राजकारण भारत पंतप्रधान राजकीय नेते

भारताच्या नागरिकाला सलग किती वेळा पंतप्रधान बनता येते?

2 उत्तरे
2 answers

भारताच्या नागरिकाला सलग किती वेळा पंतप्रधान बनता येते?

5
भारतीय संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना काही अटींची पूर्तता करून कितीही वेळ पंतप्रधान बनण्याचा अधिकार दिला आहे. अमेरिकेत एक नागरिक केवळ २ वेळ म्हणजे ८ वर्षच अध्यक्ष बनू शकतो, तशा प्रकारचा कायदाच तिथे अस्तित्वात आहे. पण भारतामध्ये अशा प्रकारे कोणतेही बंधन नाही.
उत्तर लिहिले · 10/5/2020
कर्म · 200
0

भारताच्या नागरिकाला सलग किती वेळा पंतप्रधान बनता येते याबद्दल कोणतीही मर्यादा नाही. जोपर्यंत त्यांच्या पक्षाला बहुमत आहे आणि ते निवडणुकीत जिंकून येत आहेत, तोपर्यंत ते पंतप्रधान बनू शकतात.

उदाहरण:

  • जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि ते 1947 ते 1964 पर्यंत पंतप्रधान होते. (Source: Wikipedia)
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 3640

Related Questions

माझे स्वतःचे घर नाही आहे तरीही मी नगरसेवकची निवडणूक लढवू शकतो का?
नगरसेवक निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात?
एखाद्या व्यक्तीला 3 मुले आणि दोन पत्नी असल्यास त्याला निवडणूक लढवण्यासाठी तिकीट मिळेल का?
आज पर्यंत किती पंतप्रधान भारतात होऊन गेलेत?
जर एखाद्या व्यक्तीला तीन मुले असतील आणि त्याला नगरसेवक बनायचे असेल, तर त्यासाठी काय पर्याय आहे का?
निवडणूक घेणारी यंत्रणा कोणती?
उपराष्ट्रपतीची निवड कोणत्या कलमानुसार होते?