राजकारण राजकारणी भारतातील राजकारण

पूर्ण भारतामध्ये किती आमदार व खासदार आहेत?

2 उत्तरे
2 answers

पूर्ण भारतामध्ये किती आमदार व खासदार आहेत?

5
लोकसभा व राज्यसभेतील सभासदांना खासदार असे म्हणतात. लोकसभेतील खासदार हे निवडणुकीतून निवडले जातात. लोकसभेत एकूण 545 खासदार आहेत. राज्यसभेतील खासदार विशिष्ट मतदारसंघांतून निवडले जातात. हे सहसा विविध क्षेत्रातील मान्यवर असतात. कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, सहकार, सामाजिक संस्था अश्या ठिकाणी काम करत असणाऱ्यांना या राज्यसभेत खासदारकी मिळते.
देशात सहा राज्यांमध्ये विधान परिषद असून घटक राज्याचे हे वरिष्ठ सभागृह आहे. महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, तेलंगण आणि आंध्र प्रदेशात विधान परिषद अस्तित्वात आहेत. घटनेच्या कलम 169 (1) नुसार विधानसभेने सभासदांच्या किंवा दोन तृतीयांश सभासदांनी उपस्थितीने बहुमताने ठराव केल्यास संसद राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणते. विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी, हे घटनेने निश्चित केलेले नाही. कलम 171 नुसार विधान परिषदेत किमान 40 सभासद किंवा विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य नसतात. विधान परिषद तत्त्वत: वरिष्ठ सभागृह असले तरी व्यवहारात ते कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाला सर्वच बाबीत कमी अधिकार आहेत.
उत्तर लिहिले · 26/8/2018
कर्म · 3700
0

भारतामध्ये आमदार (MLA) आणि खासदार (MP) यांची एकूण संख्या खालीलप्रमाणे आहे:

  • आमदार (MLA): भारतातील राज्य विधानसभांमध्ये एकूण अंदाजे 4,120 आमदार आहेत.
  • खासदार (MP): भारताच्या संसदेत दोन प्रकारांचे खासदार असतात:
    • लोकसभा खासदार: 543 (directly elected)
    • राज्यसभा खासदार: 245 (indirectly elected)
    • एकूण खासदार: 543 + 245 = 788

त्यामुळे, आमदार आणि खासदार मिळून एकूण संख्या 4,120 + 788 = 4,908 होते.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5000

Related Questions

संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावतो?
अजित दादा पवार खरोखरच वारले का?
महिला लोकनियुक्त सरपंचाने राजीनामा दिल्यावर सरपंच पदासाठी फक्त पुरुष सदस्याने अर्ज केला तर बिनविरोध होऊ शकते का?
Ai Technology चे महत्व सांगा ?
ओबीसी समाजाने कुठल्या मुद्द्यावर उमेदवाराला पाठिंबा द्यायचा?
ओबीसी उमेदवाराला ओबीसी समाजाने पाठिंबा कसा द्यायचा?
कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसी आरक्षण असलेल्या जागेवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला ओबीसी समाजाने विरोध कसा करायचा?