2 उत्तरे
2
answers
भारतातील सात बेटांचे सर्वात मोठे शहर कोणते?
4
Answer link
🔸मुंबई हे सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते तर ती सात बेटे खालीलप्रमाणे:
1) मोठा कुलाबा
2) धाकटा कुलाबा
3) मुंबई
4) माजलगाव
5) माहीम
6) परळ
7) वरळी
या सात बेटांच्या दरम्यान असलेल्या
उथळ खाड्या व पाण्याचा भाग दगड
विटा मातीच्या साहाय्याने बुजवून सलग
मुंबई ची निर्मिती करण्यात आली.
ते काम जेरोल्ड अँजीयर या ब्रिटिश प्रशासकांनी केले. म्हणून त्यांना
"आधुनिक मुंबई चा शिल्पकार"
असे म्हटले जाते.
संकलन
आर.एम.डोईफोडे
शिक्षण अधिकारी
डाॅ सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल पुणे
*************************************
1) मोठा कुलाबा
2) धाकटा कुलाबा
3) मुंबई
4) माजलगाव
5) माहीम
6) परळ
7) वरळी
या सात बेटांच्या दरम्यान असलेल्या
उथळ खाड्या व पाण्याचा भाग दगड
विटा मातीच्या साहाय्याने बुजवून सलग
मुंबई ची निर्मिती करण्यात आली.
ते काम जेरोल्ड अँजीयर या ब्रिटिश प्रशासकांनी केले. म्हणून त्यांना
"आधुनिक मुंबई चा शिल्पकार"
असे म्हटले जाते.
संकलन
आर.एम.डोईफोडे
शिक्षण अधिकारी
डाॅ सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल पुणे
*************************************
0
Answer link
भारतातील सात बेटांचे सर्वात मोठे शहर मुंबई आहे.
मुंबई शहर सात बेटांवर वसलेले आहे:
- कुलाबा
- लहान कुलाबा (ओल्ड वुमन्स आयलंड)
- माझगाव
- गिरगाव
- वरळी
- कुर्ला
- साष्टी (salsette island)
मुंबई हे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी एक आहे. हे शहर भारताची आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते.
अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता: