3 उत्तरे
3
answers
जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला?
7
Answer link
जय जवान जय किसान हा एक प्रसिद्ध नारा आहे. हा नारा सर्वात आधी १९६५ भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळेस भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री श्री लालबहादूर शास्त्री यांनी दिला होता. हा भारताचा राष्ट्रीय नारा म्हणून ओळखला जातो, जो जवान आणि शेतकऱ्यांच्या श्रमाचा प्रतीक आहे. धन्यवाद.
0
Answer link
जय जवान जय किसान हा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी दिला.
या घोषणेचा उद्देश देशातील जवान आणि किसान यांचे महत्व वाढवणे हा होता.
लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते.