
सामाजिक अशांतता
पश्चिम बंगालमध्ये नक्षलबारी येथे 1967 मध्ये झालेल्या आंदोलनाची कारणे खालीलप्रमाणे होती:
- शेतकऱ्यांमधील असंतोष: या भागातील शेतकरी जमींदार आणि मोठे जमीनदार यांच्याकडून होणाऱ्या शोषणाला आणि अन्यायला कंटाळले होते.
- गरीबी आणि भूक: येथील गरीब आणि भूमिहीन शेतकरी गरीबी आणि उपासमारीने त्रस्त होते. त्यांच्याकडे उपजिविकेचे कोणतेही साधन नव्हते.
- राजकीय अस्थिरता: 1967 च्या दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये राजकीय अस्थिरता होती.United Front च्या सरकारमध्ये अनेक मतभेद होते आणि त्यामुळे प्रशासनावर त्याचा नकारात्मक परिणाम झाला.
- चारू मजुमदार आणि कानू सन्याल यांचा प्रभाव: चारू मजुमदार आणि कानू सन्याल यांसारख्या कम्युनिस्ट नेत्यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांच्या हक्कांसाठी लढण्यास प्रवृत्त केले.
- जमिनीवरील हक्क: या आंदोलनाचे मुख्य कारण म्हणजे जमिनीवर आपला हक्क प्रस्थापित करणे.शेतकऱ्यांना जमिनीचे समान वाटप हवे होते.
या सर्व कारणांमुळे नक्षलबारी येथे 1967 मध्ये शेतकरी आंदोलन झाले, ज्यामुळे भारतातील कम्युनिस्ट चळवळीला एक नवीन दिशा मिळाली.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
पश्चिम बंगालमध्ये नक्षलबारी येथे 1967 मध्ये जे आंदोलन झाले, त्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- जमीनदारी प्रथा: त्यावेळेस जमीनदारी प्रथा मोठ्या प्रमाणात होती. गरीब शेतकऱ्यांकडे जमिनी नव्हत्या आणि ते जमीनदारांच्या जमिनीवर काम करत होते. त्यामुळे त्यांचे शोषण होत होते.
- शेतकऱ्यांमधील असंतोष: जमीनी नसल्यामुळे शेतकरी त्रस्त होते. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव झाली होती आणि त्यामुळे ते एकत्र येऊन आवाज उठवू लागले.
- साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव: नक्षलबारी भागात साम्यवादी (Communist) विचारसरणीचा प्रभाव होता. साम्यवादी नेते शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांच्या हक्कांसाठी लढण्यास प्रवृत्त करत होते.
- तत्काळ कारण: 1967 मध्ये, एका शेतकऱ्याला जमीनदारांनी मारहाण केली, ज्यामुळे नक्षलबारीतील शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले.
या आंदोलनामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारच्या चळवळींना प्रेरणा मिळाली. नक्षलबारी आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट जमीनदारी प्रथा नष्ट करणे आणि शेतकऱ्यांचे हक्क स्थापित करणे हे होते.
संदर्भ:
पश्चिम बंगालमधील नक्षलबारी येथे 1967 मध्ये झालेले आंदोलनाचे मुख्य कारण तेथील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आणि जमीनदारांकडून होणारे शोषण हे होते. या आंदोलनामागील काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
-
जमींदारांचे शोषण:
जमींदार गरीब शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने शेती करून घेत होते आणि त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नव्हता.
-
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती:
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती. त्यांच्याकडे पुरेसे अन्न, वस्त्र आणि निवारा नव्हता.
-
राजकीय अस्थिरता:
तत्कालीन राजकीय परिस्थितीत शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत होता. सरकार त्यांच्या समस्यांकडे पुरेसे लक्ष देत नाही, असे त्यांना वाटत होते.
-
साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव:
या आंदोलनावर साम्यवादी (Communist) विचारसरणीचा प्रभाव होता. साम्यवादी नेते शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांच्या हक्कांसाठी लढण्यास प्रवृत्त करत होते.
-
नक्षलबारीचा उठाव:
1967 मध्ये चारू मजुमदार आणि कानू सन्याल यांच्या नेतृत्वाखाली नक्षलबारीत शेतकऱ्यांनी जमीनदारांविरुद्ध सशस्त्र उठाव केला. त्यांनी जमींदारांच्या जमिनी बळकावल्या आणि त्या शेतकऱ्यांमध्ये वाटल्या.
या आंदोलनामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारच्या चळवळींना प्रेरणा मिळाली, ज्यामुळे सामाजिक आणि राजकीय बदल घडून आले.
✅प्रत्येक मराठा बांघवांनी त्या ५०० महार वीरांना का वंदन करावं ??
✅खरा ईतिहास काय आहे ?
✅ आपले खरे शत्रू कोन ?
खोटा ईतिहास खुप वाचलात आता........
सत्य वाचा अणि विचार करा ..
-------------------------------🙄
नगर रोड वरील भिमाकोरे गावा पासुन ७की .मी वर
" वढु " गांव आहे.......
येथेच
"छ.संभाजी महाराज" यांचा कपटनितीने खुन झाला व त्यांच्या देहाचे तुकडे ह्या गावात फेकण्यात आले व सांगितले गेले कि जर कोणी हे गोळा केले तर त्याचे "शीर" कलम केले जाईल......
भयानक, थरकाप ऊडवणारी स्मशान शांतता.......
आपल्या राजाची अशी दशा पाहुन एकही
"""मराठा""""
पुढे आला नाही. पण एका
""पहिलवानाला""
'ही बातमी समजली
आभाळ फाटलं होतं!
त्यातही तो धाडस
करतो सर्व "तुकडे" जमा करुन स्वत:च्या घरी आणुन "शिंप्याला" हातपाय पडुन ते जोडण्यासाठी तयार करतो, आपला राजा आहे त्यास असं.......
नाही सोडू शकत आपण.....
तो शिंपी ते तुकडे शिवतो पहिलवानाचं धाडस पाहुन
त्याचे " नातलग " ही मदतीला येतात असे ६२ जन जमा होतात....
आणि त्या पहिलवानाच्या "अंगणात" "छ.संभाजी राजेंना अग्निदान स्वत: तो पहिलवान देतो....."
त्या पहिलवानाचे नाव होते
"'""' गणपत महार """"
"""" जय भिमवाला """"
'''होय एका महाराने छ.संभाजी राजेंना "अग्नि" दिली.
आज ही संभाजी राजेंची "समाधी"
ही """ महार वाडयात """ आहे....
ही बातमी मोगल व भटांना समजताच " गणपत "
महार आणि बाकी मंडळीचे "शीर कलम" केलं गेलं व महार जाती ने दिवसा "बाहेर पडण्यास बंदी घातली गेली....."
"कमरेला झाडू आणि गळ्यात मडके" अडकवविण्याची "शिक्षा भटांनी" सुनावली.
पुढे ही बातमी पुण्यामध्ये सर्वत्र पसरली, लोक ह्या
"""""गणपत""""
ला वंदन करु लागले. महाराचा देव झाला म्हणुन "भट" चिडले.
इंग्रज भारतात आले त्यांना पुण्यामध्ये शिरणे शक्य होत नव्हते. पेशवाईच्या विरुद्ध त्यांना यश मिळत नव्हते. हे
सर्व एक तरुण पहात होता, त्याचं नाव ""सिध्दटेक महार"" होतं.
तो इंग्रजां सोबत "करार करतो" तुम्हाला हे राज्य आम्ही मिळवून देतो पण
तुम्ही "आम्हाला मडके आणि झाडू पासून मुक्त" करा. सन्मानाने जगण्याचा आधिकार द्या .
इंग्रज त्याची अट मान्य करतात.
हाच सिद्धटेक ५०० महार सोबत वढु येथील "संभाजी राजेंच्या समाधीवर जाऊन दर्शन"" घेताे आणि म्हणतो राजे!!!!!!!!!!!
"आम्ही तुमच्या खुनाचा बदला घेण्यास
निघालो आहोत शक्ती द्या आशिर्वाद द्या. असे म्हणून ह्या
"""५०० महारांनी"""
"""२५००० पेशव्यांना"""
संपवून टाकले......
तो दिवस होता """१जानेवारी म्हणुन
हा "शौर्य दिन म्हणून "" पाळला जातो, साजरा करण्यात येतो....
"""आपल्या लोकांना इतिहासाची माहिती नसणे"""
हेच त्यांच्या समस्यांचे एक "प्रमुख कारण" आहे...
- यासाठी हा इतिहास सर्वांना पाठवून जागृत करा.
फक्त likes नाही share kara !!
🔲बुद्धा नंतर "धम्म"नाही ।
⚪अशोका नंतर "सम्राट"नाही।
🔲तुकोबा नंतर " जगतगुरु " नाही ।
⚪जिजाऊ नंतर '" संस्कार " नाही ।
🔲शिवबा नंतर " छत्रपती " नाही ।
⚪शंभुराजे नंतर " आचरण " नाही
🔲वाल्ह्या नंतर " परिवर्तन " नाही ।
🔲पुंडलिका नंतर " सेवा " नाही ।
🔲अहिल्या नंतर "शासक" नाही
⚪जोतिबा नंतर " सत्यशोधक " नाही
🔲सावित्री नंतर " शिक्षण " नाही ।
⚪जिवाजी नंतर " रक्षण " नाही ।
🔲मावळ्या नंतर " मरण " नाही ।
🔲बाबासाहेबा नंतर " संविधान " नाही
⚪राजश्री शाहूनंतर " आरक्षण " नाही ।
🔲आण्णा नंतर " लोकशाहीर " नाही ।
⚪गाडगे बाबा नंतर " लोकजागर " नाही ।
🔲तुकडोजी नंतर "ग्रामगीता" नाही।
माणसा हा जन्म पुन्हा नाही,
बुध्दी चा वापर करं,
धर्माच्या नावावर अधर्म खपवून घेवू नको.
💐 अण्णाभाऊ साठेंनी गुरु मानलं बाबासाहेबांना......
💐बाबासाहेबांनी गुरु मानलं राष्ट्रपिता म.फुलेंना/(बुध्द,कबिरांना)............
💐म.फुलेंनी गुरु मानलं छञपती शिवाजी महाराजांना...........
💐शिवरायांनी गुरु मानलं राष्ट्रसंत तुकाराम महाराजांना..............
💐तुकरामांनी गुरु मानलं तथागत गौतम बुद्धांना................
💐💐💐💐💐💐💐💐💐जातीच्या नावावर आज आपण या तमाम महापुरुषांना वाटून घेतलं आहे.सम्राट अशोकाची जात धनगर, बाबासाहेबांची जात महार आणि म.फुलेंची माळी पण बाबासाहेबांनी म.फुलेंना त्यांची जात न पाहता गुरु मानलं.
शिवाजी महाराज मराठा होते तरी त्यांनी तुकाराम महाराजांची जात न बघता त्यांना गुरु मानलं.........
तुकाराम महाराजांचा तथागत गौतम बुद्धांशी काहीच संबध नव्हता तरी त्यांनी बुद्धांना गुरू मानलं......
या महापुरुषांना राजकारण करणा-या राजकारण्यांनी विशिष्ठ धर्माच्या बेडीत अडकविलं आहे.........
पण एक गोष्ट लक्षात घ्या या महापुरुषांनी आपापसात कधी जातीवाद नाही केला. मग त्यांच्या नावावर जातिवाद करणारे हे मुर्ख राजकारणी कोण.......?
आपल्या मध्ये धार्मिक तेढ निर्माण करणा-या नेत्यांच्या भाषणांना बळी पडू नका........
सावधान!!!!!!
🙏🙏🙏Jay Bharat