राजकारण करार ऐतिहासिक करार

नागपूर करार कोणामध्ये झाला?

2 उत्तरे
2 answers

नागपूर करार कोणामध्ये झाला?

6
महाराष्ट्रामध्ये सामील होण्यासाठी २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर येथे महाराष्ट्र व विदर्भातील नेत्यांमध्ये करार झाला होता. याला नागपूर करार म्हणून मान्यता आहे. या करारानुसार मध्यप्रदेशात असलेल्या विदर्भाने महाराष्ट्रात सामील होण्याची संमती दिली होती. या करारावर यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब हिरे, नाना कुंटे यांच्यासह विदर्भातील रा. कृ. पाटील, रामराव देशमुख, लक्ष्मणराव भटकर यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.
उत्तर लिहिले · 12/8/2018
कर्म · 2825
0

नागपूर करार हा महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यात १९५३ साली झाला.

या कराराचा उद्देश:

  • राज्यातील सर्व भागांचा समान विकास करणे.
  • शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक संधी सर्वांना समान देणे.
  • सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रादेशिक संतुलन राखणे.

हा करार महाराष्ट्राच्या विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा होता.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1440

Related Questions

स्वतंत्र भारताचा अर्थमंत्री कोण?
ग्रामीण राजकीय नेतृत्वाचा अर्थ स्पष्ट करा?
ग्रामसंस्थेची प्रमुख कामे स्पष्ट करा?
वारली आदिवासींच्या राजकीय जीवनाचे वर्णन करा?
वारली अधिवेशनाच्या राजकीय जीवनाचे वर्णन करा?
ग्राम संस्थेची प्रमुख कामे स्पष्ट करा?
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण?