भारताचा इतिहास
व्हाट्सअँप
युद्ध
सामाजिक
अफवा
सर, व्हॉट्सॲपवर आज एक व्हायरल झाले आहे की भारत-चीन युद्ध चालू झाले आहे आणि भारताचे १५३ सैनिक मारले गेले आहेत. हा मेसेज खरा आहे का?
4 उत्तरे
4
answers
सर, व्हॉट्सॲपवर आज एक व्हायरल झाले आहे की भारत-चीन युद्ध चालू झाले आहे आणि भारताचे १५३ सैनिक मारले गेले आहेत. हा मेसेज खरा आहे का?
8
Answer link
अफवा आहे ती. सर्वात आधी तर न्यूज मध्ये दाखवतात. पण लवकरच युद्ध सुरु होण्याचे संकेत दिसत आहेत.
4
Answer link
युद्ध तुम्हा लोकांना शब्दांनी बोलण्यासाठी सोपे आहे मित्रांनो, पण ते खूप वाईट असतं. युद्ध होऊ नये हीच अपेक्षा, कारण युद्ध म्हटलं की अधोगती असते. देशाचं नुकसान असते, वित्तहानी, जीवितहानी खूप होते.
0
Answer link
नाही, व्हॉट्सॲपवर व्हायरल झालेला मेसेज की भारत-चीन युद्ध चालू झाले आहे आणि भारताचे १५३ सैनिक मारले गेले आहेत, हा पूर्णपणे खोटा आहे.
सध्या भारत आणि चीनमध्ये युद्धजन्य परिस्थिती नाही. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.
कोणत्याही बातमीची सत्यता पडताळण्यासाठी अधिकृत सरकारी स्रोतांचा किंवा विश्वसनीय News website चा वापर करा.
उदाहरणार्थ:
- Press Information Bureau (PIB): pib.gov.in
- Ministry of External Affairs (MEA): mea.gov.in
अशा खोट्या बातम्या पसरवणे हे कायद्याने गुन्हा आहे.
Related Questions
नोव्हेंबर 2021 मध्ये 15 दिवस पृथ्वीवर अंधार असणार ही पेपरमध्ये बातमी आली आहे, हे खरं आहे का?
1 उत्तर