भारताचा इतिहास भारत भूगोल इतिहास

इ.स 1498 मध्ये वास्को द गामा भारतातील कोणत्या बंदरात येऊन पोहचला?

3 उत्तरे
3 answers

इ.स 1498 मध्ये वास्को द गामा भारतातील कोणत्या बंदरात येऊन पोहचला?

4

वास्को द गामा (१४६० ते २४ डिसेंबर १५२४) हा एक पोर्तुगीज खलाशी होता. वास्को द गामाला सर्वप्रथम युरोपाहुन भारतापर्यंत समुद्रयात्रा करण्याचे श्रेय दिले जाते. त्याने इ.स. १४९८ मध्ये आफ्रिका खंडाला वळसा मारून भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधला. भारतातील कालिकात या बंदरात वास्को दि गामा ने पाय ठेवले
उत्तर लिहिले · 12/8/2018
कर्म · 210095
3
वास्को द गामा हा भारतातील कालिकत या बंदरावर इ.स. १४९८ साली येऊन पोहोचला.
उत्तर लिहिले · 21/8/2018
कर्म · 3700
0

इ.स. 1498 मध्ये वास्को द गामा (Vasco da Gama) भारतामध्ये कालिकत (Calicut) बंदरात येऊन पोहचला.

कालिकत हे शहर सध्याच्या केरळ राज्यामध्ये (Kerala) आहे आणि या शहराला कोळिकोड (Kozhikode) म्हणून देखील ओळखले जाते.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2200

Related Questions

दहाशे मध्ये रिचार्ज नावाचे ॲप राज्य क्षेत्रातर्फे समांतर आहे का?
जगात सर्वात उंच व मोठे झाड कोठे आहे आणि त्यांची लांबी, रुंदी व उंची किती आहे, याची माहिती द्या?
लांजा तालुक्यातील गावांची माहिती द्या?
भारतात ऐनवरे नावाची किती गावे आहेत?
ठोसेघर हा धबधबा कोणत्या नदीवर आहे?
पृथ्वीवरील सात खंड खालीलप्रमाणे आहेत?
कोतवाल, गाव, रायगड जिल्हा माहिती द्या?