राजकारण भारत पंतप्रधान राजकीय नेते

भारताच्या नागरिकाला सलग किती वेळा पंतप्रधान बनता येते?

2 उत्तरे
2 answers

भारताच्या नागरिकाला सलग किती वेळा पंतप्रधान बनता येते?

5
भारतीय संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना काही अटींची पूर्तता करून कितीही वेळ पंतप्रधान बनण्याचा अधिकार दिला आहे. अमेरिकेत एक नागरिक केवळ २ वेळ म्हणजे ८ वर्षच अध्यक्ष बनू शकतो, तशा प्रकारचा कायदाच तिथे अस्तित्वात आहे. पण भारतामध्ये अशा प्रकारे कोणतेही बंधन नाही.
उत्तर लिहिले · 10/5/2020
कर्म · 200
0

भारताच्या नागरिकाला सलग किती वेळा पंतप्रधान बनता येते याबद्दल कोणतीही मर्यादा नाही. जोपर्यंत त्यांच्या पक्षाला बहुमत आहे आणि ते निवडणुकीत जिंकून येत आहेत, तोपर्यंत ते पंतप्रधान बनू शकतात.

उदाहरण:

  • जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि ते 1947 ते 1964 पर्यंत पंतप्रधान होते. (Source: Wikipedia)
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 4280

Related Questions

आचार संहिता असताना प्रचार करू शकतो का?
२०२६ ला मुख्यमंत्री कोण होईल?
महानगर पालिका निवडणुकीचे प्रचार कोणत्या तारीख पासुन सुरू होणार?
२०२५ ची सध्याच्या निवडणुकीची आचार संहिता किती तारखेला संपणार?
राज्यातील आचार संहिता किती तारखेला संपणार?
नवीमुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार आहे का?
लोकशाही चे महत्व स्पष्ट करा?