शेती भारत कृषी सेंद्रिय शेती

भारतातील पहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य कोणते?

2 उत्तरे
2 answers

भारतातील पहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य कोणते?

4
सिक्किम हे भारतातील पहिले संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य ठरले आहे. येथे सुमारे ७५ हजार हेक्टर शेतजमिनीत सेंद्रिय शेती सुरू करण्यात आली आहे. सेंद्रिय शेती करताना कोणतीही रासायनिक खते, तसेच कीटकनाशके वापरली जात नाहीत, त्यामुळे शेती कमी खर्चात होते, उत्पन्न रासायनिक शेतीच्या मानाने कमी येत असले, तरी सेंद्रिय शेतीतील उत्पादनांमध्ये विषारी घटक नसल्याने, अन्न रुचकर लागते, तसेच अनेक आजार दूर राहतात.
उत्तर लिहिले · 18/1/2019
कर्म · 15575
0

भारतातील पहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य सिक्कीम आहे. 2016 मध्ये सिक्कीमला पूर्णपणे सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आले.

सिक्कीमने 2003 मध्ये सेंद्रिय शेती धोरण स्वीकारले आणि रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर हळूहळू कमी केला.

सिक्कीमच्या या प्रयत्नांमुळे राज्याला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1040

Related Questions

गोठा नोंद करायचा आहे, काय करावे लागेल?
तण कोणते आहेत?
तीळ कोणकोणते आहेत?
उसात लोकरी मावा किड आहे, उपाय काय करावा?
मासे आणि कोळंबीबद्दल माहिती मिळवण्यासाठी सर्वोत्तम साइट कोणती?
२० गुंठे ऊसाच्या शेतीवर किती कर्ज मिळेल?
शुद्ध बियाण्याचे महत्त्व?