राजकारण भारत पंतप्रधान राजकीय नेते

भारताच्या नागरिकाला सलग किती वेळा पंतप्रधान बनता येते?

2 उत्तरे
2 answers

भारताच्या नागरिकाला सलग किती वेळा पंतप्रधान बनता येते?

5
भारतीय संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना काही अटींची पूर्तता करून कितीही वेळ पंतप्रधान बनण्याचा अधिकार दिला आहे. अमेरिकेत एक नागरिक केवळ २ वेळ म्हणजे ८ वर्षच अध्यक्ष बनू शकतो, तशा प्रकारचा कायदाच तिथे अस्तित्वात आहे. पण भारतामध्ये अशा प्रकारे कोणतेही बंधन नाही.
उत्तर लिहिले · 10/5/2020
कर्म · 200
0

भारताच्या नागरिकाला सलग किती वेळा पंतप्रधान बनता येते याबद्दल कोणतीही मर्यादा नाही. जोपर्यंत त्यांच्या पक्षाला बहुमत आहे आणि ते निवडणुकीत जिंकून येत आहेत, तोपर्यंत ते पंतप्रधान बनू शकतात.

उदाहरण:

  • जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि ते 1947 ते 1964 पर्यंत पंतप्रधान होते. (Source: Wikipedia)
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2220

Related Questions

भारताचे सरकार कोण आहे?
भारताचे विद्यमान कृषी मंत्री कोण आहेत?
स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी काय करावे लागते?
सांगलीमध्ये निवडणूक कार्यालय कुठे आहे?
नगरसेवक होण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
मी सांगली जिल्ह्यात भाड्याने घर घेऊन राहतो, परंतु माझे मूळ गाव जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात आहे, तर मी सांगलीत नगरसेवक निवडणूक लढवू शकतो का?
नगरसेवक होण्यासाठी जिल्ह्यातील कुठल्याही खेड्यातून निवडणूक लढवू शकतो का?