कायदा न्यायव्यवस्था हुंडाबंदी

भारतामध्ये हुंडा बंदी सुधारणा कायदा केव्हा अस्तित्वात आला?

2 उत्तरे
2 answers

भारतामध्ये हुंडा बंदी सुधारणा कायदा केव्हा अस्तित्वात आला?

6
राज्यात १९६१ पासून हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे. 
राज्यात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘हुंडाबंदी दिन’ म्हणून साजरा केला जात असून हुंडा देणे आणि घेणे हा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला हुंडा प्रतिबंधक अधिकार्‍याची नियुक्ती, जिल्हा तसेच तालुकास्तरीय समित्यांची स्थापना या कायद्यांतर्गत करण्यात आली आहे. हे कायदे महिलांना माहित असायला पाहिजे. आणि पुढे येवून हुंडा मागणाऱ्या विरुद्ध तक्रार सबंधित यत्रनेकडे केली पाहिजे . हुंडा म्हणजे लग्नामध्ये मुलीला दिलेले सर्व वस्तू , चीजवस्तू , कपडे ,रोख पैसे ,सोने इत्यादी.
उत्तर लिहिले · 25/10/2018
कर्म · 458560
0
हुंडा बंदी सुधारणा कायदा 1984 मध्ये अस्तित्वात आला. या कायद्यानुसार हुंडा घेणे, देणे आणि हुंड्यासाठी मागणी करणे हे कायदेशीर गुन्हा मानले जाते.

भारतामध्ये हुंडा बंदी सुधारणा कायदा 1984 मध्ये अस्तित्वात आला.

या कायद्यानुसार हुंडा घेणे, देणे आणि हुंड्यासाठी मागणी करणे हे कायदेशीर गुन्हा मानले जाते.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1200

Related Questions

हुंडा म्हणजे काय?
भारतामध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा केव्हा अस्तित्वात आला?
हुंड्या वटवणे म्हणजे काय?