गणित
कोडे
वेळ आणि वेग
सुहास स्टेशनवर आला, तेव्हा त्याला राणी म्हणाली, 'तू 15 मिनिटे उशिरा आला आहेस. आता पुढील बस संध्याकाळी 5:15 वाजता आहे.' जर बसेस दर 15 मिनिटांनी सुटत असतील, तर सुहास स्टेशनवर किती वाजता आला होता?
3 उत्तरे
3
answers
सुहास स्टेशनवर आला, तेव्हा त्याला राणी म्हणाली, 'तू 15 मिनिटे उशिरा आला आहेस. आता पुढील बस संध्याकाळी 5:15 वाजता आहे.' जर बसेस दर 15 मिनिटांनी सुटत असतील, तर सुहास स्टेशनवर किती वाजता आला होता?
8
Answer link
"बस स्टेशन वर येत नाही"
हे जर उत्तर असेल, तर तुम्हाला सांगू इच्छितो की किती तरी रेल्वे स्टेशन वरून बसेस सुटतात व बस स्टँड ला जातात. व स्टँड वरून परत स्टेशन वर जातात. ह्या बस च्या फेऱ्या किती ही असू शकतात, जस की दर १५ मिनिट नंतर.
प्रश्न चुकीचा आहे.
हे जर उत्तर असेल, तर तुम्हाला सांगू इच्छितो की किती तरी रेल्वे स्टेशन वरून बसेस सुटतात व बस स्टँड ला जातात. व स्टँड वरून परत स्टेशन वर जातात. ह्या बस च्या फेऱ्या किती ही असू शकतात, जस की दर १५ मिनिट नंतर.
प्रश्न चुकीचा आहे.
0
Answer link
या प्रश्नाचे उत्तर काढण्यासाठी, खालीलप्रमाणे विचार करूया:
- राणीने सुहासला सांगितले की तो १५ मिनिटे उशिरा आला आहे.
- पुढील बस संध्याकाळी ५:१५ वाजता आहे.
- बसेस दर १५ मिनिटांनी सुटतात.
याचा अर्थ, सुहास ज्या वेळेस स्टेशनवर पोहोचला, त्या वेळेनंतर १५ मिनिटांनी बस सुटणार होती. म्हणजेच, सुहास ५:०० वाजता स्टेशनवर पोहोचला. पण तो १५ मिनिटे उशिरा पोहोचला होता.
म्हणून, बसची वेळ: ५:०० - ०:१५ = ४:४५
म्हणजे सुहास स्टेशनवर ४:४५ वाजता पोहोचायला हवा होता, पण तो ५:०० वाजता पोहोचला.