाऊ नये, त्यांचे नुकसान होऊ नये, इतरही महत्वाची कामे सुटून जाऊ नयेत , वगैरे वगैरे...
या विचारांमुळे तुमच्या मनावर तणाव निर्माण होत असतो. परंतु तो तुम्हाला हानीदायक नसतो, त्रासदायक नसतो. त्यालाच यू स्ट्रेस असे म्हणतात.
परंतु काही तणाव तुम्हाला हानीदायक असतात, त्याला डी स्ट्रेस असे म्हटले जाते.
हे काम मी करू शकत नाही, आता माझ्यात हे काम करण्याची क्षमता राहिली नाही, हे काम करून मला कुठलाही लाभ होणार नाही, किंवा हे काम सोडलेलेच बरे...
अशा प्रकारे नकारात्मक विचार केल्यास तुमच्यावर कामाचा तणाव वाढू लागतो. मला कुणी मदत करत नाही असे विचार देखील तुम्हाला भारी पडतात. यातूनच डी स्ट्रेस निर्माण होतो. असे नकारात्मक विचारातून निर्माण झालेले डी स्ट्रेस तुम्ही दूर करायला हवे.
जर तुम्हाला यू स्ट्रेस असेल तर काळजी करू नका, मात्र डी स्ट्रेस असेल तर मनातील सर्व विचार काढून टाका व त्याकरिता खालील गोष्टी करा.
1) उद्दिष्टांच्या विचारांसोबत तुम्ही करीत असलेल्या कृतीचे नियोजन करण्याची सवय स्वतःला लावून घ्या.
2) तुम्हाला जे काही कार्य करायचे आहे ते पूर्ण करण्याचा सतत संकल्प करीत राहा.
3) नेमके काय प्राप्त करायचे आहे आणि पुढील जीवनात त्या कामामुळे जीवनाचे कसे स्वरूप असणार आहे, याला स्पष्ट करण्याचा प्रयत्न करा.
4) तुम्ही भूतकाळात जी स्वप्ने पाहिली होती त्याचा व तुम्ही हाती घेतलेल्या कामाचा कसा संबंध आहे, ते जोडण्याचा प्रयत्न करा.
असे केल्यास तुम्ही तुमच्या स्वप्नांची पूर्ती करीत आहात, असा तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल व तुमच्या डोक्यावरील तणाव दूर होईल.
5) मी जे काम हाती घेतले आहे, ते माझ्या भूतकाळातील माझ्या स्वप्नांच्या पूर्तीसाठीच आहे, असा विचार व विश्वास तुमच्यात निर्माण करा.
आपोआपच तुम्हाला यशप्राप्तीची वाट मिळेल व तुमचा तणाव दूर होईल.
धन्यवाद😊😊😊
50
Answer link
इयत्ता ५ वी मध्ये असताना ची एक घटना... आणि तेथून सुरुवात...
मी मराठी माध्यमात शाळेत जायची... शेजारी न्यू होली मेरी स्कूल नावाची शाळा देखील होती... आमचे घराणे मध्यम वर्गातील असून मला इंग्रजी शाळेत प्रवेश देऊ शकण्याइतपत होते... पण बाबांनी मुद्दाम मराठी शाळेत प्रवेश दिलेला... लहानपणी एवढे समजले नव्हते... पण जसे मोठे होत गेले तसे जवळील मैत्रीण एका चांगल्या शाळेत आणि मी मराठी माध्यमातून शिकत आहे याचे मला वाईट वाटले...
बाबांवर रागावले होते मी...
त्यातच मी त्यांना विचारले की मला शेजारच्या शाळेत माझ्या मैत्रिणीसोबत जायचे आहे...
बाबा मला म्हणाले की तुला शाळा हवे आहे की शाळेतील शिक्षण...
मी म्हणाले, मला पण इंग्रजी शिकायचे आहे... माझ्या शाळेत फक्त मराठी शिकवतात... माझी मैत्रीण न्यू होली मेरी मध्ये जाते... तिच्याकडे खुप छान छान पुस्तके असतात...
बाबांनी मला न्यू होली मेरी इंग्लिश शाळेत मात्र प्रवेश घेऊ दिला नाही... पण त्यांनी मला इंग्रजी शिकवले...
मराठी माध्यमात शिकताना अगदी ५वी / ६वी झाल्यानंतर विद्यार्थिला किमान इंग्रजी चे किमान ज्ञान मिळायचे...
पण बाबांनी मला इंग्रजी इयत्ता ५वी मध्ये असताना शिकविले...
कामावरून आल्यावर बाबा त्यांच्या साहेबांचे सकाळी इंग्रजी वर्तमानपत्र असायचे ते रात्री घेऊन यायचे... त्यातील शब्दओळख करुन द्यायचे...
मला इंग्रजी भाषेत रस निर्माण झाले...
एके दिवस बाबांना प्रश्न ही विचारला , तुम्हाला इंग्रजी कसे येते... काय तुम्ही इंग्लिश स्कुल मध्ये होता का...
ते म्हणाले, मी शाळेला कधीच महत्त्व दिले नाही... शाळेतील शिक्षणाला महत्त्व दिले... मी मराठी शाळेतच शिकलो... इंग्रजी हे शाळेतून नाही तर व्यवहारिक भाषेतून शिकलो... कामावर मोठी मोठी माणसे बोलत असायचे... मग सातत्याने ते शब्द ऐकून सवय झाली... कधी साहेबांच्या अनुपस्थित त्यांचे वर्तमानपत्र वाचायचो...
आज माझ्या लेकीला याची गरज म्हणून साहेबांकडून रात्री मागून घेऊन येतो...
त्यांची शिकवणी नुसार माझे इंग्रजी सुलभ झाले...
शाळेत इंग्रजी भाषणासाठी मलाच उभे करायचे तेव्हा खुप छान वाटायचे...
इयत्ता १०वी झाल्यानंतर मला पूर्णपणे अधिकार होता की मी कोणत्या शाखेत आणि कोणत्या माध्यमातून शिकायचे...
पण मी थेट मराठी माध्यमातून बीए पदवी प्राप्त केली...
त्यात लिटरेचर विषय घेऊन मराठी भाषेचे ज्ञान माझ्यात अधिक दृढ़ झाले...
ललित, गद्य, पद्य, वाङ्गमय, बखरी, अलंकार या सर्वांची मी ओळख घेतली...
बाबांकडून नेहमी एक शिकले की ... शिक्षण हे फक्त शाळेत नाही मिळत ते जीवनातील प्रत्येक पाऊलावर असते... मला ती शाळा भेटु शकली नाही पण त्या शाळेतील शिक्षण नक्कीच मिळाले...
आपल्या जीवनात आपल्याला खंबीर व्हायचे असेल तर स्वतःला समजून घ्या...
त्या वेळेस जर माझ्या बाबांनी विचार केला असता की मी हिला इंग्रजी शाळेत प्रवेश नाही देऊ शकत... तिला थोड़े ओरडलो असतो... गप्प राहिली असती... पण त्यांनी तसे न करता मूळ मुद्दा हातात घेतला... शाळेत तर आपण शिकायला जातो... माझ्या मुलीला इंग्रजी शिकायचे आहे... तिला इंग्रजी शाळेत प्रवेश देण्यापेक्षा इंग्रजी शिक्षणाचे ज्ञान देणे गरजेचे आहे...
"बाबा त्या लोकांचे प्रतिनिधित्व करत होते ज्या लोकांसमोर समस्या उभी होती पण त्या समस्येतून तोडगा काढण्याचे परिप्रयत्न करतात..."
तुम्हाला मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग करा...
मी बेरोजगार आहे... मला शिक्षण असून सुद्धा नोकरी मिळत नाही... असा विचार मनात आणला तर नेहमी नकारात्मक प्रवृत्ति मनात घर घेऊन बसेल...
मला कोणी साथ देत नाही किंवा कुठून मदतही होत नाही...
वेळप्रसंगी सर्वजण मागे फिरतात... दुष्काळात तेरावा महीना तो असा... सगळे दुःख एका मागून एक येत राहणार... त्यात बाहेरच्यांचे सोडले तर घरातले देखील विरोधात असतात...
या सर्व गोष्टी आपण मनात बोलत असतो... विचार करत असतो...
एक लक्ष्यात ठेवा प्रथम घरातूनच विरोध असतो...
कारण त्यांना तुमच्या भविष्यापेक्षा तुमची काळजी अधिक असते...
भविष्याची स्वप्न आपण पाहतो पण आई बाबा आपल्याला पाहत असतात...
तुमच्या आयुष्यात तुम्ही आता काहीच करू शकत नाही असा विचार करू नका...
तुम्ही खुप काय चांगले करू शकता याचा विचार करा...
हातात एक वही घ्या...
पेन घेऊन अनेक मुद्दे लिहा...
तुम्हाला व्यवसाय करायचा आहे का...
तुम्हाला नोकरी करायची आहे का...
का तुम्हाला काही समाजसेवा करायची आहे...
ज्यात करिअर करायचे त्याचा मागोवा घ्या...
आणि प्रत्यक्षात अंमलात आणा...
जो पर्यन्त तुम्ही तुमच्या मेंदूला चालना देऊन कोणतीही हालचाल करणार नाही तो पर्यन्त सर्व काही स्तब्धच राहणार...
म्हणून विचार करा... आणि अंमलात आणा...
मी मराठी माध्यमात शाळेत जायची... शेजारी न्यू होली मेरी स्कूल नावाची शाळा देखील होती... आमचे घराणे मध्यम वर्गातील असून मला इंग्रजी शाळेत प्रवेश देऊ शकण्याइतपत होते... पण बाबांनी मुद्दाम मराठी शाळेत प्रवेश दिलेला... लहानपणी एवढे समजले नव्हते... पण जसे मोठे होत गेले तसे जवळील मैत्रीण एका चांगल्या शाळेत आणि मी मराठी माध्यमातून शिकत आहे याचे मला वाईट वाटले...
बाबांवर रागावले होते मी...
त्यातच मी त्यांना विचारले की मला शेजारच्या शाळेत माझ्या मैत्रिणीसोबत जायचे आहे...
बाबा मला म्हणाले की तुला शाळा हवे आहे की शाळेतील शिक्षण...
मी म्हणाले, मला पण इंग्रजी शिकायचे आहे... माझ्या शाळेत फक्त मराठी शिकवतात... माझी मैत्रीण न्यू होली मेरी मध्ये जाते... तिच्याकडे खुप छान छान पुस्तके असतात...
बाबांनी मला न्यू होली मेरी इंग्लिश शाळेत मात्र प्रवेश घेऊ दिला नाही... पण त्यांनी मला इंग्रजी शिकवले...
मराठी माध्यमात शिकताना अगदी ५वी / ६वी झाल्यानंतर विद्यार्थिला किमान इंग्रजी चे किमान ज्ञान मिळायचे...
पण बाबांनी मला इंग्रजी इयत्ता ५वी मध्ये असताना शिकविले...
कामावरून आल्यावर बाबा त्यांच्या साहेबांचे सकाळी इंग्रजी वर्तमानपत्र असायचे ते रात्री घेऊन यायचे... त्यातील शब्दओळख करुन द्यायचे...
मला इंग्रजी भाषेत रस निर्माण झाले...
एके दिवस बाबांना प्रश्न ही विचारला , तुम्हाला इंग्रजी कसे येते... काय तुम्ही इंग्लिश स्कुल मध्ये होता का...
ते म्हणाले, मी शाळेला कधीच महत्त्व दिले नाही... शाळेतील शिक्षणाला महत्त्व दिले... मी मराठी शाळेतच शिकलो... इंग्रजी हे शाळेतून नाही तर व्यवहारिक भाषेतून शिकलो... कामावर मोठी मोठी माणसे बोलत असायचे... मग सातत्याने ते शब्द ऐकून सवय झाली... कधी साहेबांच्या अनुपस्थित त्यांचे वर्तमानपत्र वाचायचो...
आज माझ्या लेकीला याची गरज म्हणून साहेबांकडून रात्री मागून घेऊन येतो...
त्यांची शिकवणी नुसार माझे इंग्रजी सुलभ झाले...
शाळेत इंग्रजी भाषणासाठी मलाच उभे करायचे तेव्हा खुप छान वाटायचे...
इयत्ता १०वी झाल्यानंतर मला पूर्णपणे अधिकार होता की मी कोणत्या शाखेत आणि कोणत्या माध्यमातून शिकायचे...
पण मी थेट मराठी माध्यमातून बीए पदवी प्राप्त केली...
त्यात लिटरेचर विषय घेऊन मराठी भाषेचे ज्ञान माझ्यात अधिक दृढ़ झाले...
ललित, गद्य, पद्य, वाङ्गमय, बखरी, अलंकार या सर्वांची मी ओळख घेतली...
बाबांकडून नेहमी एक शिकले की ... शिक्षण हे फक्त शाळेत नाही मिळत ते जीवनातील प्रत्येक पाऊलावर असते... मला ती शाळा भेटु शकली नाही पण त्या शाळेतील शिक्षण नक्कीच मिळाले...
आपल्या जीवनात आपल्याला खंबीर व्हायचे असेल तर स्वतःला समजून घ्या...
त्या वेळेस जर माझ्या बाबांनी विचार केला असता की मी हिला इंग्रजी शाळेत प्रवेश नाही देऊ शकत... तिला थोड़े ओरडलो असतो... गप्प राहिली असती... पण त्यांनी तसे न करता मूळ मुद्दा हातात घेतला... शाळेत तर आपण शिकायला जातो... माझ्या मुलीला इंग्रजी शिकायचे आहे... तिला इंग्रजी शाळेत प्रवेश देण्यापेक्षा इंग्रजी शिक्षणाचे ज्ञान देणे गरजेचे आहे...
"बाबा त्या लोकांचे प्रतिनिधित्व करत होते ज्या लोकांसमोर समस्या उभी होती पण त्या समस्येतून तोडगा काढण्याचे परिप्रयत्न करतात..."
तुम्हाला मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग करा...
मी बेरोजगार आहे... मला शिक्षण असून सुद्धा नोकरी मिळत नाही... असा विचार मनात आणला तर नेहमी नकारात्मक प्रवृत्ति मनात घर घेऊन बसेल...
मला कोणी साथ देत नाही किंवा कुठून मदतही होत नाही...
वेळप्रसंगी सर्वजण मागे फिरतात... दुष्काळात तेरावा महीना तो असा... सगळे दुःख एका मागून एक येत राहणार... त्यात बाहेरच्यांचे सोडले तर घरातले देखील विरोधात असतात...
या सर्व गोष्टी आपण मनात बोलत असतो... विचार करत असतो...
एक लक्ष्यात ठेवा प्रथम घरातूनच विरोध असतो...
कारण त्यांना तुमच्या भविष्यापेक्षा तुमची काळजी अधिक असते...
भविष्याची स्वप्न आपण पाहतो पण आई बाबा आपल्याला पाहत असतात...
तुमच्या आयुष्यात तुम्ही आता काहीच करू शकत नाही असा विचार करू नका...
तुम्ही खुप काय चांगले करू शकता याचा विचार करा...
हातात एक वही घ्या...
पेन घेऊन अनेक मुद्दे लिहा...
तुम्हाला व्यवसाय करायचा आहे का...
तुम्हाला नोकरी करायची आहे का...
का तुम्हाला काही समाजसेवा करायची आहे...
ज्यात करिअर करायचे त्याचा मागोवा घ्या...
आणि प्रत्यक्षात अंमलात आणा...
जो पर्यन्त तुम्ही तुमच्या मेंदूला चालना देऊन कोणतीही हालचाल करणार नाही तो पर्यन्त सर्व काही स्तब्धच राहणार...
म्हणून विचार करा... आणि अंमलात आणा...
7
Answer link
मित्रा माझी परिस्थिती देखील कधी-कधी तुझ्यासारखीच होते ! पण मी स्वतः च स्वतःचा मित्र बनतो , आणि शांत डोक्याने एकदम निवांत विचार करत बसतो! आपला भारत देश हा अलीकडच्या 15-20 वर्षात जागतिक पातळीवर विकसीत देशाच्या दिशेने झपाटय़ाने वाटचाल करताना दिसत आहे! आणि त्या बरोबरच आत्महत्येच्या बाबतीत देखील झपाटयाने वाटचाल दिसत आहे , आपला भारत देश ? आपल्या भारत देशात 60-70 वर्षापूर्वी खुप गरीबी होती ! त्या काळात लोक दोन वेळच्या जेवणाची सुद्धा ग्यारंटी नसायची , ना राहायला चांगलं घर असायचं , ना चांगले कपडे घालायला नसायचे ही परिस्थिती त्या काळी भारताच्या 70 टक्के लोकांची हीच परिस्थिती असायची त्या काळात भारत देश हा अत्यंत गरीब देश म्हणून ओळखला जायचा ! पण त्या काळी कधी कोणी आत्महत्या केल्या नाही ! आणि कधी कोणी आत्महत्या केली जरी असेल तर ती, प्रेम प्रकरणातून ! याउलट सध्या भारत देश विकसित देशाच्या वाटचालीवर असताना ,भारतात आत्महत्येचा इतका आकडा का वाढत चाललेला आहे, आज जगात सगळ्यात जास्त आत्महत्या भारतात होत आहेत! आणि एकीकडे आपले पंतप्रधान म्हणतात आपला भारत देश विश्वगुरु म्हणून जगात पुढे येत आहे ! अशाने आपण विश्वगुरु होणार , जगातल्या एका सर्व्हे नुसार जगातला सर्वात सुखी देशात आपल्या भारताचा 140 असा काहीतरी क्रमांक आहे ! आत्महत्या हा आता काय कोणाचा वयक्तिक प्रॉब्लेम राहिलेला नाहीये , तर तो देशाच प्रॉब्लेम बनत चाललेला आहे! आज दररोज आपण बगतोय कुठं ना कुठं आत्महत्याच सत्र सुरूच आहे! आणि हा विषय आपल्या भारतासाठी खूप गंभीर बाब बनत चाललेला आहे! आज प्रत्येक क्षेत्राततील व्यक्ती आत्महत्या करताना दिसत आहे, मग ते पोलीस, महाराज,बिल्डर,buissnessman, विध्यार्थी असो की, कुठं तर संपूर्ण कुटुंबच असो , कुठं तरी यावर सर्वांनी गंभीर विचार केला पाहिजे !!! !
6
Answer link
नक्की कोणत्या कारणामुळे डिप्रेशनमध्ये गेला आहे त्याचा शोध घ्या
त्याची मदत करण्याचा प्रयत्न करा
त्याला एकटा सोडू नका
जर जास्त च डिप्रेशनमध्ये गेला असेल तर त्याला
मानसोपचार तज्ञा कडे न्या
तेच योग्य तो सल्ला देतील
पण सध्या तरी त्याला एकटा सोडू नका
त्याच्या आवडीच्या गोष्टी करा
त्याची मदत करण्याचा प्रयत्न करा
त्याला एकटा सोडू नका
जर जास्त च डिप्रेशनमध्ये गेला असेल तर त्याला
मानसोपचार तज्ञा कडे न्या
तेच योग्य तो सल्ला देतील
पण सध्या तरी त्याला एकटा सोडू नका
त्याच्या आवडीच्या गोष्टी करा
35
Answer link
कृपया संपूर्ण उत्तर वाचा...!
असाच एक English picture बघितलेला, ...'Last Holiday'......'आयुष्याची शेवटची सुट्टी' जरा उशिरा लावलेला पण तरीही थोड्या वेळाने कथानक लक्षात यायला लागलं.
त्यातली नायिका ही सर्वार्थाने सर्वसामान्य असणारी तरूणी. त्यामुळे अर्थातच आयुष्यही सर्वसाधारणच. मात्र एक दिवस तिला अचानक, असाध्य रोग असल्याचं निदान होतं. मग ती ठरवते की आपण नोकरी सोडून, अजून पर्यंत जी ' सुट्टी घेणं' परवडत नव्हतं, त्या 'मोठ्ठ्या सुट्टी' वर जायचं आणि शेवटच्या पै पर्यंत सगळे पैसे उधळून टाकायचे. उंची पोषाख खरेदी करते आणि एका पंचतारांकित हाॅटेल मध्ये...आपण श्रीमंत असल्याची बतावणी करत, उच्चभ्रू वर्तुळात वावरते. तिथे तिच्या नशिबाचे फासे पलटतात. जुगारात शंभर हजार डाॅलर्स जिंकते. आता बतावणी करायची गरज नाही. लक्ष्मी खरंच प्रसन्न झालेली असते. तिला आनंद तर होतो...पण ती देवाला विचारते...."why now ?...आयुष्य संपताना का एवढा मेहेरबान झालास?"
पण आता तिला कशाचच सोयर सुतक नसतं. तसंच तिला आता 'आणखी काही' गमावण्याचीही भिती नसते. म्हणून ती उरलेलं आयुष्य खरेपणाने जगायचं ठरवते. समाजात वावरताना लागणारा 'दांभिक सभ्यतेचा बुरखा फाडून स्वतः शी आणि इतरांशी प्रामाणिक पणे राहते/बोलते/ वागते.
आणि तिला जाणवतं आत्तपर्यन्त आयुष्य गृहीत धरताना... आपण आयुष्य खऱ्या अर्थाने जगलोच नाही... केवळ "भविष्य" आणि "लोक काय म्हणतील" याची चिंता करत हे सुंदर आयुष्य फुकट घालवले... "I have wasted too much of time on assumptions...now i have time only for reality...
राहिलेले दोन आठावड्यांचा सच्चे पणाने जगायला सुरुवात करते... तिच्या डिपार्टमेंट स्टोर च्या ओनर ला ही खरी खोटी सुनवुन दाखवते... त्याच्या चुकीच्या वागण्याची त्याला जाणीव करुन देते...
आणि अचानक तिला कळते की तिचे रिपोर्ट्स चुकीचे आहेत... तिला कसलाही आजार नाही... ती मरणार नाही... तिच्या आनंदाला पारावार राहत नाही... पण या last holiday ने शिकविलेला धड़ा ती कधीच विसरु शकत नाही...
तिला तिची नोकरी आणि प्रियकर दोन्ही परत मिळतात...
फ़िल्मी भाग सोडला तर खरेच विचार करायला लावणारा होता...
नायिकेच्या या आयुष्याचा प्रवास...!
आपणही,... आजचा, आत्ताचा क्षण कधी भरभरुन जगतच नाही...! मनात कायम उद्याची चिंता...!
काहीतरी अशाश्वत मिळविण्यासाठी ... कायम हातचे सोडून पळत्या पाठी... जीवाच्या आकांताने पळत राहतो...
इतरांपेक्षा मागे पडू नये म्हणून मनाविरुद्ध जगाच्या शर्यतीत सहभागी होतो...
सगळा आनंद/ सगळी मजा...एखाद्या सुट्टीत उपभोगण्यासाठी शिलकित टाकला जातो... आणि हे सगळं व्यर्थ आहे... जे खरंच हवे होतं... आनंद ... हे या कशातच नव्हते... हे कळायच्या आतच शेवटची सुट्टी लागते... शिलकितील पूंजी तशीच राहून जाते...न वापरलेली... कोरिच्या कोरी... पण आता निरुपयोगी...!
या शेवटच्या सुट्टी पर्यन्त वाट न पाहता प्रत्येक क्षण, त्याच क्षणात चिंता व भयमुक्त होऊन जगुन घेतला तर..! तर प्रत्येक क्षण त्या सुट्टी इतकेच आनंदाचा होईल...!
नोकरी... व्यवसाय... जबाबदारी मात्र करावी... सोडु नये... पण त्यात नेहमी आनंद आणि आनंद असला पाहिजे...
तुमच्या चेहऱ्यावर चा आनंद पाहता इतरही आनंदी दिसू लागतात...
मन हे चंचल असते... कधीच शांत नसते... प्राणायम करा की योगासने... विचारांवर मात करू शकतो पण मन हे मनाचे राज्य असते... आणि जो पर्यन्त आपण मनाला समजून घेत नाही तो पर्यन्त मन ही तुम्हाला समजत नाही...
म्हणून बेभान नका होऊ पण चिंतामुक्त रहा...
मन खचून काय प्राप्त होईल...?
काहीच नाही...
मनाला उदास ठेवू नका...!
अजुन एक म्हणजे आपण ना नेहमी तक्रार करतो... स्वतः ची , इतरांची... जितकी तक्रार कमी तितकेच आयुष्य सुरळीत होते...
म्हणून सकारात्मक राहा...
आनंदी रहा...
चांगले विचार असले की ...चांगले मार्ग मिळते...!
धन्यवाद...
असाच एक English picture बघितलेला, ...'Last Holiday'......'आयुष्याची शेवटची सुट्टी' जरा उशिरा लावलेला पण तरीही थोड्या वेळाने कथानक लक्षात यायला लागलं.
त्यातली नायिका ही सर्वार्थाने सर्वसामान्य असणारी तरूणी. त्यामुळे अर्थातच आयुष्यही सर्वसाधारणच. मात्र एक दिवस तिला अचानक, असाध्य रोग असल्याचं निदान होतं. मग ती ठरवते की आपण नोकरी सोडून, अजून पर्यंत जी ' सुट्टी घेणं' परवडत नव्हतं, त्या 'मोठ्ठ्या सुट्टी' वर जायचं आणि शेवटच्या पै पर्यंत सगळे पैसे उधळून टाकायचे. उंची पोषाख खरेदी करते आणि एका पंचतारांकित हाॅटेल मध्ये...आपण श्रीमंत असल्याची बतावणी करत, उच्चभ्रू वर्तुळात वावरते. तिथे तिच्या नशिबाचे फासे पलटतात. जुगारात शंभर हजार डाॅलर्स जिंकते. आता बतावणी करायची गरज नाही. लक्ष्मी खरंच प्रसन्न झालेली असते. तिला आनंद तर होतो...पण ती देवाला विचारते...."why now ?...आयुष्य संपताना का एवढा मेहेरबान झालास?"
पण आता तिला कशाचच सोयर सुतक नसतं. तसंच तिला आता 'आणखी काही' गमावण्याचीही भिती नसते. म्हणून ती उरलेलं आयुष्य खरेपणाने जगायचं ठरवते. समाजात वावरताना लागणारा 'दांभिक सभ्यतेचा बुरखा फाडून स्वतः शी आणि इतरांशी प्रामाणिक पणे राहते/बोलते/ वागते.
आणि तिला जाणवतं आत्तपर्यन्त आयुष्य गृहीत धरताना... आपण आयुष्य खऱ्या अर्थाने जगलोच नाही... केवळ "भविष्य" आणि "लोक काय म्हणतील" याची चिंता करत हे सुंदर आयुष्य फुकट घालवले... "I have wasted too much of time on assumptions...now i have time only for reality...
राहिलेले दोन आठावड्यांचा सच्चे पणाने जगायला सुरुवात करते... तिच्या डिपार्टमेंट स्टोर च्या ओनर ला ही खरी खोटी सुनवुन दाखवते... त्याच्या चुकीच्या वागण्याची त्याला जाणीव करुन देते...
आणि अचानक तिला कळते की तिचे रिपोर्ट्स चुकीचे आहेत... तिला कसलाही आजार नाही... ती मरणार नाही... तिच्या आनंदाला पारावार राहत नाही... पण या last holiday ने शिकविलेला धड़ा ती कधीच विसरु शकत नाही...
तिला तिची नोकरी आणि प्रियकर दोन्ही परत मिळतात...
फ़िल्मी भाग सोडला तर खरेच विचार करायला लावणारा होता...
नायिकेच्या या आयुष्याचा प्रवास...!
आपणही,... आजचा, आत्ताचा क्षण कधी भरभरुन जगतच नाही...! मनात कायम उद्याची चिंता...!
काहीतरी अशाश्वत मिळविण्यासाठी ... कायम हातचे सोडून पळत्या पाठी... जीवाच्या आकांताने पळत राहतो...
इतरांपेक्षा मागे पडू नये म्हणून मनाविरुद्ध जगाच्या शर्यतीत सहभागी होतो...
सगळा आनंद/ सगळी मजा...एखाद्या सुट्टीत उपभोगण्यासाठी शिलकित टाकला जातो... आणि हे सगळं व्यर्थ आहे... जे खरंच हवे होतं... आनंद ... हे या कशातच नव्हते... हे कळायच्या आतच शेवटची सुट्टी लागते... शिलकितील पूंजी तशीच राहून जाते...न वापरलेली... कोरिच्या कोरी... पण आता निरुपयोगी...!
या शेवटच्या सुट्टी पर्यन्त वाट न पाहता प्रत्येक क्षण, त्याच क्षणात चिंता व भयमुक्त होऊन जगुन घेतला तर..! तर प्रत्येक क्षण त्या सुट्टी इतकेच आनंदाचा होईल...!
नोकरी... व्यवसाय... जबाबदारी मात्र करावी... सोडु नये... पण त्यात नेहमी आनंद आणि आनंद असला पाहिजे...
तुमच्या चेहऱ्यावर चा आनंद पाहता इतरही आनंदी दिसू लागतात...
मन हे चंचल असते... कधीच शांत नसते... प्राणायम करा की योगासने... विचारांवर मात करू शकतो पण मन हे मनाचे राज्य असते... आणि जो पर्यन्त आपण मनाला समजून घेत नाही तो पर्यन्त मन ही तुम्हाला समजत नाही...
म्हणून बेभान नका होऊ पण चिंतामुक्त रहा...
मन खचून काय प्राप्त होईल...?
काहीच नाही...
मनाला उदास ठेवू नका...!
अजुन एक म्हणजे आपण ना नेहमी तक्रार करतो... स्वतः ची , इतरांची... जितकी तक्रार कमी तितकेच आयुष्य सुरळीत होते...
म्हणून सकारात्मक राहा...
आनंदी रहा...
चांगले विचार असले की ...चांगले मार्ग मिळते...!
धन्यवाद...