2 उत्तरे
2
answers
संविधान म्हणजे काय?
5
Answer link
देशाचा राज्य कारभार सुरलीत चालण्यासाठी तयार करण्यात आलेले मूलभूत कायदे ज्या गृंथात एकत्रित आहेत, त्यास संविधान असे म्हणतात.
26 नोव्हेंबर 1949 रोजी तयार झाले.तर 26जानेवारी 1950 रोजी ते अंमलात आणले .
संविधान सभेत 299 सदस्य होते.संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली.
संविधान सभेचे अध्यक्ष डाँ.राजेंदृ पृसाद होते.
मसूदा समितीचे अध्यक्ष डाँ. बी.आर.आंबेडकर होते.
संविधानसभेचे कायदेविषयक सल्लागार बी.एन.राव होते.
संविधान सभेत दुर्गाबाई देशमुख,हंसाबेन मेहता, सरोजीनी नायडू, राजकुमारी अमृत कौर,जे बी कृपालानी इत्यादी महिलांचा समावेश होता.
संविधान सभेचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे,त्याविषयी विचारलेल्या पृश्नांचे उत्तर देण्याचे,संविधान सभेच्या सुचनांनुसार मूल मुद्दयाद फेरबद्दल करण्याचे महत्वाचे कार्य आंबेडकरांनी केले म्हणून त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात.
आंबेडकरांनी अनेक देशातील संविधानाचा अभ्यास करुन भारतीय संविधान तयार केले आहे.
काद्यापुढे सर्व समान हे तत्व इंग्लंडकडून घेतले आहे.
भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे.
0
Answer link
संविधान म्हणजे देशाचा मूलभूत कायदा.
व्याख्या: संविधान हे लिखित किंवा अलिखित नियमांचे आणि कायद्यांचे एक संकलन आहे, ज्यानुसार देशाचे सरकार चालते.
संविधानाचे महत्त्व:
- संविधान हे देशाच्या शासनाचा आधारस्तंभ आहे.
- हे सरकारला अधिकार प्रदान करते आणि त्याच वेळी नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करते.
- संविधानामुळे देशात कायद्याचे राज्य स्थापित होते.
- संविधान हे सरकार आणि नागरिक यांच्यातील संबंधांना मार्गदर्शन करते.
भारतीय संविधान: भारत स्वतंत्र झाल्यानंतर, 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू करण्यात आले.
भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
अधिक माहितीसाठी, आपण हे दुवे पाहू शकता: