Topic icon

बोनस

0

बोनस (Bonus) मिळण्याचा कायदा: कधी व कसा झाला याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे आहे:

* कायद्याची सुरुवात: बोनस देण्याची प्रथा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे, परंतु याला कायद्याचे स्वरूप 'पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट, 1965' (Payment of Bonus Act, 1965) या कायद्याने मिळाले. हा कायदा 25 सप्टेंबर 1965 रोजी लागू करण्यात आला.
श्रम आणि रोजगार मंत्रालय, भारत सरकार - बोनस कायदा, 1965

* कायद्याचा उद्देश: या कायद्याचा मुख्य उद्देश हा कर्मचाऱ्यांच्या कामाला प्रोत्साहन देणे आणि त्यांना त्यांच्या हक्काचे बोनस मिळावे यासाठी एक निश्चित प्रणाली तयार करणे हा होता.

* कायद्याची गरज: industrial disputes (औद्योगिक विवाद) कमी करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण करण्यासाठी या कायद्याची आवश्यकता होती.

* कायद्यातील मुख्य तरतुदी:

  • बोनसची पात्रता: ठराविक वेतन मर्यादेतील कर्मचारी बोनससाठी पात्र असतील.
  • बोनसची गणना: बोनसची रक्कम कंपनीच्या नफ्यावर आधारित असते आणि कायद्यानुसार एक निश्चित फॉर्म्युला वापरून बोनसची गणना केली जाते.
  • किमान आणि कमाल बोनस: कायद्यामध्ये किमान (minimum) आणि कमाल (maximum) बोनसची टक्केवारी निश्चित केली आहे.
  • बोनसची वेळ: बोनस एका विशिष्ट वेळेत देणे बंधनकारक आहे.

* कायद्यात सुधारणा: वेळेनुसार या कायद्यात काही सुधारणा (Amendments) करण्यात आल्या आहेत. 2015 मध्ये कायद्यात सुधारणा करून बोनसची पात्रता मर्यादा वाढवण्यात आली, जेणेकरून अधिक कर्मचाऱ्यांना बोनस मिळू शकेल.

* कायद्याचे महत्त्व: हा कायदा कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील संबंध सुधारण्यास मदत करतो.

टीप: कायद्यातील नियम आणि तरतुदी वेळोवेळी बदलू शकतात, त्यामुळे नवीनतम माहितीसाठी अधिकृत सरकारी वेबसाइट्स आणि कायदेशीर सल्लागारांकडून माहिती घेणे महत्त्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1440
0
ह्यासाठी तुमच्या कंपनीमध्येच चौकशी करा, तिथेच योग्य माहिती मिळेल.
उत्तर लिहिले · 20/10/2019
कर्म · 0
4
बोनस

काळजीपूर्वक वाचा 

कामगार जगतात मालकाकडुन प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची भारतात पुर्वी पद्धत होती.
जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यानी इंग्रजी महिन्या प्रमाणे पगार देण्याची पद्धत आणली. आठवड्याच्या पगार पद्धतीनुसार वर्षात 52 आठड्यांचा पगार मिळत होता. 4आठवड्यांचा एक महीना धरला असता वर्षामध्ये 13 पगार मिळायलाच हवेत. परंतु इंग्रजी पद्धतीनुसार ते बाराच मिळतात.
ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा 13 पगार मिळण्या करीता महाराष्ट्रात त्यावर निदर्शने झाली. आणि त्यातुन तेरावा पगार द्यावा लागणार या विचाराने तो कसा देता येइल ह्यावर विचार विनिमय होताना तो कधी द्यायचा हे ठरले. भारतीय संस्कृती नुसार वर्षभरात मोठा सण म्हणजे दिवाळी. त्या सणाच्या आधी एक पगार द्यायचा असे ठरले. तेव्हा दिवाळीचा बोनस द्यायच्या नियम भारतात लागु झाला.
अत्ताच्या कंपन्या बोनस देतो म्हणजे आपण कामगारांवर उपकार करतो असे त्याना वाटते. परंतु इंग्रजी पद्धत व भारतीय अर्थ व्यवस्था याचा योग्य मेळ घालण्यासाठी केलेली ती एक योग्य उपाय योजना आहे. हे सर्वानी लक्षात घेतले पाहीजे.
30 जुन 1940 साली याचा निर्णय होवून तो कायदा लागु झाल होता.
हे महत्व कित्येकाना माहीत नाही. म्हणुनच ते बोनस म्हणजे बक्षीस समजून दिल तेव्हडे पैसे घेतात मित्रांनो हे आपले हक्काचे पैसे आहेत उपकार समजून घेऊ नका ही माहिती आज आपणास या द्वारे देत आहे.

महाराष्ट्र कामगार संघटना





Rajini
उत्तर लिहिले · 19/10/2019
कर्म · 10670
16


कामगार जगतात मालकाकडुन प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची भारतात पुर्वी पद्धत होती.
जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यानी इंग्रजी महिन्या प्रमाणे पगार देण्याची पद्धत आणली. आठवड्याच्या पगार पद्धतीनुसार वर्षात 52 आठड्यांचा पगार मिळत होता.4आठवड्यांचा एक महीना धरला असता *वर्षामध्ये 13 पगार मिळायलाच हवेत. परंतु इंग्रजी पद्धतीनुसार ते बाराच मिळतात.
ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा 13 पगार मिळण्या करीता महाराष्ट्रात त्यावर निदर्शने झाली. आणि त्यातुन तेरावा पगार द्यावा लागणार या विचाराने तो कसा देता येइल ह्यावर विचार विनिमय होताना तो कधी द्यायचा हे ठरले. भारतीय संस्कृती नुसार वर्षभरात मोठा सण म्हणजे दिवाळी. त्या सणाच्या आधी एक पगार द्यायचा असे ठरले. तेव्हा दिवाळीचा बोनस द्यायच्या नियम भारतात लागु झाला.
अत्ताच्या कंपन्या बोनस देतो म्हणजे आपण कामगारांवर उपकार करतो असे त्याना वाटते. परंतु इंग्रजी पद्धत व भारतीय अर्थ व्यवस्था याचा योग्य मेळ घालण्यासाठी केलेली ती एक योग्य उपाय योजना आहे. हे सर्वानी लक्षात घेतले पाहीजे.
30 जुन 1940 साली याचा निर्णय होवून तो कायदा लागु झाल होता.
हे महत्व कित्येकाना माहीत नाही. म्हणुनच ते बोनस म्हणजे बक्षीस समजून दिल तेव्हडे पैसे घेतात मित्रांनो हे आपले हक्काचे पैसे आहेत उपकार समजून घेऊ नका ही माहिती आज आपणास या द्वारे देत आहे.

उत्तर लिहिले · 16/10/2018
कर्म · 10670
9
कामगार जगतात मालकाकडुन प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची भारतात पुर्वी पद्धत होती.*
जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यानी इंग्रजी महिन्या प्रमाणे पगार देण्याची पद्धत आणली. *आठवड्याच्या पगार पद्धतीनुसार वर्षात 52 आठड्यांचा पगार मिळत होता.* 4आठवड्यांचा एक महीना धरला असता *वर्षामध्ये 13 पगार मिळायलाच हवेत.* परंतु इंग्रजी पद्धतीनुसार ते बाराच मिळतात.
ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा *13 पगार मिळण्या करीता महाराष्ट्रात त्यावर निदर्शने झाली. आणि त्यातुन तेरावा पगार द्यावा* लागणार या विचाराने तो कसा देता येइल ह्यावर विचार विनिमय होताना तो कधी द्यायचा हे ठरले. *भारतीय संस्कृती नुसार वर्षभरात मोठा सण म्हणजे दिवाळी.* त्या सणाच्या आधी एक पगार द्यायचा असे ठरले. तेव्हा *दिवाळीचा बोनस द्यायच्या नियम भारतात लागु झाला.*
अत्ताच्या कंपन्या बोनस देतो म्हणजे आपण *कामगारांवर उपकार करतो असे त्याना वाटते*. परंतु इंग्रजी पद्धत व भारतीय अर्थ व्यवस्था याचा योग्य मेळ घालण्यासाठी केलेली ती एक योग्य उपाय योजना आहे. *हे सर्वानी लक्षात घेतले पाहीजे.*
30 जुन 1940 साली याचा निर्णय होवून तो कायदा लागु झाल होता.
हे महत्व कित्येकाना माहीत नाही. म्हणुनच ते बोनस म्हणजे बक्षीस समजून दिल तेव्हडे पैसे घेतात *मित्रांनो हे आपले हक्काचे पैसे आहेत उपकार समजून घेऊ नका* ही माहिती आज आपणास या द्वारे देत आहे.

*महाराष्ट्र कामगार संघटना*

उत्तर लिहिले · 25/10/2017
कर्म · 6610
0

बोनसच्या अटी खालीलप्रमाणे असू शकतात:

  • पात्रता: बोनस मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याने कंपनीच्या काही विशिष्ट अटी पूर्ण करणे आवश्यक आहे, जसे की ठराविक कालावधीसाठी कंपनीत काम करणे.
  • कामगिरी: काही कंपन्या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर आधारित बोनस देतात. जर कर्मचारी कंपनीने ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण करत असेल, तर त्याला बोनस मिळतो.
  • उपलब्धता: बोनस फक्त त्या कर्मचाऱ्यांसाठी असतो जे कंपनीत सक्रियपणे काम करत आहेत. रजेवर असलेल्या किंवा निलंबित कर्मचाऱ्यांना बोनस मिळत नाही.
  • नियमांचे पालन: कंपनीच्या नियमांनुसार, कर्मचाऱ्याने गैरवर्तन किंवा नियमांचे उल्लंघन केले असल्यास, त्याचा बोनस रद्द केला जाऊ शकतो.
  • बोनसची रक्कम: बोनसची रक्कम कंपनीच्या धोरणानुसार ठरवली जाते आणि ती कर्मचाऱ्याच्या वेतनावर आधारित असू शकते.
  • वितरण: बोनस कधी दिला जाईल याची तारीख कंपनी ठरवते. सामान्यतः, बोनस वर्षाच्या शेवटी किंवा विशिष्ट सणांच्या वेळी दिला जातो.

अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या कंपनीच्या मानव संसाधन (Human Resources) विभागाशी संपर्क साधू शकता.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1440
3
 बोनस बद्दल  माहिती ✳*                                                                                           *बोनस प्रदान अधिनियम, १९६५, कोणत्या प्रकारच्या आस्थापनांना लागू आहे ?*
कामाच्या कोणत्याही एका दिवशी १० किंवा १० पेक्षा अधिक कामगार कामावर ठेवणा-या, आणि कारखाने अधिनियम, १९४८, अंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या सर्व कारखान्यांना व आस्थापनांना बोनस प्रदान अधिनियम, १९६५, लागू आहे.                       -------------------------
*बोनस म्हणून किती रक्कम अदा केली जाते ?*
वर्षातून एकदा वार्षिक वेतनाच्या ८.३३% पासून २०% दरापर्यंतची रक्कम बोनस म्हणून अदा केली जाते. हा दर कारखान्यास त्या वर्षात झालेल्या नफ्यावर आधारित असतो.               
*बोनस प्रदान अधिनियम, १९६५, मधून कोणास सुट देण्यात आली आहे ?*
ज्या आस्थापनांना / कारखान्यांना हा अधिनियम लागू आहे, अशी सर्व एकके त्यांच्या व्यवसाय आरंभापासूनच्या पहिल्या पाच वर्षांकरिता या अधिनियमातून वगळलेली असतात. तथापि, सदर पाच वर्षांच्या कालावधीत या एककांनी नफा मिळवल्यास, ती बोनस देण्यास पात्र ठरतात.                              -------------''-----------                  *माथाडी कामगार म्हणजे काय ?*
"माथा" म्हणजे डोके. ओझे वाहून नेण्यासाठी डोक्याचा वापर करणे म्हणजे माथाडी. माथाडी कामगार ओझी उचलणे, चढवणे, उतरवणे, रचून ठेवणे, आणि अशांसारखी अन्य कामे करतात. डोक्यावरून ओझे वाहून नेणा-या कामगारास माथाडी कामगार असे म्हटले जाते.