3 उत्तरे
3
answers
पाच पांडव कोण होते?
4
Answer link
"महाभारत" हा विषय आला तर लगेच लक्षात पाच पांडव येतात.
पाच पांडवांची नावे:
1. युधिष्ठिर 2. भीम 3. अर्जुन 4. नकुल 5. सहदेव
(महाबली कर्ण हा कुंतीचा पुत्र पण तो पांडवात येत नाही)
युधिष्ठिर, भीम और अर्जुन यांची आई कुंती तर नकुल अन् सहदेव हे माद्री चे पुत्र..
पाच पांडवांची नावे:
1. युधिष्ठिर 2. भीम 3. अर्जुन 4. नकुल 5. सहदेव
(महाबली कर्ण हा कुंतीचा पुत्र पण तो पांडवात येत नाही)
युधिष्ठिर, भीम और अर्जुन यांची आई कुंती तर नकुल अन् सहदेव हे माद्री चे पुत्र..
0
Answer link
पांडव महाभारतातील प्रमुख व्यक्तिरेखा आहेत.
पांडव हे हस्तिनापूरचा राजा पंडू यांचे पुत्र होते. त्यांची नावे-
युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव.
पांडव हे हस्तिनापूरचा राजा पंडू यांचे पुत्र होते. त्यांची नावे-
युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव.
0
Answer link
महाभारतानुसार, पांडू राजाच्या पत्नी कुंती आणि माद्री यांना पाच पुत्र झाले, ज्यांना पांडव म्हणून ओळखले जाते. त्यांची नावे खालीलप्रमाणे:
- युधिष्ठिर: धर्माचे प्रतीक.
- भीम: प्रचंड शक्तिशाली.
- अर्जुन: महान धनुर्धर.
- नकुल: सुंदर आणि निष्ठावान.
- सहदेव: ज्ञानी आणि भविष्यवेत्ता.
हे पाच पांडव धर्मनिष्ठ आणि पराक्रमी होते.
अधिक माहितीसाठी आपण महाभारताचे वाचन करू शकता.