2 उत्तरे
2
answers
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना (MRDWP) काय आहे?
3
Answer link
*💧जाणून घ्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना (MRDWP)*
*🔸मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना (MRDWP)-*
*🤨या योजनेचा उद्देश:*
राज्यातील ग्रामीण जनतेस पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे.
*🧐योजनेच्या अटी* :
●गावाची लोकसंख्या किमान 1000 असावी
●पाणी पुरवठ्याच्या सोयी उपलब्ध नसाव्या
●हाती घ्यावयाची योजना अन्य कोणत्याही कार्यक्रमामध्ये नसावी
●योजनांचे त्रयस्थ तांत्रिक परिक्षण करणे अनिवार्य राहील
●पाणी पुरवठा नळ जोडणी किमान 80%, मीटर नळजोडणी 100%
*📝आवश्यक कागदपत्रे* :
👉प्रस्तावित योजनांसाठी महसूल व वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, रेल्वे व इतर विभागांच्या आवश्यक त्या परवानग्या.
👉 *लाभाचे स्वरूप* :
●शहरालगतच्या ग्रामपंचायती / वाड्या व वस्त्यांसाठी 70 LPCD
●इतर ग्रामपंचायती / वाड्या व वस्त्यांसाठी 40 LPCD
*📌संपर्क कार्यालाये* :
▪ जिल्हा परिषद
▪ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
▪ पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई
*🔸मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना (MRDWP)-*
*🤨या योजनेचा उद्देश:*
राज्यातील ग्रामीण जनतेस पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे.
*🧐योजनेच्या अटी* :
●गावाची लोकसंख्या किमान 1000 असावी
●पाणी पुरवठ्याच्या सोयी उपलब्ध नसाव्या
●हाती घ्यावयाची योजना अन्य कोणत्याही कार्यक्रमामध्ये नसावी
●योजनांचे त्रयस्थ तांत्रिक परिक्षण करणे अनिवार्य राहील
●पाणी पुरवठा नळ जोडणी किमान 80%, मीटर नळजोडणी 100%
*📝आवश्यक कागदपत्रे* :
👉प्रस्तावित योजनांसाठी महसूल व वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, रेल्वे व इतर विभागांच्या आवश्यक त्या परवानग्या.
👉 *लाभाचे स्वरूप* :
●शहरालगतच्या ग्रामपंचायती / वाड्या व वस्त्यांसाठी 70 LPCD
●इतर ग्रामपंचायती / वाड्या व वस्त्यांसाठी 40 LPCD
*📌संपर्क कार्यालाये* :
▪ जिल्हा परिषद
▪ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
▪ पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई
0
Answer link
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना (MRDWP) ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांना सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आहे.
या योजनेची काही उद्दिष्ट्ये:
- ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करणे.
- पाण्याची गुणवत्ता सुधारणे.
- पाणीपुरवठा योजनांचे व्यवस्थापन ग्रामपंचायतीमार्फत करणे.
- पाणी जपण्यासाठी जनजागृती करणे.
या योजनेअंतर्गत, सरकार विविध उपाययोजना करते, जसे की नवीन जलस्रोत विकसित करणे,existing जलस्त्रोतांची दुरुस्ती करणे, आणि पाइपलाइन टाकून घरांपर्यंत पाणी पोहोचवणे.
अधिक माहितीसाठी, आपण महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन