जिल्हा जिल्हा माहिती इतिहास

उस्मानाबाद जिल्ह्याची स्थापना कधी झाली?

2 उत्तरे
2 answers

उस्मानाबाद जिल्ह्याची स्थापना कधी झाली?

1
उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. हैदराबादच्या ७ व्या निजाम मीर उस्मान अली खान च्या सन्मानार्थ उस्मानाबादचे नाव देण्यात आले. जिल्हा मुख्यालय उस्मानाबाद शहर येथे आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ चौरस किलोमीटर आहे. त्यातील २४१ चौ.कि.मी भाग हा शहरी आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४,८६,५८६(इ.स.२००१) इतकी असून त्यातील १५.६९ % शहरी आहे. जिल्ह्यातील 'तुळजापूर' येथील 'तुळजाभवानी' मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. तसेच तुळजाभवानी माता ही शिवाजी महाराजांची कुलदैवत आहे.
उत्तर लिहिले · 11/10/2018
कर्म · 230
0

उस्मानाबाद जिल्ह्याची स्थापना इ.स. 1907 मध्ये झाली.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5280

Related Questions

औद्योगिक क्रांती काळातील यंत्रशोधांवर टिपा लिहा?
औद्योगिक क्रांतीचे तीन टप्पे कोणते ते लिहा?
कार्ल मार्क्स यांच्या विषयी थोडक्यात माहिती लिहा?
भू दास पद्धती यावर टिपा लिहा?
राष्ट्रीय सभेचे कार्य थोडक्यात लिहा?
फ्रेंच राज्यक्रांतीची सामाजिक कारणे कोणती ते लिहा?
अमेरिकन राज्यक्रांतीचे महत्त्व थोडक्यात लिहा?