3 उत्तरे
3
answers
गाईची माहिती द्या?
4
Answer link
गाय हा एक सस्तन प्राणी आहे.गाय दुध देते .गाय – भारतीया हिंदूंना अत्यंत पवित्र वाटणारा एक चतुष्पाद प्राणी.गायीला पवित्र मानणे व अनेक धर्मकुत्यांत तिचा व तिच्या गोरचासां समावेश करणे, हे हिंदूधर्माचे एक वैशिष्ट्य आहे. वैदिक काळापासून भारतात गायीची महिमा गाजत आला आहे. ऋग्वेदात शबर ऋषीचे एक सूक्त आहे त्यात तो म्हणतो -
या:सरुपा विरूपा करूपा
यासामाग्निरीष्ट्या नामानि वेद!
या अद्री.रसस्तपसेह चक्रुस्ताम्य:
पर्जन्य मही शर्म यच्छ !
गायीच्या नरास सांड, बैल किंवा वळू असे म्हणतात. गाईच्या पाडसाला पाडा किंवा खोंड (नर) किंवा पाडी किंवा कालवड (मादी) म्हणतात. गायीचे शास्त्रीय नाव बॉस टॉरसअसे आहे. यात जर्सी, होल्स्टीन इत्यादी गायींचा समावेश होतो.गाय हा भारतातील महत्वाचा पाळीव प्राणी आहे
या:सरुपा विरूपा करूपा
यासामाग्निरीष्ट्या नामानि वेद!
या अद्री.रसस्तपसेह चक्रुस्ताम्य:
पर्जन्य मही शर्म यच्छ !
गायीच्या नरास सांड, बैल किंवा वळू असे म्हणतात. गाईच्या पाडसाला पाडा किंवा खोंड (नर) किंवा पाडी किंवा कालवड (मादी) म्हणतात. गायीचे शास्त्रीय नाव बॉस टॉरसअसे आहे. यात जर्सी, होल्स्टीन इत्यादी गायींचा समावेश होतो.गाय हा भारतातील महत्वाचा पाळीव प्राणी आहे
0
Answer link
गाय
संपादन कराया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.इतर भाषांत वाचा
गाय हा एक सस्तन प्राणी आहे.गाय दुध देते .गाय – भारतीया हिंदूंना अत्यंत पवित्र वाटणारा एक चतुष्पाद प्राणी.गायीला पवित्र मानणे व अनेक धर्मकुत्यांत तिचा व तिच्या गोरचासां समावेश करणे, हे हिंदूधर्माचे एक वैशिष्ट्य आहे. वैदिक काळापासून भारतात गायीची महिमा गाजत आली आहे. ऋग्वेदात शबर ऋषीचे एक सूक्त आहे त्यात तो म्हणतो -
या:सरुपा विरूपा करूपा
यासामाग्निरीष्ट्या नामानि वेद!
या अद्री.रसस्तपसेह चक्रुस्ताम्य:
पर्जन्य मही शर्म यच्छ ![१]
गाय
अंगोले या भारतीय वंशाची गाय
प्रजातींची उपलब्धता
पाळीव
शास्त्रीय वर्गीकरणवंश:पॄष्ठवंशी
जात:सस्तन
वर्ग:आर्टिओडॅक्टिला
कुळ:बोविडी
जातकुळी:बोस
जीव:बो. टॉरस
शास्त्रीय नावबोस टॉरस
लिनॉस, १७५८
गायीच्या नरास सांड, बैल किंवा वळू असे म्हणतात. गाईच्या पाडसाला पाडा किंवा खोंड (नर) किंवा पाडी किंवा कालवड (मादी) म्हणतात. गायीचे शास्त्रीय नाव बॉस टॉरसअसे आहे. यात जर्सी,होल्स्टीन इत्यादी गायींचा समावेश होतो.गाय हा भारतातील महत्वाचा पाळीव प्राणी आहे .
भारतीय गायसंपादन करा
भारतीय वंशाच्या गायी ह्या बॉस इंडिकस या वंशाच्या आहेत. त्यात हरयाणी, साहिवाल, गीर, अमृतमहल, गवळाऊ, देवणी, खिल्लारी, डांगी, कांकरेज,कंधारी, थारपारकर, गुंतुर, अंगोला, गावठी,निमारी,राठी,माळवी,हल्लीकर,वेच्चूर,कंगायम,अंबाचेरी,बारगुर,केंकाथा,पोनवार,कासारगोड,गंगातीरी,केरीघर,नागोरी,मेवाती,सिरी,पंगानुर इत्यादी २८ प्रकारच्या गाईंचा समावेश होतो. भारतात दक्षिण भारतामधील अमृतमहल, काठियावाडची तलवडा व बुंदेलखंडमधील गोरना या गायी भारतात प्रसिद्ध आहेत.गाय ही एक मोठा प्राणि आहे.
भारतीय भाषांमध्ये गाईला गो, गौ, गोमाता, धेनू इत्यादी नावे आहेत.
भारतीय गोवंशाचे महत्त्वसंपादन करा
भारतीय गोवंशातील गायीच्या दुधाला A-2 प्रकारचे दूध म्हटले जाते. A-1 प्रकारापेक्षा या दुधात आणि त्यापासून तयार केलेल्या तुपात मानवी आरोग्यास उपयुक्त घटक जास्त प्रमाणात असल्याचे संशोधनांती सिद्ध झालेले आहे. संकरीत गायींपेक्षा देशी गायींची वातावरणातील बदलांना तोंड देण्याची क्षमता जास्त असते.[ संदर्भ हवा ]
धार्मिक महत्त्वसंपादन करा
हिंदू, जैन, पारशी इ. धर्मात गाईला पवित्र मानतात. तसेच प्राचीन इजिप्त, रोम, ग्रीस, पॅलेस्टाईन या संस्कृतीतही गाईला विशेष स्थान होते.
हिंदू धर्मसंपादन करा
हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे. हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे. गोमूत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे. गोमय(गाईचे शेण), गोमूत्र(गाईचे मुत्र), गाईचे दूध, दही, तूप यांच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. जगातीलसर्वात प्राचीन ग्रंथ 'ऋग्वेद' आहे. त्यात गाईचे स्थान उच्च आहे असे सांगणारा एक मंत्र आहे.
माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानां अमृतस्य नाभिः| प्र नु वोचं चिकितुषे जनाय मा गां अनागां आदितिं वधिष्ट||
यात प्रत्येक विचारशील पुरुषास निर्देश केला आहे की, तुम्ही गाईस माता, बहीण व कन्या या समान समजा. त्यांना केव्हाही मारू नका. गाय निर्दोष व निरपराध आहे.
हा मंत्र वैदिक काळात गाईचे स्थान उच्च कोटीचे असल्याचे दर्शवितो.
अथर्ववेदातील ११-१-३४ हा मंत्र म्हणतो की, 'धेनुः संदनं रयीणाम्' अर्थात गाय सार्या संपत्तीचे भांडार आहे.

नेल्लोर वंशाची गाय
गाय शेतकर्यांच्या खूप उपयोगी आहे.
गाईविषयी अपप्रचारसंपादन करा
भारतात म्हशींच्या दुधाचे प्रमाण एकूण दुधाच्या ५५ टक्के आहे. पण त्याचवेळेस म्हशींची संख्या मात्र गाईंच्या निम्मी आहे. भारताची भिकेला लागणारी अवस्था बदलणार्या ज्या गोष्टी देशात झाल्या त्यात धवल दुग्धक्रांतीचा मोठा वाटा आहे. या सगळ्याच्या मागे म्हैस उभी आहे. तरीही मान मात्र गाईला. याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे गाईसारखी म्हैस कोणत्याही देवाच्या मागे उभी नसते.
गाय गोड दूध देते आणि बैल कष्ट करतो हा गैरसमज आहे. ज्या जातीचा बैल जबरदस्त कष्ट करू शकतो (उदा. खिल्लारी) त्या जातीची गाय फार दूध देत नाही. कारण दूध देणे आणि काबाडकष्ट यासाठी लागणारी शरीर व्यवस्था वेगवेगळी असते. त्याचमुळे ज्या गाई भरपूर दूध देतात त्यांचे बैल फार कामाचे नसतात.
देशी सर्व गाईचे दूध गुणकारी आहे.
औषधी महत्त्वसंपादन करा
गाईचे दूध, गोमुत्र, शेण, तूप, दही व त्यापासून बनलेले पदार्थ यांत औषधीगुण असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे.त्याला पंचगव्य असे म्हणतात.स्मरणशक्ती वाढवायला गायीचे दूध उत्तम आहे. [ संदर्भ हवा ]
गाईच्या दुधात २१ प्रकारची ॲमिनो आम्ले, ११ प्रकारचे फॅटी आम्ले, ६ प्रकारची जीवनसत्त्वे, २५ प्रकारची धातुजन्य तत्त्वे, २ प्रकारची साखर, ४ प्रकारचे फॉस्फरस व ११ प्रकारची नायट्रोजन तत्त्वे आढळून येतात.[ संदर्भ हवा ]
गोहत्या बंदीसंपादन करा
हिंदू धर्मात गोहत्या निषिद्ध मानली गेली आहे.
कारण गाय हा फक्त पाळीव पशू नसून तो एक उपयुक्त पशू आहे. गाईचे गोमूत्र, शेण, दूध, तूप, दही हे पंचामृत एक दिव्य औषध आहे, असे काही हिंदूंची समजूत आहे. गाय आपल्या आयुष्यात हजारो लोकांचे भरण पोषण करते. मात्र तिची हत्या मात्र फक्त काही जणांचे भोजन बनू शकते.
सुलतानी राजवटीत मोहम्मद तुघलकापासून ते मोगलबादशाह शहाजहानपर्यंतच्या काळात गोहत्याबंदी कायदा होता. कुतुबुद्दीन शहा, हैदरअली, टिपू सुलतान यांच्याही कालखंडात गोहत्या बंदी होती. परंतु इग्रजी राजवटीपासून गोहत्या होत गेली.
भारतातील महाराष्ट्र राज्यात १९७६पासून गोहत्याबंदीचा कायदा आहे. १९९५मध्ये शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेवर आल्यानंतर केवळ गायीच्या नव्हे, तर बैलांच्या म्हणजेच गोवंशाच्या हत्येवर बंदी आणण्याचा कायदा केला. मात्र, त्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली नव्हती. पंधरा वर्षांनंतर राज्यात परत सत्तेवर आल्यानंतर युती सरकारने तातडीने राष्ट्रपतींची मंजुरी घेऊन हा कायदा लागू केला.
गोहत्या बंदी करणारे महाराष्ट्र हे काही भारतातले एकमेव राज्य नाही. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आदी अनेक राज्यांत हा कायदा आहे. गाय, बैल आदी जनावरे शेतीसाठी उपयुक्त असल्याने त्यांचा वापर प्रामुख्याने शेतीसाठी व्हावा, याबाबत राज्यघटनेतील ४८व्या कलमात तरतूद केल्याने त्याच्या आधारे गोहत्या बंदी घालता येते. त्यामुळेच न्यायालयानेही ती वैध ठरविली आहे.
देशात बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजात गायीबद्दल पवित्र भावना असल्या, तरी देशातील हिंदूंसह सर्व नागरिकांच्या खाण्याच्या आणि पिण्याच्या सवयी भिन्न आहेत. कोणी काय खावे आणि काय खाऊ नये हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक प्रश्न असतो. लोकांच्या खाण्याबाबत अन्य कोणताही पर्याय न देता एका खाद्यान्नावर बंदी घालणे चुकीचे आहे. तरीही सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला आणि त्यामुळे गोमांस बाळगणेही गुन्हा होऊन बसला. गोमांस हे ज्यांच्या खाद्यजीवनाचे अविभाज्य घटक आहे, त्यांची यामुळे अडचण झाली. त्यांच्याकडील मांसाकडे संशयाने पाहिले जाऊ लागले. त्यांचा छळ करण्याच्या काही घटनाही घडल्या. भाकड जनावरांना सांभाळणे शेतकऱ्यांना अवघड होऊन बसले. काहींवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली. उत्तर प्रदेशातील दादरी हत्याकांड गोमांसावरून झाल्याने देशाबरोबरच राज्यातीलही सामाजिक सलोखा धोक्यात आला.
या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातला गोवंश हत्याबंदीचा कायदा वैध ठरविला असला, तरी त्यातील तीन प्रमुख निर्बंध उठविले आहेत. राज्यात गोवंश हत्याबंदी असली, तरी परराज्यांतून किंवा परदेशांतून आणलेले गोमांस बाळगणे किंवा खाणे गुन्हा नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. गोमांस बाळगण्यावर बंदी घालणे न्यायालयाने घटनाबाह्य ठरविले आहे. एखाद्याकडील गोमांस हे राज्यातील बेकायदा गोहत्येद्वारे आल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी न्यायालयाने सरकारवर टाकली आहे. त्यामुळे गोमांस बाळगणाऱ्यांचा होणारा छळ थांबू शकेल. त्याचबरोबर गाय, बैल आदींची विक्री आणि वाहतूक ही त्यांच्या हत्येसाठीच होत असल्याचे समजून वाहतूकदारावर गुन्हा नोंदविण्याची तरतूदही न्यायालयाने रद्दबातल ठरविली आहे. (७ मे २०१६)
गोवंश हत्याबंदीच्या सध्याच्या कायद्यातील तीन प्रमुख तरतुदी न्यायालयाने रद्द केल्याने महाराष्ट्र राज्य सरकारने एकूणच कायद्याचा फेरविचार सुरू केला आहे.
हिंदूंनी केलेले गोमांस भक्षणसंपादन करा
हिंदू कधीही गोमांस भक्षण करीत नव्हते असा दावा सरसकट केला जातो. मात्र हा दावा एस.एल. सागर यांनी ’हिंदूंनी केलेले गोमांसभक्षण’ या पुस्तकात खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. हे सांगण्यासाठी त्यांनी वैदिक काळापासून गोमांस भक्षण करण्यात येत असल्याचे पुरावे दिले आहेत. उपनिषद काळ, रामायण काळ, महाभारत काळ, सूत्र काळ, स्मृति काळ, पुराण काळ, बौद्ध काळ, मध्य काळ आणि आधुनिक काळ या सर्व काळांत हिंदू गोमांस भक्षण करीत होते, असे लेखक स्वतंत्र प्रकरणांतून सांगतात. गोरक्षा आंदोलनावरही पुस्तकात चर्चा केली आहे. हिंदूंनी गोमांस खाणे का सोडले? या प्रश्नाच्या उत्तराचा त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. गोमांस भक्षणासंबंधीच्या निरनिराळ्या कहाण्यांचाही समावेश पुस्तकात केला आहे.
या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रमिला बोरकर यांनी केला आहे. हे मराठी पुस्तक पुण्याच्या सुगावा प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.
संकरीत गायीसंपादन करा
करणस्विस,सुनंदिनी,करनफ्रिज, या फुले त्रिवेणी या भारतीय संकरीत गायी आहेत.या गायी भारतीय वंशांच्या गायीशी संकर घडवून तयार करण्यात आलेल्या आहेत.
संपादन कराया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.इतर भाषांत वाचा
गाय हा एक सस्तन प्राणी आहे.गाय दुध देते .गाय – भारतीया हिंदूंना अत्यंत पवित्र वाटणारा एक चतुष्पाद प्राणी.गायीला पवित्र मानणे व अनेक धर्मकुत्यांत तिचा व तिच्या गोरचासां समावेश करणे, हे हिंदूधर्माचे एक वैशिष्ट्य आहे. वैदिक काळापासून भारतात गायीची महिमा गाजत आली आहे. ऋग्वेदात शबर ऋषीचे एक सूक्त आहे त्यात तो म्हणतो -
या:सरुपा विरूपा करूपा
यासामाग्निरीष्ट्या नामानि वेद!
या अद्री.रसस्तपसेह चक्रुस्ताम्य:
पर्जन्य मही शर्म यच्छ ![१]
गाय

अंगोले या भारतीय वंशाची गाय
प्रजातींची उपलब्धता
पाळीव
शास्त्रीय वर्गीकरणवंश:पॄष्ठवंशी
जात:सस्तन
वर्ग:आर्टिओडॅक्टिला
कुळ:बोविडी
जातकुळी:बोस
जीव:बो. टॉरस
शास्त्रीय नावबोस टॉरस
लिनॉस, १७५८
गायीच्या नरास सांड, बैल किंवा वळू असे म्हणतात. गाईच्या पाडसाला पाडा किंवा खोंड (नर) किंवा पाडी किंवा कालवड (मादी) म्हणतात. गायीचे शास्त्रीय नाव बॉस टॉरसअसे आहे. यात जर्सी,होल्स्टीन इत्यादी गायींचा समावेश होतो.गाय हा भारतातील महत्वाचा पाळीव प्राणी आहे .
भारतीय गायसंपादन करा
भारतीय वंशाच्या गायी ह्या बॉस इंडिकस या वंशाच्या आहेत. त्यात हरयाणी, साहिवाल, गीर, अमृतमहल, गवळाऊ, देवणी, खिल्लारी, डांगी, कांकरेज,कंधारी, थारपारकर, गुंतुर, अंगोला, गावठी,निमारी,राठी,माळवी,हल्लीकर,वेच्चूर,कंगायम,अंबाचेरी,बारगुर,केंकाथा,पोनवार,कासारगोड,गंगातीरी,केरीघर,नागोरी,मेवाती,सिरी,पंगानुर इत्यादी २८ प्रकारच्या गाईंचा समावेश होतो. भारतात दक्षिण भारतामधील अमृतमहल, काठियावाडची तलवडा व बुंदेलखंडमधील गोरना या गायी भारतात प्रसिद्ध आहेत.गाय ही एक मोठा प्राणि आहे.
भारतीय भाषांमध्ये गाईला गो, गौ, गोमाता, धेनू इत्यादी नावे आहेत.
भारतीय गोवंशाचे महत्त्वसंपादन करा
भारतीय गोवंशातील गायीच्या दुधाला A-2 प्रकारचे दूध म्हटले जाते. A-1 प्रकारापेक्षा या दुधात आणि त्यापासून तयार केलेल्या तुपात मानवी आरोग्यास उपयुक्त घटक जास्त प्रमाणात असल्याचे संशोधनांती सिद्ध झालेले आहे. संकरीत गायींपेक्षा देशी गायींची वातावरणातील बदलांना तोंड देण्याची क्षमता जास्त असते.[ संदर्भ हवा ]
धार्मिक महत्त्वसंपादन करा
हिंदू, जैन, पारशी इ. धर्मात गाईला पवित्र मानतात. तसेच प्राचीन इजिप्त, रोम, ग्रीस, पॅलेस्टाईन या संस्कृतीतही गाईला विशेष स्थान होते.
हिंदू धर्मसंपादन करा
हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे. हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे. गोमूत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे. गोमय(गाईचे शेण), गोमूत्र(गाईचे मुत्र), गाईचे दूध, दही, तूप यांच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. जगातीलसर्वात प्राचीन ग्रंथ 'ऋग्वेद' आहे. त्यात गाईचे स्थान उच्च आहे असे सांगणारा एक मंत्र आहे.
माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानां अमृतस्य नाभिः| प्र नु वोचं चिकितुषे जनाय मा गां अनागां आदितिं वधिष्ट||
यात प्रत्येक विचारशील पुरुषास निर्देश केला आहे की, तुम्ही गाईस माता, बहीण व कन्या या समान समजा. त्यांना केव्हाही मारू नका. गाय निर्दोष व निरपराध आहे.
हा मंत्र वैदिक काळात गाईचे स्थान उच्च कोटीचे असल्याचे दर्शवितो.
अथर्ववेदातील ११-१-३४ हा मंत्र म्हणतो की, 'धेनुः संदनं रयीणाम्' अर्थात गाय सार्या संपत्तीचे भांडार आहे.

नेल्लोर वंशाची गाय
गाय शेतकर्यांच्या खूप उपयोगी आहे.
गाईविषयी अपप्रचारसंपादन करा
भारतात म्हशींच्या दुधाचे प्रमाण एकूण दुधाच्या ५५ टक्के आहे. पण त्याचवेळेस म्हशींची संख्या मात्र गाईंच्या निम्मी आहे. भारताची भिकेला लागणारी अवस्था बदलणार्या ज्या गोष्टी देशात झाल्या त्यात धवल दुग्धक्रांतीचा मोठा वाटा आहे. या सगळ्याच्या मागे म्हैस उभी आहे. तरीही मान मात्र गाईला. याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे गाईसारखी म्हैस कोणत्याही देवाच्या मागे उभी नसते.
गाय गोड दूध देते आणि बैल कष्ट करतो हा गैरसमज आहे. ज्या जातीचा बैल जबरदस्त कष्ट करू शकतो (उदा. खिल्लारी) त्या जातीची गाय फार दूध देत नाही. कारण दूध देणे आणि काबाडकष्ट यासाठी लागणारी शरीर व्यवस्था वेगवेगळी असते. त्याचमुळे ज्या गाई भरपूर दूध देतात त्यांचे बैल फार कामाचे नसतात.
देशी सर्व गाईचे दूध गुणकारी आहे.
औषधी महत्त्वसंपादन करा
गाईचे दूध, गोमुत्र, शेण, तूप, दही व त्यापासून बनलेले पदार्थ यांत औषधीगुण असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे.त्याला पंचगव्य असे म्हणतात.स्मरणशक्ती वाढवायला गायीचे दूध उत्तम आहे. [ संदर्भ हवा ]
गाईच्या दुधात २१ प्रकारची ॲमिनो आम्ले, ११ प्रकारचे फॅटी आम्ले, ६ प्रकारची जीवनसत्त्वे, २५ प्रकारची धातुजन्य तत्त्वे, २ प्रकारची साखर, ४ प्रकारचे फॉस्फरस व ११ प्रकारची नायट्रोजन तत्त्वे आढळून येतात.[ संदर्भ हवा ]
गोहत्या बंदीसंपादन करा
हिंदू धर्मात गोहत्या निषिद्ध मानली गेली आहे.
कारण गाय हा फक्त पाळीव पशू नसून तो एक उपयुक्त पशू आहे. गाईचे गोमूत्र, शेण, दूध, तूप, दही हे पंचामृत एक दिव्य औषध आहे, असे काही हिंदूंची समजूत आहे. गाय आपल्या आयुष्यात हजारो लोकांचे भरण पोषण करते. मात्र तिची हत्या मात्र फक्त काही जणांचे भोजन बनू शकते.
सुलतानी राजवटीत मोहम्मद तुघलकापासून ते मोगलबादशाह शहाजहानपर्यंतच्या काळात गोहत्याबंदी कायदा होता. कुतुबुद्दीन शहा, हैदरअली, टिपू सुलतान यांच्याही कालखंडात गोहत्या बंदी होती. परंतु इग्रजी राजवटीपासून गोहत्या होत गेली.
भारतातील महाराष्ट्र राज्यात १९७६पासून गोहत्याबंदीचा कायदा आहे. १९९५मध्ये शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेवर आल्यानंतर केवळ गायीच्या नव्हे, तर बैलांच्या म्हणजेच गोवंशाच्या हत्येवर बंदी आणण्याचा कायदा केला. मात्र, त्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली नव्हती. पंधरा वर्षांनंतर राज्यात परत सत्तेवर आल्यानंतर युती सरकारने तातडीने राष्ट्रपतींची मंजुरी घेऊन हा कायदा लागू केला.
गोहत्या बंदी करणारे महाराष्ट्र हे काही भारतातले एकमेव राज्य नाही. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आदी अनेक राज्यांत हा कायदा आहे. गाय, बैल आदी जनावरे शेतीसाठी उपयुक्त असल्याने त्यांचा वापर प्रामुख्याने शेतीसाठी व्हावा, याबाबत राज्यघटनेतील ४८व्या कलमात तरतूद केल्याने त्याच्या आधारे गोहत्या बंदी घालता येते. त्यामुळेच न्यायालयानेही ती वैध ठरविली आहे.
देशात बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजात गायीबद्दल पवित्र भावना असल्या, तरी देशातील हिंदूंसह सर्व नागरिकांच्या खाण्याच्या आणि पिण्याच्या सवयी भिन्न आहेत. कोणी काय खावे आणि काय खाऊ नये हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक प्रश्न असतो. लोकांच्या खाण्याबाबत अन्य कोणताही पर्याय न देता एका खाद्यान्नावर बंदी घालणे चुकीचे आहे. तरीही सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला आणि त्यामुळे गोमांस बाळगणेही गुन्हा होऊन बसला. गोमांस हे ज्यांच्या खाद्यजीवनाचे अविभाज्य घटक आहे, त्यांची यामुळे अडचण झाली. त्यांच्याकडील मांसाकडे संशयाने पाहिले जाऊ लागले. त्यांचा छळ करण्याच्या काही घटनाही घडल्या. भाकड जनावरांना सांभाळणे शेतकऱ्यांना अवघड होऊन बसले. काहींवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली. उत्तर प्रदेशातील दादरी हत्याकांड गोमांसावरून झाल्याने देशाबरोबरच राज्यातीलही सामाजिक सलोखा धोक्यात आला.
या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातला गोवंश हत्याबंदीचा कायदा वैध ठरविला असला, तरी त्यातील तीन प्रमुख निर्बंध उठविले आहेत. राज्यात गोवंश हत्याबंदी असली, तरी परराज्यांतून किंवा परदेशांतून आणलेले गोमांस बाळगणे किंवा खाणे गुन्हा नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. गोमांस बाळगण्यावर बंदी घालणे न्यायालयाने घटनाबाह्य ठरविले आहे. एखाद्याकडील गोमांस हे राज्यातील बेकायदा गोहत्येद्वारे आल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी न्यायालयाने सरकारवर टाकली आहे. त्यामुळे गोमांस बाळगणाऱ्यांचा होणारा छळ थांबू शकेल. त्याचबरोबर गाय, बैल आदींची विक्री आणि वाहतूक ही त्यांच्या हत्येसाठीच होत असल्याचे समजून वाहतूकदारावर गुन्हा नोंदविण्याची तरतूदही न्यायालयाने रद्दबातल ठरविली आहे. (७ मे २०१६)
गोवंश हत्याबंदीच्या सध्याच्या कायद्यातील तीन प्रमुख तरतुदी न्यायालयाने रद्द केल्याने महाराष्ट्र राज्य सरकारने एकूणच कायद्याचा फेरविचार सुरू केला आहे.
हिंदूंनी केलेले गोमांस भक्षणसंपादन करा
हिंदू कधीही गोमांस भक्षण करीत नव्हते असा दावा सरसकट केला जातो. मात्र हा दावा एस.एल. सागर यांनी ’हिंदूंनी केलेले गोमांसभक्षण’ या पुस्तकात खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. हे सांगण्यासाठी त्यांनी वैदिक काळापासून गोमांस भक्षण करण्यात येत असल्याचे पुरावे दिले आहेत. उपनिषद काळ, रामायण काळ, महाभारत काळ, सूत्र काळ, स्मृति काळ, पुराण काळ, बौद्ध काळ, मध्य काळ आणि आधुनिक काळ या सर्व काळांत हिंदू गोमांस भक्षण करीत होते, असे लेखक स्वतंत्र प्रकरणांतून सांगतात. गोरक्षा आंदोलनावरही पुस्तकात चर्चा केली आहे. हिंदूंनी गोमांस खाणे का सोडले? या प्रश्नाच्या उत्तराचा त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. गोमांस भक्षणासंबंधीच्या निरनिराळ्या कहाण्यांचाही समावेश पुस्तकात केला आहे.
या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रमिला बोरकर यांनी केला आहे. हे मराठी पुस्तक पुण्याच्या सुगावा प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.
संकरीत गायीसंपादन करा
करणस्विस,सुनंदिनी,करनफ्रिज, या फुले त्रिवेणी या भारतीय संकरीत गायी आहेत.या गायी भारतीय वंशांच्या गायीशी संकर घडवून तयार करण्यात आलेल्या आहेत.
0
Answer link
गाय: माहिती
गाय हा एक पाळीव प्राणी आहे. गाय भारतात एक पवित्र प्राणी मानली जाते. हिंदू धर्मात गायीला 'माता' म्हणून संबोधले जाते आणि तिची पूजा केली जाते.
गाईचे प्रकार:
- भारतीय गाय (Indian Cow)
- जर्सी गाय (Jersey Cow)
- होल्स्टिन फ्रिशियन गाय (Holstein Friesian Cow)
गाईचे फायदे:
- दूध: गाय दूध देते, जे एक पौष्टिक अन्न आहे.
- गोबर: गायीच्या शेणाचा उपयोग खत म्हणून केला जातो.
- गोमूत्र: गोमूत्र औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.
भारतीय संस्कृतीत गायीचे महत्त्व:
- हिंदू धर्मात गायीला पूजनीय मानले जाते.
- अनेक घरांमध्ये गायीची पूजा केली जाते.
- गाईला 'माता' मानून तिचा आदर केला जातो.
गायीची काळजी कशी घ्यावी:
- गाईला नियमितपणे चारा द्यावा.
- तिला पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्यावे.
- तिच्या राहण्याची जागा स्वच्छ ठेवावी.
- नियमितपणे तिची तपासणी करावी.
इतर माहिती:
- गाईचे दूध लहान मुले आणि वृद्धांसाठी खूप पौष्टिक असते.
- गाईच्या दुधापासून दही, तूप, लोणी, पनीर असे अनेक पदार्थ बनवता येतात.
अधिक माहितीसाठी: