Topic icon

व्यवस्थापन

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
माझ्या मते , प्रदूषण अंदर का हो या बाहर का , दोनोंही हानिकारक है | 
काही प्रस्थापित  सतत च्या सत्तेमुळे अहंकारी बनतात..मनात एक जनात दुसरेच ..
सभासद हा वर्तमान समोर ठेवतो ,वास्तव यथार्थ वर्णन करून सांगतो त्यालाही प्रस्थापित धुडकावून लावतो असे विकारी अहंकारी नसावे.

बहुजन हिताय बहुजन सुखाय असेच सूत्र ते कायमदायम समर्थपणे पुढे पुढे जात रहिल असं असावे .

पारदर्शकता तर हवीच .जे काही आहे ते प्रेमानं जगणं सुंदर करून समतोल समन्वय समन्यायी असावे .मी ,म्हणतो तेच असं कसं म्हणता... सर्व समभाव समर्थ असावा. सहकाराचे ब्रीद वाक्य जाणा ... काहींची मालकी होऊन कारखाने व्यवस्थापन त्यांचेच .. चांगल्याला चांगलं म्हणा हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा जीवभाव लावावा .. 

यंदा २३-२४ हंगामात ऊस तोडणी फारच बेशिस्त झाली हे म्हणणं आहे पण ते वास्तव मानतच नाहीत...
खाजगी मालकीचे कारखाने ऊस तोडणीत अग्रेसर आणि आपला विश्वास असलेला कारखाना ऊस तोडणी नियोजनात बेदखल ... असं जीवनगाणं असलं तर नुकसान भरपाई...ऊस पिक वाळण़ं ...पाणी टंचाई.. पाऊसमान कमी.. लोकांचा जीवापाड जपलेला ऊस वाळून कसा चालेल ? याबाबत योग्य सुच्चारू धोरण असावं  ? हे सांगणं सुद्धा आवडत नाही अशी परिस्थिती आहे... कारखाना सभासदांच्या मालकीचा, तो समन्वय समन्यायी राखला तरच ऊस घालणारे तरतील याबाबत आपले मत नोंदवा व एकरूप होऊन एकनिष्ठ बांधिलकी प्रेमभाव ठेवण्यासाठी व्यवस्थापनाने दखल घेतली पाहिजे... हा प्रस्ताव सादर केला इतकेच ... धन्यवाद... जय हिंद..जय सहकार ..जय महाराष्ट्र 
उत्तर लिहिले · 4/4/2024
कर्म · 120
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही