3 उत्तरे
3
answers
भगवान विष्णू यांचा जन्म कसा झाला?
8
Answer link
विष्णु ही हिंदु धर्मामधील त्रिमूर्तींपैकी एक देवता आहे. भगवान विष्णूला विश्वाचा पालक म्हटले गेले आहे. हिंदू मान्यतेनुसार, जेव्हा शिव आपल्या मस्तकावर अमृत चोळत होते तेव्हा त्यातून एक पुरुष जन्माला आले तेच हे श्री विष्णू देव, हे एक शिवाचे प्रतीक आहे, आणि ते शिवांनी श्री विष्णू नामे उद्गारले, एकदा श्री विष्णू क्षीर सागरात शयन करत असताना श्री विष्णूंच्या बेंबीतून कमळ उत्पन्न होते त्यात श्री ब्रम्हा देव यांची उत्पत्ती झाली. म्हणून हे शिवाच्या अंशातून झाल्यामुळे त्रिदेव म्हणून संबोधले गेले, श्री विष्णूंना संपूर्ण विश्वाचे पालनहार मानले गेले आहे. तर ब्रम्हदेव हे जगाची निर्मिती करणारे आणि शिव हे त्यांचे संरक्षण करते आहेत. श्री विष्णूंची अर्धांगी श्री लक्ष्मी आहे.
भगवान श्रीकृष्ण (विष्णू) अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये म्हणतो की,
[[यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ४-७ ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥]]
अर्थात, हे अर्जुना (हे भारता), जेव्हा जेव्हा धर्माची हानी येते, आणि अधर्माची वाद होते, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी तसेच पुन्हा धर्म संस्थापिण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो.
भगवान विष्णूचे एकूण दहा अवतार असल्याचे मानले जाते. ते दहा अवतार पुढील प्रमाणे आहेत.
१. मत्स्य २. कूर्म ३. वराह ४. नरसिंह ५. वामन ६. परशुराम ७. राम ८. श्रीकृष्ण ९. बुद्ध १०.कल्की.
धन्यवाद🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
भगवान श्रीकृष्ण (विष्णू) अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये म्हणतो की,
[[यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ४-७ ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥]]
अर्थात, हे अर्जुना (हे भारता), जेव्हा जेव्हा धर्माची हानी येते, आणि अधर्माची वाद होते, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी तसेच पुन्हा धर्म संस्थापिण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो.
भगवान विष्णूचे एकूण दहा अवतार असल्याचे मानले जाते. ते दहा अवतार पुढील प्रमाणे आहेत.
१. मत्स्य २. कूर्म ३. वराह ४. नरसिंह ५. वामन ६. परशुराम ७. राम ८. श्रीकृष्ण ९. बुद्ध १०.कल्की.
धन्यवाद🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
3
Answer link
नमस्कार,
जर आपण अवतार बद्दल बोललो तर भगवान विष्णु आणि भगवान शिव यांचे अवतार पुराणांमध्ये आढळतात.पुराणांमध्ये 24 विष्णुंचा उल्लेख आहे.
चतुर्थ अवतारांचे नाव: सामंतकुमार, परशुराम, व्यास, राम, परशुराम, वरह, नारद, नार-नारायण, कपिल, दत्तात्रेय, याग्न, ऋषभ, विधा, विट्या, कच्छ, धनवंतरी, मोहिनी, नृसिंह, बलराम, कृष्णा, बुद्ध आणि कल्की वरील पैकी 10 प्रसिद्ध मानले जातात.
धन्यवाद.
जर आपण अवतार बद्दल बोललो तर भगवान विष्णु आणि भगवान शिव यांचे अवतार पुराणांमध्ये आढळतात.पुराणांमध्ये 24 विष्णुंचा उल्लेख आहे.
चतुर्थ अवतारांचे नाव: सामंतकुमार, परशुराम, व्यास, राम, परशुराम, वरह, नारद, नार-नारायण, कपिल, दत्तात्रेय, याग्न, ऋषभ, विधा, विट्या, कच्छ, धनवंतरी, मोहिनी, नृसिंह, बलराम, कृष्णा, बुद्ध आणि कल्की वरील पैकी 10 प्रसिद्ध मानले जातात.
धन्यवाद.
0
Answer link
भगवान विष्णूंच्या जन्माबद्दल विविध कथा प्रचलित आहेत, त्यापैकी काही प्रमुख कथा खालीलप्रमाणे आहेत:
-
क्षीरसागरातून प्रादुर्भाव:
सर्वात प्रचलित कथेनुसार, भगवान विष्णू क्षीरसागरातून प्रकट झाले. क्षीरसागर म्हणजे दूधाचा समुद्र, ज्यामध्ये ते शेषनागाच्या शय्येवर विराजमान असतात.
-
स्वयंभू:
काही ठिकाणी विष्णूंना स्वयंभू मानले जाते, म्हणजे ते स्वतःच निर्माण झाले आहेत, त्यांचा जन्म कुणापासून झाला नाही. ते अनादी आणि अनंत आहेत.
-
ब्रह्मदेवाच्या अंगठ्यातून जन्म:
एका पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू ब्रह्मदेवाच्या अंगठ्यातून उत्पन्न झाले.
या विविध कथांमधून, भगवान विष्णूंच्या जन्माबद्दल अनेक प्रकारे सांगितले गेले आहे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील दुवे पाहू शकता: