2 उत्तरे
2
answers
11 नोव्हेंबर: राष्ट्रीय शिक्षण दिन?
3
Answer link
देशाला IIT,IIM,UGC देणारे पहिले शिक्षण मंत्री #भारतरत्न_मौलाना_आजाद_जयंतीदिन #राष्ट्रीय_शिक्षा_दिन...
#National_Education_Day
मौलाना आजाद म्हणजे भारताच्या स्वतंत्र लढ्यातील एक मोलाच आणि अतुल्य योगदान असणारी व्यक्ती.ते एक विद्वान पत्रकार,लेखक,कवि,इस्लामचे अभ्यासक,हिंदु-मुस्लिम एकतेचे कट्टर समर्थक होते.तसेच विविध भाषेवर त्यांची पकड़ होती त्यात अरबी,फारसी,उर्दू,इंग्रजी सोबत गणीताचा विशेष अभ्यास.वाचनाची प्रचंड आवड.त्यांचा जास्त खर्च पुस्तके खरीदी करण्यावर होत असे.
ते एक उत्तम लेखक ही होते.विविध भाषा चांगल्या अवगत होत्या व ते त्या भाषांतून लिखाणही करीत असत.मौलाना आझाद यांनी इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ कुराणाचा अभ्यास करून त्याचा केलेला अनुवाद ‘तर्जुमानुल कुरान’ही प्रसिद्ध आहे .ते एक उत्कृष्ट वक्तेदेखील होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहत असत. ते हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक होते.ते भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक निष्ठावान शिपाई होते. फारसा गाजावाजा न करता कार्य करीत राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
वयाच्या 12 व्या वर्षी ते एक ग्रंथालय चालवत,वयाच्या पंधराव्या वर्षी ते वयाने दुप्पट मोठ्या असलेल्या मुलांना शिकवत असे,वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी स्वतःहा ची एक पत्रिका(वर्तमानपत्र) काढली होती.
भारतीय स्वतंत्र लढयात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.स्वतंत्र लढ्यातील विविध प्रमुख आंदोलनात सक्रिय सहभागी होते मग त्यात असहकार,खिलाफत, भारत छोड़ो सारखे आंदोलन असोत किंवा अन्य आंदोलन असोत.
ते दोन वेळा राष्ट्रीय काँग्रेस चे अध्यक्ष राहिले.पहिल्या वेळी1923 ला वयाच्या 35 व्या ते काँग्रेस अध्यक्ष झाले.1940 मध्ये दुसऱ्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष झाले.स्वतंत्र चळवळीतील ते एक महत्वाचे व्यक्ती म्हणून ओळखले जातात.
स्वतंत्र लढयानंतर स्वतंत्रभारताचे ते पहिले शिक्षण मंत्री झाले व नंतर शिक्षा आणी प्राकृतिक संसाधन व वैज्ञानिक अनुसंधान मंत्री झाले.
त्यांनी संगीत नाटक आकादमी(1953),
साहित्य आकादमी(1954),
ललित कला आकादमी(1954) ,
भारतीय सांस्कृतिक सबंध परिषद,
विश्वविद्यालय अनुदान आयोग(युजीसी),
आयआयटी खरगपुर 1951 साली मग मुंबई,चैनई,कानपुर,दिल्ली याठिकाणी ह्या महत्वाच्या संस्थेची स्थापना केली.
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून जे कार्य केल ते अतिशय मोलाच होत.त्यांचे शैक्षणिक धोरण धर्मनिरपेक्ष होते. आधुनिक शास्त्रे आणि आधुनिक विचार यांनाच त्यांच्या शैक्षणिक धोरणात प्राधान्य होते.म्हणूनच त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय शिक्षा दिवस साजरा केला जातो.
अश्या अतिशय थोर आणि विद्वान व्यक्तीमहत्वाची आज जयंती ...त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
सर्वांना राष्ट्रीय शिक्षा दिनाच्या शुभेच्छा...💐💐💐
#National_Education_Day
मौलाना आजाद म्हणजे भारताच्या स्वतंत्र लढ्यातील एक मोलाच आणि अतुल्य योगदान असणारी व्यक्ती.ते एक विद्वान पत्रकार,लेखक,कवि,इस्लामचे अभ्यासक,हिंदु-मुस्लिम एकतेचे कट्टर समर्थक होते.तसेच विविध भाषेवर त्यांची पकड़ होती त्यात अरबी,फारसी,उर्दू,इंग्रजी सोबत गणीताचा विशेष अभ्यास.वाचनाची प्रचंड आवड.त्यांचा जास्त खर्च पुस्तके खरीदी करण्यावर होत असे.
ते एक उत्तम लेखक ही होते.विविध भाषा चांगल्या अवगत होत्या व ते त्या भाषांतून लिखाणही करीत असत.मौलाना आझाद यांनी इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ कुराणाचा अभ्यास करून त्याचा केलेला अनुवाद ‘तर्जुमानुल कुरान’ही प्रसिद्ध आहे .ते एक उत्कृष्ट वक्तेदेखील होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहत असत. ते हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक होते.ते भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक निष्ठावान शिपाई होते. फारसा गाजावाजा न करता कार्य करीत राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
वयाच्या 12 व्या वर्षी ते एक ग्रंथालय चालवत,वयाच्या पंधराव्या वर्षी ते वयाने दुप्पट मोठ्या असलेल्या मुलांना शिकवत असे,वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी स्वतःहा ची एक पत्रिका(वर्तमानपत्र) काढली होती.
भारतीय स्वतंत्र लढयात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.स्वतंत्र लढ्यातील विविध प्रमुख आंदोलनात सक्रिय सहभागी होते मग त्यात असहकार,खिलाफत, भारत छोड़ो सारखे आंदोलन असोत किंवा अन्य आंदोलन असोत.
ते दोन वेळा राष्ट्रीय काँग्रेस चे अध्यक्ष राहिले.पहिल्या वेळी1923 ला वयाच्या 35 व्या ते काँग्रेस अध्यक्ष झाले.1940 मध्ये दुसऱ्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष झाले.स्वतंत्र चळवळीतील ते एक महत्वाचे व्यक्ती म्हणून ओळखले जातात.
स्वतंत्र लढयानंतर स्वतंत्रभारताचे ते पहिले शिक्षण मंत्री झाले व नंतर शिक्षा आणी प्राकृतिक संसाधन व वैज्ञानिक अनुसंधान मंत्री झाले.
त्यांनी संगीत नाटक आकादमी(1953),
साहित्य आकादमी(1954),
ललित कला आकादमी(1954) ,
भारतीय सांस्कृतिक सबंध परिषद,
विश्वविद्यालय अनुदान आयोग(युजीसी),
आयआयटी खरगपुर 1951 साली मग मुंबई,चैनई,कानपुर,दिल्ली याठिकाणी ह्या महत्वाच्या संस्थेची स्थापना केली.
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून जे कार्य केल ते अतिशय मोलाच होत.त्यांचे शैक्षणिक धोरण धर्मनिरपेक्ष होते. आधुनिक शास्त्रे आणि आधुनिक विचार यांनाच त्यांच्या शैक्षणिक धोरणात प्राधान्य होते.म्हणूनच त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय शिक्षा दिवस साजरा केला जातो.
अश्या अतिशय थोर आणि विद्वान व्यक्तीमहत्वाची आज जयंती ...त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
सर्वांना राष्ट्रीय शिक्षा दिनाच्या शुभेच्छा...💐💐💐
0
Answer link
11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो.
हा दिवस भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
मौलाना आझाद हे एक थोर स्वातंत्र्य सेनानी, शिक्षणतज्ज्ञ आणि visionaries होते. त्यांनी स्वतंत्र भारताच्या शिक्षण धोरणांना दिशा दिली.
या दिवसाचा उद्देश शिक्षणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता: