मान्सून
पाऊस
कृषी
हवामान
भारतात पावसाळा कधी सुरू होतो, त्याचा कालावधी किती आहे, रब्बी आणि खरीप म्हणजे काय?
2 उत्तरे
2
answers
भारतात पावसाळा कधी सुरू होतो, त्याचा कालावधी किती आहे, रब्बी आणि खरीप म्हणजे काय?
4
Answer link
महाराष्ट्रात पावसाळा सहसा 7जुलै पासून सुरू होतो,तो सप्टेंबर पर्यंत असतो....सरासरी 4 महिन्याचा कालावधी असतो.
■खरीप व रब्बी मोसमात जी पिके घेतली जातात ती पुढील प्रमाणे.
★खरीप :-खरीप हंगाम म्हणजे जी पिके पावसाळ्यात घेतली जातात...(काही भाग उन्हाळ्यात असू शकतो)
खरीप हंगामात प्रामुख्याने तांदुळ,
, बाजरी, मका, नाचणी आदी तृणधान्ये तर कडधान्यांमध्ये मुग, उडीद, तूर
आदी तसेच तेलबियांमध्ये सोयाबिन, सुर्यफुल, तिळ, भुईमुग इ. तसेच कापूस या
पिकांचे उत्पादन घेतले जाते.
★रब्बी हंगाम:-
जी पिके हिवाळ्यात घेतली जातात त्यांना रब्बी पिकं म्हंटली जातात..
उदा:-गहू,हरभरा,करडई,इत्यादी
■खरीप व रब्बी मोसमात जी पिके घेतली जातात ती पुढील प्रमाणे.
★खरीप :-खरीप हंगाम म्हणजे जी पिके पावसाळ्यात घेतली जातात...(काही भाग उन्हाळ्यात असू शकतो)
खरीप हंगामात प्रामुख्याने तांदुळ,
, बाजरी, मका, नाचणी आदी तृणधान्ये तर कडधान्यांमध्ये मुग, उडीद, तूर
आदी तसेच तेलबियांमध्ये सोयाबिन, सुर्यफुल, तिळ, भुईमुग इ. तसेच कापूस या
पिकांचे उत्पादन घेतले जाते.
★रब्बी हंगाम:-
जी पिके हिवाळ्यात घेतली जातात त्यांना रब्बी पिकं म्हंटली जातात..
उदा:-गहू,हरभरा,करडई,इत्यादी
0
Answer link
भारतात पावसाळा सामान्यतः जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो आणि सप्टेंबर पर्यंत असतो.
कालावधी:
- सुरुवात: जून चा पहिला आठवडा
- अंतिम: सप्टेंबर
खरीप आणि रब्बी म्हणजे काय:
खरीप आणि रब्बी हे भारतातील दोन मुख्य कृषी हंगाम आहेत.
खरीप:
- खरीप हा पावसाळ्याच्या सुरुवातीस घेतला जाणारा हंगाम आहे.
- यामध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, आणि कापूस यांसारख्या पिकांचा समावेश होतो.
रब्बी:
- रब्बी हा हिवाळ्याच्या सुरुवातीस घेतला जाणारा हंगाम आहे.
- यामध्ये गहू, हरभरा, मसूर, जवस, मोहरी आणि ऊस यांसारख्या पिकांचा समावेश होतो.