2 उत्तरे
2
answers
ऋतू म्हणजे काय?
3
Answer link
ऋतू हा हवामानावर आधारित असलेला वर्षाचा ढोबळपणे बनवलेला भाग आहे.
ऋतूंची संख्या
प्रदेशागणिक हवामानबदलामुळे ऋतूंची नेमकी संख्या बदलते. ही विभागणी मुख्यतः तापमान आणि पाऊस या घटकांवर आधारित आहे. परंतु प्रदेशागणिक हे घटकदेखील बदलतात.
उदा० उष्ण कटिबंधातील लोक फक्त तापमानाच्या आधारावर ऋतू ठरवतात कारण तेथे पाऊस वर्षभर पडत असतो. समशीतोष्ण कटिबंध दोन किंवा तीन ऋतू मानतो तर शीत कटिबंधातील प्रदेशांमध्ये केवळ दोनच ऋतू असतात.
मात्र भारतामध्ये वर्ष तीन मुख्य ऋतूंमध्ये विभागले गेले आहे:
उन्हाळा,
पावसाळा आणि
हिवाळा, तर
उपऋतू
सहा (वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर) आहेत.
Rajini
ऋतूंची संख्या
प्रदेशागणिक हवामानबदलामुळे ऋतूंची नेमकी संख्या बदलते. ही विभागणी मुख्यतः तापमान आणि पाऊस या घटकांवर आधारित आहे. परंतु प्रदेशागणिक हे घटकदेखील बदलतात.
उदा० उष्ण कटिबंधातील लोक फक्त तापमानाच्या आधारावर ऋतू ठरवतात कारण तेथे पाऊस वर्षभर पडत असतो. समशीतोष्ण कटिबंध दोन किंवा तीन ऋतू मानतो तर शीत कटिबंधातील प्रदेशांमध्ये केवळ दोनच ऋतू असतात.
मात्र भारतामध्ये वर्ष तीन मुख्य ऋतूंमध्ये विभागले गेले आहे:
उन्हाळा,
पावसाळा आणि
हिवाळा, तर
उपऋतू
सहा (वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर) आहेत.
Rajini
0
Answer link
ऋतू म्हणजे वर्षभरातील विशिष्ट हवामानाचा काळ. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे आणि पृथ्वीच्या अक्षामुळे ऋतू बदलतात.
मुख्य ऋतू:
- उन्हाळा (Summer): या ऋतूमध्ये तापमान वाढते.
- पावसाळा (Monsoon/Rainy): या ऋतूमध्ये भरपूर पाऊस पडतो.
- हिवाळा (Winter): या ऋतूमध्ये तापमान घटते आणि थंडी वाढते.
- शरद ऋतू (Autumn/Fall): या ऋतूमध्ये झाडांची पाने गळतात.
- वसंत ऋतू (Spring): या ऋतूमध्ये नवीन पालवी फुटते.
प्रत्येक ऋतू ठराविक कालावधीनंतर पुन्हा येतो आणि त्याचे हवामान, वनस्पती जीवन आणि मानवी जीवनावर परिणाम होतात.