2 उत्तरे
2
answers
सत्कार का व कोणाचा करावा?
8
Answer link
ज्यांना भेटायचा असतो त्यांना भेटत नाही तर असं का तर नक्की वाचा........
अशा व्यक्तींना भारतरत्न का मिळत नाही !!!सांगायचे आहे वागणयावर दिसणयावर व कपङयावर जाऊ नका !!!!आणि वाचा रस्त्यावरून जाताना 73 वर्षाचा एक सामान्य माणूस दिसला तर त्याला कधी कमी लेखू नका। कदाचित त्या दानशूर वृद्धाचे नाव कल्याणसुंदरम असेल, ज्याने बक्षीस म्हणून मिळालेले तब्बल 30 कोटी रुपये गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी दान केले।
हजारो कोटींची कमाई करून समाजासाठी कधी 1-2 कोटीही खर्च न करणाऱ्या सिने अभिनेत्यांची, क्रिकेट पटूची नावे आपल्याला तोंड पाठ असतात, पण समाजासाठी 30 कोटी दान करणाऱ्या कल्याण सुंदरमचे नाव मात्र देशातील 1 टक्का लोकांनाही माहित नसते।
1962 च्या भारत पाक युद्धाच्या वेळी पंडित नेहरूंनी आकाशवाणीवरून देशाला सढळ हाताने मदत करायचं आवाहन केलं। विशीतील कल्याण सुंदरम त्या भाषणाने इतका प्रेरित झाला कि तडक जाऊन मुख्यमंत्री कामराजना भेटला। त्याने आपल्या गळ्यातली सोन्याची चेन मदत म्हणून दिली। नंतर मुख्यमंत्र्यांनी त्याचा सत्कार केला। पुढे तो मुलगा खूप शिकला। एम.ए. झाला। लायब्ररी सायन्स मद्धे सुवर्ण पदक विजेता ठरला।
कॉलेजमद्धे लायब्ररीयन म्हणून तब्बल 35 वर्षें नोकरी करूनही कल्याण सुंदरमने एकदाही स्वतःसाठी पगार घेतला नाही। आपला पगार तो परस्पर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करायचा। 1998 मद्धे 35 वर्षे सेवा करून कल्याण सुंदरम निवृत्त झाले। मिळालेली 10 लाख रुपये पेन्शनही त्यांनी दान केली। त्यानंतरही ते हॉटेल मध्ये वेटरचं काम करून पैसे मिळवतच राहिले- मुलांच्या मदतीसाठी म्हणून।
इतका अफाट त्याग करणाऱ्या कल्याण सुंदरमच्या कार्याची दखल कधीच कुठल्या सरकारने घेतली नाही। पण अमेरिका आणि युनोने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना " Man of the Millenium ' उपाधी देऊन त्यांचा गौरव केला। त्यांना अमेरिकेतील एका संस्थेने तब्बल 30 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले। त्यांनी ती प्रचंड रक्कमही दान करून टाकली।
आजही कल्याण सुंदरम सामाजिक कार्यात गुंतलेले आहेत। लोकांकडून कधी रद्दी तर कधी जुने कपडे गोळा करून गरजूना वाटतात। दुर्दैवाने आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नाही हे देशाचे दुर्दैव ।
अशा महान व्यक्तीची माहिती सर्वाना कळावी .
धन्यवाद😊😊
अशा व्यक्तींना भारतरत्न का मिळत नाही !!!सांगायचे आहे वागणयावर दिसणयावर व कपङयावर जाऊ नका !!!!आणि वाचा रस्त्यावरून जाताना 73 वर्षाचा एक सामान्य माणूस दिसला तर त्याला कधी कमी लेखू नका। कदाचित त्या दानशूर वृद्धाचे नाव कल्याणसुंदरम असेल, ज्याने बक्षीस म्हणून मिळालेले तब्बल 30 कोटी रुपये गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी दान केले।
हजारो कोटींची कमाई करून समाजासाठी कधी 1-2 कोटीही खर्च न करणाऱ्या सिने अभिनेत्यांची, क्रिकेट पटूची नावे आपल्याला तोंड पाठ असतात, पण समाजासाठी 30 कोटी दान करणाऱ्या कल्याण सुंदरमचे नाव मात्र देशातील 1 टक्का लोकांनाही माहित नसते।
1962 च्या भारत पाक युद्धाच्या वेळी पंडित नेहरूंनी आकाशवाणीवरून देशाला सढळ हाताने मदत करायचं आवाहन केलं। विशीतील कल्याण सुंदरम त्या भाषणाने इतका प्रेरित झाला कि तडक जाऊन मुख्यमंत्री कामराजना भेटला। त्याने आपल्या गळ्यातली सोन्याची चेन मदत म्हणून दिली। नंतर मुख्यमंत्र्यांनी त्याचा सत्कार केला। पुढे तो मुलगा खूप शिकला। एम.ए. झाला। लायब्ररी सायन्स मद्धे सुवर्ण पदक विजेता ठरला।
कॉलेजमद्धे लायब्ररीयन म्हणून तब्बल 35 वर्षें नोकरी करूनही कल्याण सुंदरमने एकदाही स्वतःसाठी पगार घेतला नाही। आपला पगार तो परस्पर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करायचा। 1998 मद्धे 35 वर्षे सेवा करून कल्याण सुंदरम निवृत्त झाले। मिळालेली 10 लाख रुपये पेन्शनही त्यांनी दान केली। त्यानंतरही ते हॉटेल मध्ये वेटरचं काम करून पैसे मिळवतच राहिले- मुलांच्या मदतीसाठी म्हणून।
इतका अफाट त्याग करणाऱ्या कल्याण सुंदरमच्या कार्याची दखल कधीच कुठल्या सरकारने घेतली नाही। पण अमेरिका आणि युनोने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना " Man of the Millenium ' उपाधी देऊन त्यांचा गौरव केला। त्यांना अमेरिकेतील एका संस्थेने तब्बल 30 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले। त्यांनी ती प्रचंड रक्कमही दान करून टाकली।
आजही कल्याण सुंदरम सामाजिक कार्यात गुंतलेले आहेत। लोकांकडून कधी रद्दी तर कधी जुने कपडे गोळा करून गरजूना वाटतात। दुर्दैवाने आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नाही हे देशाचे दुर्दैव ।
अशा महान व्यक्तीची माहिती सर्वाना कळावी .
धन्यवाद😊😊
0
Answer link
सत्कार खालील व्यक्तींचा आणि गोष्टींचा केला जातो:
- उत्कृष्ट काम करणारे: ज्या व्यक्तींनी त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम केले आहे, समाजासाठी विशेष योगदान दिले आहे, किंवा असामान्य यश मिळवले आहे, त्यांचा सत्कार केला जातो.
- विशेष व्यक्ती: विशिष्ट क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्ती, जसे की लेखक, कलाकार, खेळाडू, वैज्ञानिक, यांचा सत्कार केला जातो.
- ज्येष्ठ नागरिक: समाजासाठी ज्यांनी आपले आयुष्य समर्पित केले आहे अशा वृद्ध व्यक्तींचा त्यांच्या योगदानाबद्दल आदर म्हणून सत्कार केला जातो.
- निवृत्त कर्मचारी: ज्या कर्मचाऱ्यांनी कंपनीत किंवा संस्थेत अनेक वर्षे सेवा केली आहे, त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांचा सत्कार करणे हे त्यांच्या कामाचे कौतुक असते.
- समाजसेवक: जे लोक समाजासाठी निःस्वार्थपणे काम करतात, गरीब व गरजू लोकांना मदत करतात, त्यांचा सत्कार करणे हे त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणारे असते.
- दानशूर व्यक्ती: जे लोक उदारपणे दान करतात, सामाजिक कार्यांना मदत करतात, त्यांचा सत्कार करणे हे इतरांना प्रेरणा देते.
- शहीद जवान: देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांचा व त्यांच्या कुटुंबियांचा त्याग व शौर्य यासाठी सत्कार केला जातो.
- उत्कृष्ट विद्यार्थी: शिक्षण क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, त्यांना प्रोत्साहन देणारे ठरते.
सत्कार करणे हे त्या व्यक्तीच्या कार्याची पावती असते आणि त्या व्यक्तीला व इतरांनाही प्रेरणा मिळते.
अधिक माहितीसाठी आपण हे पाहू शकता: