राजकारण भारत पंतप्रधान राजकीय नेते

भारताच्या नागरिकाला सलग किती वेळा पंतप्रधान बनता येते?

2 उत्तरे
2 answers

भारताच्या नागरिकाला सलग किती वेळा पंतप्रधान बनता येते?

5
भारतीय संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना काही अटींची पूर्तता करून कितीही वेळ पंतप्रधान बनण्याचा अधिकार दिला आहे. अमेरिकेत एक नागरिक केवळ २ वेळ म्हणजे ८ वर्षच अध्यक्ष बनू शकतो, तशा प्रकारचा कायदाच तिथे अस्तित्वात आहे. पण भारतामध्ये अशा प्रकारे कोणतेही बंधन नाही.
उत्तर लिहिले · 10/5/2020
कर्म · 200
0

भारताच्या नागरिकाला सलग किती वेळा पंतप्रधान बनता येते याबद्दल कोणतीही मर्यादा नाही. जोपर्यंत त्यांच्या पक्षाला बहुमत आहे आणि ते निवडणुकीत जिंकून येत आहेत, तोपर्यंत ते पंतप्रधान बनू शकतात.

उदाहरण:

  • जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि ते 1947 ते 1964 पर्यंत पंतप्रधान होते. (Source: Wikipedia)
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5000

Related Questions

संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावतो?
अजित दादा पवार खरोखरच वारले का?
महिला लोकनियुक्त सरपंचाने राजीनामा दिल्यावर सरपंच पदासाठी फक्त पुरुष सदस्याने अर्ज केला तर बिनविरोध होऊ शकते का?
Ai Technology चे महत्व सांगा ?
ओबीसी समाजाने कुठल्या मुद्द्यावर उमेदवाराला पाठिंबा द्यायचा?
ओबीसी उमेदवाराला ओबीसी समाजाने पाठिंबा कसा द्यायचा?
कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसी आरक्षण असलेल्या जागेवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला ओबीसी समाजाने विरोध कसा करायचा?