अंतराळ भारत विज्ञान

भारताने अंतराळात सोडलेला पहिला उपग्रह कोणता?

2 उत्तरे
2 answers

भारताने अंतराळात सोडलेला पहिला उपग्रह कोणता?

0
आर्यभट्ट हा भारताने विकसित केलेला पहिला उपग्रह आहे. थोर भारतीय गणितज्ञ व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्टांचे नाव ह्या उपग्रहाला देण्यात आलेले आहे.
या उपग्रहाचे प्रक्षेपण तेव्हाच्या सोविएत संघराज्यातील कापुस्टीन यार ह्या अवकाश केंद्रावरुन १९ एप्रिल १९७५ साली कॉसमॉस-३एम हा उपग्रह वाहक वापरून करण्यात आले. सौर उर्जेवर चालणारा आर्यभट्ट उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) विकसित केला होता. सुमारे पाच दिवस पृथ्वीभोवती প্রদক্ষিণা घातल्यानंतर उपग्रहाचा ইস্রোशी संपर्क तुटला. ह्या उपग्रहाने ११ फेब्रुवारी १९९२ साली पृथ्वीच्या वातावरणात पुनःप्रवेश केला होता.
उत्तर लिहिले · 30/12/2016
कर्म · 283280
0

भारताने अंतराळात सोडलेला पहिला उपग्रह आर्यभट्ट (Aryabhata) होता.

हा उपग्रह १९ एप्रिल, १९७५ रोजी सोव्हिएत युनियनच्या (Soviet Union) मदतीने प्रक्षेपित करण्यात आला होता.

आर्यभट्ट उपग्रहाचा उद्देश विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन करणे हा होता.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 1780

Related Questions

जगातील सर्वात छोटे फळ कोणते?
भारतातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा कोठे आहे?
जम्मू काश्मीर मध्ये कोणती लॅब आहे?
शैवाल व ब्रेड बनविण्यासाठी कशाचा वापर करतात?
जिवाणूंची नावे कोणकोणती आहेत?
वस्तूचे पृथ्वीवरील वजन?
न्यूलँड्सचा अष्टकांचा नियम सांगा.