3 उत्तरे
3
answers
भारतीय राज्यघटनेच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
7
Answer link
भारताला १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच देशाच्या राज्यकारभारासाठी घटना समिती नेमण्याचे ठरले. त्याप्रमाणे २८ ऑगस्ट १९४७ रोजी महात्मा गांधी यांनी सत्यनारायण सिन्हा यांना बोलावून घेतले आणि घटनेचा मसुदा बनविणार्या आगामी समितीच्या सदस्यांच्या नावांचा कागद त्यांच्याकडे सुपूर्द केला. दुसर्याच दिवशी घटना समितीच्या बैठकीत गांधीजींचा संदर्भ देऊन सिन्हांनी मसुदा समिती सदस्य म्हणून सात नावांची घोषणा केली. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी व सर्व सदस्यांनी अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कन्हैयालाल मुनशी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, बी.एल. मित्तल अणि डी.पी. खेतान या सात नावांना मान्यता दिली. ३० ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेबांची एकमताने निवड झाली. त्यांनी त्याच दिवसापासून मसुदा समितीचे कामकाज सुरू केले.
0
Answer link
सतेंद्र सिन्हा हे सुरवतीचे अध्यक्ष होते पण नंतर डॉ राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष झाले होते.
तसेच मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉ बाबासाहेब आंबेडकर होते.
तसेच मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉ बाबासाहेब आंबेडकर होते.
0
Answer link
भारतीय राज्यघटनेच्या घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते.
डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती देखील होते.
स्रोत: