कृषी
व्यापारीकरण
टीपा लिहा शेतीचे व्यापारीकरण?
मूळ प्रश्न: शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय?
शेतीचे व्यापारीकरण - पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवत असे. कापूस, नीळ, तंबाखू, चहापान आदी नगदी पिकांना इंग्रज सरकार प्रोत्साहन देऊ लागले. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून व्यापारी पिकावर भर दिला जाऊ लागला, त्या वेळी 'शेतीचे व्यापारीकरण' असे म्हणतात.
इंग्रजांच्या आर्थिक धोरणाने भारतात झालेला बदल म्हणजे शेतीचे व्यापारीकरण होय. कंपनी सरकारच्या आगमणाने भारतातील स्वयंपूर्ण शेती समूळ नष्ट झाली. कालखंड जसजसा पुढे जाऊ लागला तसतसा शेतीवर व्यापारी प्रभाव पडू लागला. पूर्वीसारखी परंपरागत पिके, उत्पादने बंद झाली.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers