राजकारण भारत पंतप्रधान राजकीय नेते

भारताच्या नागरिकाला सलग किती वेळा पंतप्रधान बनता येते?

2 उत्तरे
2 answers

भारताच्या नागरिकाला सलग किती वेळा पंतप्रधान बनता येते?

5
भारतीय संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना काही अटींची पूर्तता करून कितीही वेळ पंतप्रधान बनण्याचा अधिकार दिला आहे. अमेरिकेत एक नागरिक केवळ २ वेळ म्हणजे ८ वर्षच अध्यक्ष बनू शकतो, तशा प्रकारचा कायदाच तिथे अस्तित्वात आहे. पण भारतामध्ये अशा प्रकारे कोणतेही बंधन नाही.
उत्तर लिहिले · 10/5/2020
कर्म · 200
0

भारताच्या नागरिकाला सलग किती वेळा पंतप्रधान बनता येते याबद्दल कोणतीही मर्यादा नाही. जोपर्यंत त्यांच्या पक्षाला बहुमत आहे आणि ते निवडणुकीत जिंकून येत आहेत, तोपर्यंत ते पंतप्रधान बनू शकतात.

उदाहरण:

  • जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि ते 1947 ते 1964 पर्यंत पंतप्रधान होते. (Source: Wikipedia)
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5220

Related Questions

सन 1948 च्या राष्ट्रसंघ आणि वैशिष्ट्ये यावर सविस्तर चर्चा करा?
मानव अधिकाराचा जिनेवा करार 1949 सविस्तरपणे स्पष्ट करा?
मानो अधिकारांसह अधिकारासाठीच सार्क संघटनेचे कार्य?
संयुक्त राष्ट्र संघाची आमसभा सविस्तरपणे स्पष्ट करा?
संयुक्त राष्ट्रांची महासभा सविस्तरपणे स्पष्ट करा?
सन 1948 च्या राष्ट्रसंघ सनदेतील उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये यावर सविस्तर चर्चा करा?
सन 1945 च्या राष्ट्रसंघ सनदेतील उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये यावर सविस्तर चर्चा करा?