3 उत्तरे
3 answers

आझाद हिंद सरकारची स्थापना काेणी केली?

19
आझाद हिन्द सेनेची स्थापना ऑगस्ट १९४२ साली झाली...आझाद हिंद फौज ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची सेना होती. तिचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केले होते.
अधिक माहिती हवे असल्यास तुम्ही गूगल वर देखील सर्च करुन माहिती सविस्तरपणे मिळवू शकता...
उत्तर लिहिले · 31/10/2017
कर्म · 458560
7
आझाद हिंद सेनेची स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली.
सेनेचे उद्दिष्ट ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेला उलथवून टाकणे असे होते.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनी आणी जपान च्या मदतीने ब्रिटिश सैन्यावर हल्ला चढवून त्यांना पराभूत करीत हिंदुस्तानाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्यांची योजना होती.

पण तत्पूर्वी एका विमान अपघातात नेताजींचा दुर्दैवी अंत झाला.

माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांनी त्यांच्या '' महानायक "या कादंबरीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे संपूर्ण जीवन चरित्र व त्यांचे विशाल कार्य रेखाटले आहे.

नेताजींची दुर्दैवी अंत झाला नसता व त्यांची ती योजना पूर्ण झाली असती तर आजचा " हिंदुस्थान " हा पूर्णपणे वेगळा असला असता.
उत्तर लिहिले · 3/12/2017
कर्म · 21970
0

आझाद हिंद सरकारची स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूरमध्ये केली. हे सरकार 'भारताचे तात्पुरते सरकार' म्हणून ओळखले जाते.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यावेळी परदेशात राहणाऱ्या भारतीयांना एकत्र आणून भारताला ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी या सरकारची स्थापना केली. या सरकारला जपान, जर्मनी, इटली आणि इतर अनेक देशांनी मान्यता दिली होती.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1440

Related Questions

स्वातंत्र्य चळवळीचे अंतिम उद्दिष्ट कोणते होते?
तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा हे नारा कोणी दिला?
तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा हा नारा कोणी लावला?
सन 1857 च्या राष्ट्रीय क्रांतीचे नेतृत्व कोणी केले?
उमाजी नाईक यांच्या नेतृत्वात रामोशांचा उठाव कोठे झाला?
आझाद हिंद सेनेच्या झाशीची राणी पथकाचे नेतृत्व कोणी केले?
आझाद हिंद सेनेच्या झाशींची राणी रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले?