भारतीय इतिहास इतिहास

महाभारतामध्ये कौरव आणि पांडव यांचे आडनाव काय होते?

आडनाव ही सध्याच्या काळातील संकल्पना आहे. जुन्या काळामध्ये आडनाव अशी काही गोष्ट नव्हती. लोक खूप कमी होते आणि त्यांच्या कुळावरूनच त्यांना ओळखलं जायचं. अर्जुनाचे म्हणजेच महाभारतातील पांडवांचे कुळ होते कुरु. कुरूला कौरव असे देखील म्हणतात. जसे की श्रीकृष्णाचे यादव कुळ होते आणि म्हणून काही लोक श्रीकृष्णाचे आडनाव हे यादव आहे असे म्हणतात. त्याचप्रमाणे अर्जुनाचे म्हणजेच पांडवांचे आणि कौरवांचे आडनाव हे कुरु किंवा कौरव असे होते असे त्या संदर्भानुसार आपण म्हणू शकतो.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

महाभारतामध्ये कौरव आणि पांडव यांचे आडनाव काय होते?

Related Questions

1894 मधील ब्रिटिश राजवटीतील पहिले राष्ट्रीय स्वरूप स्पष्ट करा?
जालियनवाला बाग घटने विषयी माहिती लिहा.
सम्राट कनिष्क माहिती?
बहामनी राज्याचा न्हास का झाला?
केसरी हे वृत्तपत्र कोणी काढले?
बहमनी राज्याचा ऱ्हास का झाला?
खेडा सत्याग्रह महात्मा गांधीजींनी कोणत्या राज्यात घडून आणला?