संस्कृती
हिंदु धर्म
श्रद्धांजली
हिंदू मध्ये मृत व्यक्तीस श्रद्धांजली वाहताना RIP लिहिणे योग्य आहे का?
3 उत्तरे
3
answers
हिंदू मध्ये मृत व्यक्तीस श्रद्धांजली वाहताना RIP लिहिणे योग्य आहे का?
16
Answer link
नाही, हिंदू मध्ये मृत व्यक्तीस श्रद्धांजली वाहताना RIP लिहिणे योग्य नाही.
कारण RIP या शब्दाचा उपयोग "रेस्ट इन पीस" म्हणजे "शांततेत विश्रांती" असा केला जातो, ज्याचा वापर कबरमध्ये दफन असलेल्या लोकांसाठी केला जातो. कारण ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मश्रद्धा यांच्यानुसार जेव्हा "ज्युपिटर डे" किंवा "न्यायाचा दिवस" येईल तेव्हा सर्व मृत लोक पुनरुत्थित होतील.
परंतु हिंदू धर्माच्या विश्वासांनुसार, शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे, म्हणून हिंदू शरीर जळला आहे, त्यामुळे "शांततेत विश्रांती" प्रश्न उद्भवत नाही. हिंदू धर्माच्या मते, माणसाच्या मृत्यूनंतर, आत्मा बाहेर पडते आणि दुसर्या नव्या शरीरात प्रवेश करते, नवजात शिशु मध्ये आत्माप्रवेशाच्या प्रवासाला गती देण्यासाठी श्रद्धा कर्माची परंपरा चालवली जाते आणि शांततेचे आयोजन केले जाते. म्हणून हिंदू व्यक्तीच्या मृत्यू नंतर "विनम्र श्रद्धांजली", "श्रद्धांजली", "आत्म्याला शांती" द्यावी.
म्हणजेच मुस्लिम/ख्रिश्चन कुटुंबातील मृत्यूनंतर त्यांच्यासाठी " RIP " म्हणून लिहीले जाऊ शकतात, हिंदू मध्ये नाही.
धन्यवाद.
कारण RIP या शब्दाचा उपयोग "रेस्ट इन पीस" म्हणजे "शांततेत विश्रांती" असा केला जातो, ज्याचा वापर कबरमध्ये दफन असलेल्या लोकांसाठी केला जातो. कारण ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मश्रद्धा यांच्यानुसार जेव्हा "ज्युपिटर डे" किंवा "न्यायाचा दिवस" येईल तेव्हा सर्व मृत लोक पुनरुत्थित होतील.
परंतु हिंदू धर्माच्या विश्वासांनुसार, शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे, म्हणून हिंदू शरीर जळला आहे, त्यामुळे "शांततेत विश्रांती" प्रश्न उद्भवत नाही. हिंदू धर्माच्या मते, माणसाच्या मृत्यूनंतर, आत्मा बाहेर पडते आणि दुसर्या नव्या शरीरात प्रवेश करते, नवजात शिशु मध्ये आत्माप्रवेशाच्या प्रवासाला गती देण्यासाठी श्रद्धा कर्माची परंपरा चालवली जाते आणि शांततेचे आयोजन केले जाते. म्हणून हिंदू व्यक्तीच्या मृत्यू नंतर "विनम्र श्रद्धांजली", "श्रद्धांजली", "आत्म्याला शांती" द्यावी.
म्हणजेच मुस्लिम/ख्रिश्चन कुटुंबातील मृत्यूनंतर त्यांच्यासाठी " RIP " म्हणून लिहीले जाऊ शकतात, हिंदू मध्ये नाही.
धन्यवाद.
2
Answer link
आपण श्रध्दांजली देतो की मृतात्म्याची टिंगल करतो ?
सध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे #RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी विद्वान-विदुषीसुध्दा या 'फॅशनचे बळी' आहेत. आपण काय 'भयानक' लिहितोय किती 'विनाशकारी' बोलतोय याबद्दल कुणालाच कसे काही वाटत नाही ?
जन्मापासूनच इंग्रजांचे गुलाम असलेल्यांनो तुमचा मृत्यूसुध्दा इंग्रजांचा गुलाम झालाय का ? तुम्हांला गाडतात की जाळतात ?
कृपया हिंदू माणसाला, त्याच्या मृत्यूवर RIP लिहून श्रध्दांजली वाहू नका. ज्यांना मृत्यूनंतर जमिनीत गाडले जाते त्या मुस्लिम, ख्रिश्चन धर्माच्या बांधवांत RIP म्हणण्याचा प्रघात आहे. RIP म्हणजे rest in peace. कृपया हिंदू माणसाच्या जाण्यावर असे लिहू नका. "जगात कुणीही असो एकदा तो वारला की त्याच्या धर्माप्रमाणे त्याच्यावर शेवटची कर्मे करणे हा त्या 'जाणाऱ्याचा' हक्क आहे." हे कुणाचे उदगार आहेत ? ठावूक आहे ???
छत्रपती शिवरायांनी अफझल खानाचा कोथळा काढला तेव्हा मेलेल्या अफझल्याच्या देहाला मावळे जाळायला निघाले. अशावेळी शिवरायांनी विरोध केला. अफझल खान मेला तेव्हा त्याची दुश्मनी संपली. आता हा देह एका मुसलमानाचा आहे. त्याच्या मृत शरीराला जाळून त्याची विटंबणा करू नका अशी महाराजांनी सर्वांना समज दिली. मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे छत्रपतींनी अफझल खानाला जमीनीत गाडून त्यावर त्याची मुस्लिम परंपरेप्रमाणे कबर बांधली. छत्रपती शिवराय म्हणत "प्रत्येक मृत शरीराला त्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे विदाई दिली जावी हा प्रत्येक मृताचा हक्क आहे".
मात्र आपण हे काय करतो आहोत ???????
REST IN PEACE म्हणजे 'शांतपणे पडून रहा.' हे मृतात्म्या तुझ्या शरीराला आम्ही जमीनीत 'गाडले' आहे तेव्हा कयामत दिवशी उपरवाला तुझा न्याय करेल.. तर आता तू जमीनीत शांतपणे पडून कयामतच्या दिवसाची वाट पहा.... हे असे का म्हणतात कारण 'गाडणारे' कुणीच पुनर्जन्म म�
सध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे #RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी विद्वान-विदुषीसुध्दा या 'फॅशनचे बळी' आहेत. आपण काय 'भयानक' लिहितोय किती 'विनाशकारी' बोलतोय याबद्दल कुणालाच कसे काही वाटत नाही ?
जन्मापासूनच इंग्रजांचे गुलाम असलेल्यांनो तुमचा मृत्यूसुध्दा इंग्रजांचा गुलाम झालाय का ? तुम्हांला गाडतात की जाळतात ?
कृपया हिंदू माणसाला, त्याच्या मृत्यूवर RIP लिहून श्रध्दांजली वाहू नका. ज्यांना मृत्यूनंतर जमिनीत गाडले जाते त्या मुस्लिम, ख्रिश्चन धर्माच्या बांधवांत RIP म्हणण्याचा प्रघात आहे. RIP म्हणजे rest in peace. कृपया हिंदू माणसाच्या जाण्यावर असे लिहू नका. "जगात कुणीही असो एकदा तो वारला की त्याच्या धर्माप्रमाणे त्याच्यावर शेवटची कर्मे करणे हा त्या 'जाणाऱ्याचा' हक्क आहे." हे कुणाचे उदगार आहेत ? ठावूक आहे ???
छत्रपती शिवरायांनी अफझल खानाचा कोथळा काढला तेव्हा मेलेल्या अफझल्याच्या देहाला मावळे जाळायला निघाले. अशावेळी शिवरायांनी विरोध केला. अफझल खान मेला तेव्हा त्याची दुश्मनी संपली. आता हा देह एका मुसलमानाचा आहे. त्याच्या मृत शरीराला जाळून त्याची विटंबणा करू नका अशी महाराजांनी सर्वांना समज दिली. मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे छत्रपतींनी अफझल खानाला जमीनीत गाडून त्यावर त्याची मुस्लिम परंपरेप्रमाणे कबर बांधली. छत्रपती शिवराय म्हणत "प्रत्येक मृत शरीराला त्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे विदाई दिली जावी हा प्रत्येक मृताचा हक्क आहे".
मात्र आपण हे काय करतो आहोत ???????
REST IN PEACE म्हणजे 'शांतपणे पडून रहा.' हे मृतात्म्या तुझ्या शरीराला आम्ही जमीनीत 'गाडले' आहे तेव्हा कयामत दिवशी उपरवाला तुझा न्याय करेल.. तर आता तू जमीनीत शांतपणे पडून कयामतच्या दिवसाची वाट पहा.... हे असे का म्हणतात कारण 'गाडणारे' कुणीच पुनर्जन्म म�
0
Answer link
हिंदू धर्मात मृत व्यक्तीला श्रद्धांजली वाहताना RIP (Rest in Peace) लिहिणे योग्य आहे की नाही, हे काही गोष्टींवर अवलंबून असते:
- RIP चा अर्थ: RIP चा अर्थ "Rest in Peace" (शांतीत विसावा) असा होतो. ही प्रार्थना विशेषतः ख्रिश्चन धर्मात मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून केली जाते.
- हिंदू धर्म आणि पुनर्जন্ম: हिंदू धर्म पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो. त्यामुळे, RIP लिहिण्याऐवजी 'आत्म्याला शांती मिळो' किंवा 'सद्गती प्राप्त होवो' अशा प्रकारच्या प्रार्थना करणे अधिक योग्य ठरते.
- रूढी आणि परंपरा: अनेक हिंदू कुटुंबांमध्ये RIP लिहिण्याची प्रथा नाही. ते त्यांच्या पारंपरिक पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करतात.
- स्वीकारार्हता: आजकाल, अनेक लोक सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी RIP लिहितात, त्यामुळे ते पूर्णपणे चुकीचे आहे असे नाही. परंतु, Context नुसार योग्य शब्द वापरणे अधिक उचित आहे.
त्यामुळे, RIP लिहिणे योग्य आहे की नाही हे व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धांवर अवलंबून असते.
अधिक माहितीसाठी काही संदर्भ: