8 उत्तरे
8
answers
हफ़्सीबनतत्फ़हज्झगगजनजंदहजनन वफग्ग वफतग?
15
Answer link
प्रथम तुम्हाला का जगावसं वाटत नाही याचा शोध घ्या ,उदाहरणार्थ घरात किंवा बाहेर वाद विवाद प्रेमभंग,व्यसन ,उदानिर्रवाहसाठी कामधंदा आहे की नाही या गोष्टीचा आढावा घ्या या प्रत्येकाच्या जीवनात येत आसतात म्हणून जगणं सोडायचे नसते आपल्याला भगवंताने पृथ्वी मोलाचा जन्म दिला आहे.चौर्याऐशीलक्ष योनीचा फेरा फीरुन मग कुठे नरदेह प्राप्त झाला त्याला असचं वाया घालवायचा तुमच्या जाण्याने हे जग ,नातेवाईक ,आप्तेष्ट दोन दिवस शोक करतील पुर्वर्त आपले व्यवहार चालू ठेवतील हा जगाचा नियमआहे आणी तुम्हाला झोप येत नाही कदाचित तुम्हाला निद्रानाश झालेला असावा त्याच्या साठी तज्ञाचा सल्ला घ्या आणी टेंशनवर रामबाण उपाय ध्यान ,योगा भगवंता नामस्मरण करा...कारण सद्गुरु वामराव पै नेहमी म्हणायचे " तुचं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार " ...धन्यवाद आवडले तर " थंप्सअप...
7
Answer link
तुम्ही म्हणताय जगावंसं नाही वाटत, झोप पण पूर्ण होत नाही, खूप टेन्शन असल्यासारखे वाटते, तुम्हाला बरोबर आहे ना? तर हा टेन्शन तर झोपेचं कारण आहे. पहिलं तुम्ही विचार करणे थांबवावे. जे डोक्यात विचार येतात ते स्वतः आपण आपल्या मनाशी बोलावे, हे मला टेन्शन आहे ते थांबले पाहिजे. आणि तुम्हाला सकाळी उठल्यावर मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सकाळ उठल्यावर ओंकाराच्या ध्वनीचा सकाळी जप करावा, त्याने तुमच्या मेंदूला चांगली चालना मिळेल, तुमचा दिवस आनंदात जाईल आणि तुम्हाला रात्री शांत झोप लागेल आणि तुमचं टेन्शन पण थांबेल. हा उपाय करून बघा, तुम्हाला झोप शांत लागेल आणि टेन्शन दूर होईल, तुम्हाला जगावंसं वाटेल, तुम्हाला फायदा होईल.
0
Answer link
मला माफ करा, पण मला तुमचा प्रश्न समजला नाही. कृपया प्रश्न अधिक स्पष्टपणे विचारण्याचा प्रयत्न करा.