दिनविशेष
दिनदर्शिका
शेतकरी
कृषी
शेती दिन
23 डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिन: का साजरा केला जातो राष्ट्रीय शेतकरी दिन?
3 उत्तरे
3
answers
23 डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिन: का साजरा केला जातो राष्ट्रीय शेतकरी दिन?
11
Answer link

भारत हा शेतीप्रधान देश आहे. तसेच 'शेती' हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी शेती पिकवून संपूर्ण देशातील जनतेची भूक भागवतो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह (Chaudhary Charan Singh) यांचा वाढदिवस (23 डिसेंबर) 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून साजरा केला जातो. देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंह यांनी भरीव कामगिरी केली आहे. चरण सिंग यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) स्थापना केली. अटल बिहारी वाजापेयी यांच्या सरकारमध्ये 2001 साली चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत 2020 मध्ये महासत्ता होणार असल्याचा आशावाद व्यक्त होतो. मात्र, दुसरीकडे देशातील शेतकरी हवालदिल झाला आहे. देशात राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होतो. परंतु, याच देशात सध्या शेतकरी सुविधांपासून वंचित आहे. तसेच अलिकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येतही वाढ होत आहे.
शेतकऱ्याला सन्मानाने 'बळीराजा' म्हटले जाते. परंतु, प्रत्यक्षात हा राजा अतिशय दीनदुबळा झालेला आपल्याला सध्या पाहायला मिळतो आहे. कर्जबाजारीपणा, वाढती व्यसनाधीनता, अंधश्रद्धा आणि आर्थिक विवंचना या आपत्तींचा बळी शेतकरी ठरलेला आहे. प्रत्येक भारतीयाने समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्यांप्रती किमान कृतज्ञतेची भावना ठेवणे गरजेचे आहे.
सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. नैसर्गिक आपत्ती असेल किंवा राजकीय निष्क्रियता यामुळे देशभरात शेतकऱ्यांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. 2 महिन्यांपूर्वी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या हा पर्याय निवडला. परंतु, आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही हे शेतकऱ्यांनी समजून घ्यायला हवं. यासाठी सरकारनेदेखील प्रयत्न करणं आवश्यक आहे. सरकारने शेतीमालाला योग्य हमीभाव देणं, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणं गरजेचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जीवन जगणं सोप होईल आणि स्वत: चा विकास करण्यास चालना मिळेल. आज राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना शेतकरी दिवसाच्या शुभेच्छा नक्की द्या. जेणे करून त्यांनाही शेतकरी असण्याचा अभिमान वाटेल.
0
Answer link
*👳♀राष्ट्रीय शेतकरी/किसान दिवस : राष्ट्रीय शेतकरी दिन नेमका का साजरा केला जातो? जाणून घ्या*

🇮🇳भारत हा शेतीप्रधान देश आहे. तसेच 'शेती' हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी शेती पिकवून संपूर्ण देशातील जनतेची भूक भागवतो.
देशाचा भूमिपुत्र, विविध संकटांवर मात करणारा, वेळप्रसंगी रखरखत्या उन्हात राबणारा, देशाचा आर्थिक कणा, ‘आधार’ अर्थात आपला बळीराजा. आपल्या अन्नदात्याच्या मेहनतीला सलाम करण्याचा आजचा राष्ट्रीय शेतकरी दिवस. या दिवसानिमित देशातील शेतकरी बाधवांना हार्दिक शुभेच्छा.
भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस (23 डिसेंबर) दरवर्षी राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी यांनी भरीव कामगिरी केली.राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांची स्थापना त्यांनी केली. त्यामुळेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 2001 साली चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला.
_*👉भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा वाढदिवस (23 डिसेंबर) 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून साजरा केला जातो.*_
🙏देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंह यांनी भरीव कामगिरी केली आहे. चरण सिंग यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) स्थापना केली.
✔अटल बिहारी वाजापेयी यांच्या सरकारमध्ये 2001 साली चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
________________________________
*जाहिरातीसाठी संपर्क :-* 9168390345
________________________________
💁भारत 2020 मध्ये महासत्ता होणार असल्याचा आशावाद व्यक्त होतो. मात्र, दुसरीकडे देशातील शेतकरी हवालदिल झाला आहे. देशात राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होतो.
😞परंतु, याच देशात सध्या शेतकरी सुविधांपासून वंचित आहे. तसेच अलिकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येतही वाढ होत आहे.
💁♂शेतकऱ्याला सन्मानाने 'बळीराजा' म्हटले जाते. परंतु, प्रत्यक्षात हा राजा अतिशय दीनदुबळा झालेला आपल्याला सध्या पाहायला मिळतो आहे.
👍कर्जबाजारीपणा, वाढती व्यसनाधीनता, अंधश्रद्धा आणि आर्थिक विवंचना या आपत्तींचा बळी शेतकरी ठरलेला आहे. प्रत्येक भारतीयाने समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्यांप्रती किमान कृतज्ञतेची भावना ठेवणे गरजेचे आहे.
*📣महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना निकष,अटी, पात्रता यांबाबत जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी*
आज राष्ट्रीय किसान दिनानिमित्त जाणून घेऊया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना लाभार्थी कोण असेल.
*🧐कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी पात्र, कोणते अपात्र? तसेच, शेतकरी कर्जमाफी योजनेतील महत्त्वाच्या बाबी घ्या जाणून.*
▪महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी प्रक्रिया येत्या 2020 पासून सुरु होणार.
▪ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2019 या तारखेपर्यंत कर्ज घेतले आहे. ते सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
▪राज्यातील सर्व शेतकरी (छोटे-मोठे) या कर्जमाफीसाठी पात्र आहेत.
▪महत्त्वाचे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे कर्ज पीककर्ज आहे. तेवढेच या योजनेत माफ होणार आहे. त्यामुळे पीककर्ज हा कर्जमाफीचा महत्त्वाचा निकष आहे.
▪प्रत्येक शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज दोन लाखांहूनही अधिक आहे. त्या शेतकऱ्यांचेही कर्ज दोन लाखांपर्यंत माफ होणार आहे. म्हणजेच उर्वरीत रक्कम त्या शेतकऱ्याला भरावी लागणार आहे.
▪कर्जमाफीसाठी कोणतीही अट असणार नाही. कोणत्याही अटीशिवाय हे कर्जमाफी होणार आहे.
▪कर्जमाफीचे सर्व पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
▪आधार लिंक असलेल्या खात्यात कर्जमाफीचे पैसे थेट जमा होणार आहेत.
▪महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना मार्च 2020 पासून सुरु होणार आहे.
▪राज्याचे मंत्री, आमदार तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. मात्र, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य या कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत.
*✅आज राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना शेतकरी दिवसाच्या शुभेच्छा नक्की द्या. जेणे करून त्यांनाही शेतकरी असण्याचा अभिमान वाटेल.*
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6

- नको घेऊ फाशी
- जग राहील उपाशी🥺
- #शेतकरी दिवस💪🏾👨🏽🌾🌾🎋
🇮🇳भारत हा शेतीप्रधान देश आहे. तसेच 'शेती' हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी शेती पिकवून संपूर्ण देशातील जनतेची भूक भागवतो.
देशाचा भूमिपुत्र, विविध संकटांवर मात करणारा, वेळप्रसंगी रखरखत्या उन्हात राबणारा, देशाचा आर्थिक कणा, ‘आधार’ अर्थात आपला बळीराजा. आपल्या अन्नदात्याच्या मेहनतीला सलाम करण्याचा आजचा राष्ट्रीय शेतकरी दिवस. या दिवसानिमित देशातील शेतकरी बाधवांना हार्दिक शुभेच्छा.
भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस (23 डिसेंबर) दरवर्षी राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी यांनी भरीव कामगिरी केली.राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांची स्थापना त्यांनी केली. त्यामुळेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 2001 साली चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला.
_*👉भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा वाढदिवस (23 डिसेंबर) 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून साजरा केला जातो.*_
🙏देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंह यांनी भरीव कामगिरी केली आहे. चरण सिंग यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) स्थापना केली.
✔अटल बिहारी वाजापेयी यांच्या सरकारमध्ये 2001 साली चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
________________________________
*जाहिरातीसाठी संपर्क :-* 9168390345
________________________________
💁भारत 2020 मध्ये महासत्ता होणार असल्याचा आशावाद व्यक्त होतो. मात्र, दुसरीकडे देशातील शेतकरी हवालदिल झाला आहे. देशात राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होतो.
😞परंतु, याच देशात सध्या शेतकरी सुविधांपासून वंचित आहे. तसेच अलिकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येतही वाढ होत आहे.
💁♂शेतकऱ्याला सन्मानाने 'बळीराजा' म्हटले जाते. परंतु, प्रत्यक्षात हा राजा अतिशय दीनदुबळा झालेला आपल्याला सध्या पाहायला मिळतो आहे.
👍कर्जबाजारीपणा, वाढती व्यसनाधीनता, अंधश्रद्धा आणि आर्थिक विवंचना या आपत्तींचा बळी शेतकरी ठरलेला आहे. प्रत्येक भारतीयाने समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्यांप्रती किमान कृतज्ञतेची भावना ठेवणे गरजेचे आहे.
*📣महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना निकष,अटी, पात्रता यांबाबत जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी*
आज राष्ट्रीय किसान दिनानिमित्त जाणून घेऊया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना लाभार्थी कोण असेल.
*🧐कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी पात्र, कोणते अपात्र? तसेच, शेतकरी कर्जमाफी योजनेतील महत्त्वाच्या बाबी घ्या जाणून.*
▪महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी प्रक्रिया येत्या 2020 पासून सुरु होणार.
▪ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2019 या तारखेपर्यंत कर्ज घेतले आहे. ते सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
▪राज्यातील सर्व शेतकरी (छोटे-मोठे) या कर्जमाफीसाठी पात्र आहेत.
▪महत्त्वाचे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे कर्ज पीककर्ज आहे. तेवढेच या योजनेत माफ होणार आहे. त्यामुळे पीककर्ज हा कर्जमाफीचा महत्त्वाचा निकष आहे.
▪प्रत्येक शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज दोन लाखांहूनही अधिक आहे. त्या शेतकऱ्यांचेही कर्ज दोन लाखांपर्यंत माफ होणार आहे. म्हणजेच उर्वरीत रक्कम त्या शेतकऱ्याला भरावी लागणार आहे.
▪कर्जमाफीसाठी कोणतीही अट असणार नाही. कोणत्याही अटीशिवाय हे कर्जमाफी होणार आहे.
▪कर्जमाफीचे सर्व पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
▪आधार लिंक असलेल्या खात्यात कर्जमाफीचे पैसे थेट जमा होणार आहेत.
▪महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना मार्च 2020 पासून सुरु होणार आहे.
▪राज्याचे मंत्री, आमदार तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. मात्र, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य या कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत.
*✅आज राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना शेतकरी दिवसाच्या शुभेच्छा नक्की द्या. जेणे करून त्यांनाही शेतकरी असण्याचा अभिमान वाटेल.*
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
0
Answer link
राष्ट्रीय शेतकरी दिन (National Farmers' Day) दरवर्षी 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यामागची काही कारणे:
- चौधरी चरण सिंह यांचा सन्मान: चौधरी चरण सिंह यांनी भारतीय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी अनेक धोरणे तयार केली. त्यांच्या योगदानाला आदराने स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
- शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे: हा दिवस शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि त्यागाचे स्मरण करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. शेतकरी आपल्यासाठी अन्न produzieren करतात आणि त्यांच्या योगदानामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते.
- शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणे: राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या समस्यांवर आणि अडचणींवर लक्ष केंद्रित केले जाते. सरकार आणि संबंधित संस्था शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी योजना तयार करतात.
- कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देणे: हा दिवस कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुणांना शेतीत करिअर करण्यासाठी प्रेरित करतो.
या दिवशी देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यात शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शने, चर्चासत्रे आणि कार्यशाळा यांचा समावेश असतो.