नैतिकता
नीतीशास्त्र
मानसिक स्वास्थ्य
एखाद्या माणसाने आपले वाईट केले असताना त्याचा बदला घेणे बरोबर आहे का?
2 उत्तरे
2
answers
एखाद्या माणसाने आपले वाईट केले असताना त्याचा बदला घेणे बरोबर आहे का?
2
Answer link
अजिबात नाही, त्याने त्याचे कर्म केले आहे त्याचे फळं ही त्यालाच मिळणार मग ते चांगले असो वा वाईट , आपण नाम मात्र कारण असतो त्याच्या कर्माला पूर्णत्वाला नेण्यासाठी ठरलेलो ,
त्यामुळे असा विचार कधीच करू नये, आपल्याला काही त्रास होतं असेल किंवा दैनंदिन जीवन बिघडले असेल तर आपल्या ईष्ट देवावर विश्वास ठेवावा त्यान्ची आराधना करावी , आपला व्यवहार प्रामाणिक व बोलणे सत्य ठेवावे त्यामुळे त्याचे फळं चांगले मिळते , जरी उशीर लागला तरी ही ,
म्हणून कोणी आपले वाईट केले असताना त्याचा बदला नाही तर आपली सत्यता, भक्ती व श्रद्धा वाढ़वावी , जेणेकरून आपल्यावर येणारे संकट माघारी फिरतं ज्याने पाठवलं त्याच्याकडे हा सिद्धांत आहे नियतीचा , पण त्याआधी आपली शहानिशा केली जाते, आपण खरच त्या आलेल्या संकटाचा अधिकारी आहोत का, काही दोष आहेत का, आपलं काही चुकलं आहे का, त्या व्यक्ती बद्दल आपलं कर्म कसे आहे , काही वाईट बोल आहेत का, याचा मोजमाप होतं असताना आपल्याला त्रास होतो पण तो थोड्या काळापुरता असतो,
आपला त्रास हा आपल्या कर्मावर अवलंनबून असतो, दुसऱ्यासाठी चांगलं मागितलं तर आपलं चांगल होतं असं कायम म्हणलं जातं पण पाळलं जातं नाही आणि म्हणून चांगल्या वागणत्या माणसाला ही त्रास होतो कारण नुसते कर्म चांगले असून चालतं नाही तर त्याला जोड विचारांची व कर्तृत्वाची असावी लागते,
तेव्हा किती ही करुद्या कोणी वाईट आपले , आपण मात्र आपले चित्त उत्तम कर्मावर चं पाहिजे व्यापले कारण एक नां एक दिवस प्रचीती येते माणसाला की ते सर्व जण आता संपले
0
Answer link
एखाद्या माणसाने आपले वाईट केले असताना त्याचा बदला घेणे कितपत योग्य आहे, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. बदला घेण्याचे काही पैलू:
बदला घेण्याऐवजी काय करावे:
अखेरीस, बदला घ्यायचा की नाही हे तुमच्या वैयक्तिक परिस्थितीवर आणि मूल्यांवर अवलंबून असते. मात्र, बदला घेण्यापूर्वी त्याचे परिणाम आणि नैतिक विचार करणे आवश्यक आहे. |