4 उत्तरे
4
answers
मांजर आडवी गेल्यास अपशकुन का मानतात?
9
Answer link
.अहो साहेब,तुम्ही कुठल्या जगात आहात. विज्ञान खूप पुढे गेलं आहे.लोक चंद्रावर पोहोचली बरं असो....
या सगळ्या भाकड गोष्टी आपल्या वाड वाडीलांपासून चालत आल्या आहेत आणि त्याच अनुकरण आपण करत असतो आणि पुढच्या पिढीला पण करण्यास भाग पाडतो.शकुन अपशकुन असं काही नसत या सगळ्या बुरसटलेल्या गोष्टी आहेत.संत गाडगे महाराज,संत तुकाराम, संत तुकडोजी इ. आपल्या वाणीतून कडाडून विरोध केला आहे. शेवटी एकच सांगेन," विज्ञान वादी बना".
या सगळ्या भाकड गोष्टी आपल्या वाड वाडीलांपासून चालत आल्या आहेत आणि त्याच अनुकरण आपण करत असतो आणि पुढच्या पिढीला पण करण्यास भाग पाडतो.शकुन अपशकुन असं काही नसत या सगळ्या बुरसटलेल्या गोष्टी आहेत.संत गाडगे महाराज,संत तुकाराम, संत तुकडोजी इ. आपल्या वाणीतून कडाडून विरोध केला आहे. शेवटी एकच सांगेन," विज्ञान वादी बना".
8
Answer link
काही जुन्या मंडळींकडून या बद्दल माहिती घेतली असता.
जुन्या काळी प्लेगच्या साथी पसरत असतं. प्लेग हा मुख्यत्वे उंदिरा मार्फत पसरतो. जेथे उंदीर तेथे हा रोग आणि मांजर. मांजर जरी उंदरांना मारून खायचे तरी उंदराच्या शरीरावरील जीवजंतू जसे पिस्सु हे मांजराच्या अवती भोवती राहायचे. त्या काळी मांजर दिसणे म्हणजे तिथे त्या जीव जंतू हवेत राहायचे त्यामुळे ज्या दिशेला मांजर त्या दिशेला जायचे जुने लोक टाळायचे.
या गोष्टीला काहीही पुरावा नाही, त्यामुळे ही एक दंतकथा सुध्धा असू शकते
जुन्या काळी प्लेगच्या साथी पसरत असतं. प्लेग हा मुख्यत्वे उंदिरा मार्फत पसरतो. जेथे उंदीर तेथे हा रोग आणि मांजर. मांजर जरी उंदरांना मारून खायचे तरी उंदराच्या शरीरावरील जीवजंतू जसे पिस्सु हे मांजराच्या अवती भोवती राहायचे. त्या काळी मांजर दिसणे म्हणजे तिथे त्या जीव जंतू हवेत राहायचे त्यामुळे ज्या दिशेला मांजर त्या दिशेला जायचे जुने लोक टाळायचे.
या गोष्टीला काहीही पुरावा नाही, त्यामुळे ही एक दंतकथा सुध्धा असू शकते
0
Answer link
मांजर आडवी गेल्यास अपशकुन मानण्यामागे काही सामाजिक आणि पारंपरिक कारणे आहेत:
- प्राचीन मान्यता: पूर्वीच्या काळी मांजर हा प्राणी रहस्यमय मानला जाई. अनेक कथा-कहाण्यांमध्ये मांजरांना नकारात्मक शक्तींशी जोडले गेले. त्यामुळे मांजर आडवी जाणे म्हणजे काहीतरी अशुभ घडणार आहे, असा समज रूढ झाला.
- शिकार करण्याची पद्धत: मांजर शिकार करताना अत्यंत सावध असते. ती दबा धरून बसते आणि अचानक हल्ला करते. त्यामुळे मांजर आडवी गेल्यास एखादा धोका निर्माण होऊ शकतो, असा विचार लोकांच्या मनात येतो.
- अंधश्रद्धा: काही लोकांमध्ये मांजर आडवी जाणे ही केवळ अंधश्रद्धा आहे. यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही.
- सामाजिक संकेत: समाजामध्ये काही गोष्टी अपशकुन मानल्या जातात. त्यापैकीच मांजर आडवी जाणे ही एक गोष्ट आहे. त्यामुळे अनेक लोक मांजर आडवी गेल्यास नकारात्मक विचार करतात.
या समजुती आजही काही लोकांमध्ये प्रचलित असल्या तरी, आधुनिक युगात याला फारसे महत्त्व दिले जात नाही.
Related Questions
हातातले घड्याळ बंद पडले तर ते खरंच फेकून द्यायचे का, ते हातात ठेवल्यास काही अपशकुन होतो का?
4 उत्तरे