भारताचा इतिहास भारत इतिहास

भारताचा राष्ट्रीय ध्वज पहिल्यांदा कधी व कोठे फडकवला?

3 उत्तरे
3 answers

भारताचा राष्ट्रीय ध्वज पहिल्यांदा कधी व कोठे फडकवला?

1
भारताचा राष्ट्रीय ध्वज पहिल्यांदा ७ ऑगस्ट १९०६ रोजी कोलकाता येथील पारसी बागान चौक (ग्रीन पार्क) येथे फडकविला गेला.
उत्तर लिहिले · 14/8/2023
कर्म · 34235
0
1906 साली स्वीकारलेला तिरंगी ध्वज भारताचा पहिला झेंडा मानला जातो. 7 ऑगस्ट 1906 ला तत्कालीन कलकत्त्याच्या पारसी बागान स्क्वेअरमध्ये हा झेंडा फडकवला गेला.
1906, कलकत्ता
1906 साली स्वीकारलेला तिरंगी ध्वज भारताचा पहिला झेंडा मानला जातो. 7 ऑगस्ट 1906 ला तत्कालीन कलकत्त्याच्या पारसी बागान स्क्वेअरमध्ये हा झेंडा फडकवला गेला.

स्वातंत्र्य दिनानंतर तिरंगा कसा सांभाळायचा? ध्वज खराब झाला तर?
प्रजासत्ताक दिनाचं पहिल्यांदा संचलन कधी झालं होतं? वाचा अशा 13 प्रश्नांची उत्तरं
स्वातंत्र्यानंतर भारताची काय परिस्थिती होती आणि राज्यघटना कशी तयार करण्यात आली?
लाल, पिवळा आणि हिरवा असे तीन रंगाचे तीन पट्टे, मध्यभागी वंदे मातरम् हे शब्द आणि लाल पट्ट्यावर चंद्र-सूर्य तर हिरव्या पट्ट्यावर 8कमळं असा हा झेंडा होता.
उत्तर लिहिले · 14/8/2023
कर्म · 53715
0

भारताचा राष्ट्रीय ध्वज पहिला7 ऑगस्ट 1906 रोजी कोलकाता येथील पारसी बागान स्क्वेअर (ग्रीन पार्क) येथे फडकवण्यात आला.

हा ध्वज शचींद्र प्रसाद बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी फडकवला होता.

त्या ध्वजामध्ये तीन रंग होते: वरचा पट्टा केशरी, मधला पट्टा पिवळा आणि खालचा पट्टा हिरवा होता.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

भारत महिमा उत्तर?
पूर्वीचा भारत कसा होता?
१८५७ च्या उठावाची कारणे व परिणाम विशद करा?
माउंटबॅटनने बघितलेले राज्य ११थ?
वसाहत वाद म्हणजे काय?
क्रांतिकारक सेनापती बापट यांनी कोणती चळवळी व आंदोलने केली?
इंडिया या नावाचा उल्लेख सर्वप्रथम कोणी केला?