
अपघात विमा
hoय, chaloo relvemadhoon khalee padun mrutyu zhalyas, mrit vyaktichya gharchyalokaanna relve khathyakadun nukasaan bharpaai milte. he nukasaan bharpaai kiti milel te kh खालील गोष्टींवर अवलंबून असते:
- mrutyu kasha mule jhala
- mrit vyakti relvet prvaas karat hoti ki nahi
- mrit vyaktiche vay kay hote
jar mrutyu relvechya laparvahimule jhala asel, tar mrit vyaktichya kutumbiyanna nukasaan bharpaai milnyachi shakyaataa aste. yaach barobar, jar mrit vyakti valid ticket gheun relvet prvaas karat hoti, tar tyanna nukasaan bharpaai milnyachee shakyaataa aste.
nukasaan bharpaai milavanyasathi, mrit vyaktichya kutumbiyanna relve daav tribunal (railway claims tribunal) madhye arj karaavaa laagto. arjaasobat, mrutyu pramaan patr, post mortem report ani police report jaise mahatvache kagad patre jodane avashyak aahe.
adhik mahitisaathi, tumhi bhartiya relvechya sanketsthalala bhet deu shakataa: https://indianrailways.gov.in/
aasha aahe ki hee mahiti tumhaalaa madad kareel.
_अहमदाबाद : एअर इंडियाचं लंडनला जाणारं विमान गुजरातच्या अहमदाबादमध्ये कोसळलं आहे. मेघानीनगर परिसरात हा अपघात घडला. या विमानात तब्बल २३२ प्रवासी आणि १० केबिन क्रू असे एकूण २४२ जण प्रवास करत होते.
*_🛫ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?_*
एखाद्या विमानाच्या अपघाताच्या कारणांचा शोध लावण्यासाठी दोन उपकरणं अतिशय महत्त्वाची असतात. एक म्हणजे विमानाचं फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) आणि कॉरपिट व्हॉईस रेकॉर्ड (सीव्हीआर), यालाच ब्लॅक बॉक्स म्हणतात.एका उपकरणामध्ये कॉरपिटमधील संभाषण रेकॉर्ड होतं तर दुसऱ्या उपकरणात विमानाशी संबंधित आकडे, उदाहरणार्थ वेग आणि उंचीच मोजमाप होतं.
*_🛫ब्लॅक बॉक्सची वैशिष्ट्ये_*
नावानुसार याचा रंगही काळा असेल, असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. कारण ब्लॅक बॉक्सचा रंग नारिंगी असतो. या ब्लॅक बॉक्सवर आग किंवा पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. ब्लॅक बॉक्सची बॅटरी 30 दिवस टिकते. त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही करता येतो.ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या मागील भागात बसवलेला असतो, कारण दुर्घटनेच्या परिस्थितीत हा भाग सर्वात सुरक्षित समजला जातो.
*_🛫अपघाताचे कारण जाणण्यासाठी उपयुक्त_*
ब्लॅक बॉक्स अनेक चाचण्यांमधून जातो. उदाहरणार्थ ब्लॅक बॉक्स रेकॉर्डर 'एल-3 एफए 2100' 1110 अंश सेल्सिअस आगीत अनेक तास आणि 260 डिग्री सेल्सिअस तापमानात 10 तास राहू शकतो. इतकंच नाही तर मायनस 55 पासून प्लस 70 अंश सेल्सिअस तापमानातही ब्लॅक बॉक्स काम करतो.विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जातो. यात रेकॉर्ड झालेल्या डेटाद्वारे विमान दुर्घटनेच्या कारणांचा पत्ता लागतो.
*_🛫ब्लॅक बॉक्स लावणारा ऑस्ट्रेलिया पहिला देश_*
विमानात ब्लॅक बॉक्स लावणं अनिवार्य करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश होता. 1960 मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा विमानात ब्लॅक बॉक्स लावला होता. भारतात नागरी उड्डाण संचलनालयाने 1 जानेवारी, 2005 पासून सर्व विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये सीव्हीआर आणि एफडीआर लावणं अनिवार्य केलं.
*_🛫ब्लॅक बॉक्सचा शोध कोणी लावला?_*
ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ डेव्हिड वॉरेन यांनी 1950 च्या दशकात ब्लॅक बॉक्सचा शोध लावला होता. मेलबर्नच्या वैमानिक संशोधन प्रयोगशाळेत काम करत होते. त्यावेळी कमर्शिअल एअरक्राफ्ट 'कॉमेट'चा अपघात झाला होता. या अपघाताचा तपास करणाऱ्या पथकात त्यांचा समोवश होता. विमान दुर्घटना होण्याआधीच्या घडामोडी रेकॉर्ड करता येईल का असा विचार करुन त्यांनी फ्लाईट डेटा रेकॉर्डरवर काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ब्लॅक बॉक्सचा शोध लागला. क्वीन्सलॅण्डमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर ऑस्ट्रेलिया जगातील पहिला असा देश होता, ज्याने कमर्शिअल विमानात ब्लॅक बॉक्स लावणं अनिवार्य केलं होतं.

📌 *प्रत्येक LPG सिलेंडर सोबत असतो मोफत विमा.*
सर्व ग्राहक LPG लाईफ इन्शुरन्स च्या अखत्यारीत येतात. ह्या विम्या साठी ग्राहकाला कुठलाही प्रिमिअम द्यावा लागत नाही. हा एक थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे ज्याला सर्वच पेट्रोलियम कंपन्या घेतात. हा विमा युनाइटेड इन्शुरन्स कंपनी देते जो गॅस मिळताच सुरु होतो. एका माहिती अनुसार ह्या इन्शुरन्स ला गेल्या २५ वर्षात कोणीच क्लेम केलं नाही आहे. ह्यांचं कारण लोकांना ह्याबाबत असलेल्या माहितीचा अभाव आहे.
*⃣ सिलेंडर चा स्फोट झाल्यानंतर ५० लाखांपर्यंतची नुकसान भरपाई मिळू शकते. जो कोणी व्यक्ती एल पी जी कनेक्शन घेतो आणि त्या सिलेंडर मुळे जर ती दुर्घटना झाली असेल तर तो व्यक्ती ५० लाखांपर्यंत च्या रकमेचा हकदार होऊ शकतो. सिलेंडर मुळे झालेल्या स्फोटामुळे जास्तीतजास्त ५० लाखांची नुकसान भरपाई आणि प्रत्येक व्यक्तीला १० लाखांपर्यंतची नुकसान भरपाई मिळू शकते.
🔖 *कसा कराल क्लेम?*
एल पी जी सिलेंडर चा विमा कवर मिळवण्यासाठी ग्राहकाला तात्काळ दुर्घटना होण्याची सूचना आपल्या जवळच्या पोलीस स्टेशन आणि एल पी जी वितरकाला लिखित स्वरूपात द्यायची असते. ह्या सूचनेसहित एफ आय आर(FIR) ची प्रत सुद्धा जोडावी लागते. मग तो गॅस वितरक ही माहिती कंपनीला पोचवतो. ह्या नंतर कंपनी ची एक टीम घराच्या झालेल्या नुकसानाचं आकलन करण्यासाठी येते. ही टीम एक रिपोर्ट तयार करते आणि ह्या रिपोर्ट च्या आधारावर इन्शुरन्स क्लेम साठी पात्र ठरतो. विमा कवर मिळवण्यासाठी तुमच्याकडे काही गोष्टी असणे आवश्यक आहेत. त्यामध्ये एफ आई आर ची कॉपी, जखमींच्या उपचारांच्या पावत्या, मेडिकल बिल, मृत्यू झाला असल्यास पोस्ट मॉर्टम रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र ह्या गोष्टी तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे त्यातनंतरच इन्शुरंस मिळतो.
➡ *उपचारांचा खर्च कसा मिळवतात ?*
जर गॅस सिलेंडर मध्ये कोणी जखमी झाले असेल आणि ते उपचार घेत असतील तर त्यांना येणाऱ्या खर्चाचा क्लेम मिळू शकतो. ह्या साठी रुग्णाला मेडिकल चा खर्च आणि दवाखान्याचे बिल क्लेम ला जोडावे लागते. त्यानंतरच इन्शुरन्स कंपनी क्लेम ची भरपाई देते. डिस्चार्ज बिल ऑइल कंपनी देते.
▪ *ह्या परिस्थितीत नाही मिळू शकणार क्लेम*
नियमांच्या अनुसार लोकांनी गॅस सिलेंडर सील बंद आहे कि नाही बघितले पाहिजे. सील बंद नसल्यास तो सिलेंडर घेऊ नये. तसेच सिलेंडर ISI मार्क वाला असला पाहिजे. जर सिलेंडर ISI मार्क वाला नसेल तर क्लेम मिळणार नाही. माहिती महत्वाची वाटल्यास आपल्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. सर्वात महत्वाचे म्हणजे स्फोट होणार नाही ह्याची काळजी घ्या.
___________________________________
*⚱️स्वतः सिलेंडर घेऊन आल्यावर एजन्सी देणार पैसे*
_MAHA DIGI UPDATES★ *कायदा*_
गॅस सिलेंडरचा वापर दररोज प्रत्येक घरात केला जातो. तसेच सरकार उज्वल योजनेत साऱ्यांना चूलीचा वापर न करता गॅस सिलेंडरचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. मात्र जास्त करून लोक जे सिलेंडरचा वापर करतात त्यांना हे नियम देखील माहिती नाही.
जर एखादी गॅस एजन्सी तुम्हाला सिलेंडरची होम डिलिव्हरी देत नसेल तर तुम्ही सिलेंडर घेण्यासाठी एजन्सीच्या गोडाऊनमध्ये जाऊ शकतात. त्यानंतर एजन्सीकडून तुम्हाला एक रक्कम दिली जाते. आणि यासाठी तुम्हाला कोणताही एजन्सीवाला नाही बोलणार नाही
*🔨काय आहे नियम?*
तुमच्याकडे कोणत्याही एजन्सीचे कनेक्शन असेल तर तुम्ही त्याच्या गोडाऊनमधून स्वतः सिलेंडर आणू शकता. हे केल्यावर तुम्ही एजन्सीकडून १९ रुपये ५० पैसे परत आणू शकता. आणि कोणतीही एजन्सी ही रक्कम देण्यासाठी नाही बोलणार नाही.
ही रक्कम दरवेळी डिलिवरी चार्ज म्हणून तुमच्याकडून आकारली जाते. सगळ्या एजन्सीची ही रक्कम ठरलेली आहे. महिन्या भरापूर्वी ही रक्कम बदलण्यात आली आहे. या अगोदर ही रक्कम १५ रुपये होती आता ती १९ रुपये ५० पैसे दिले जात नाही.
___________________________
*जाहिरातीसाठी संपर्क: 9168390345*
___________________________
*पैसे न दिल्यास येथे करा तक्रार*
कोणताही एजन्सी संचालक ही रक्कम देण्यासाठी नाकारू शकत नाही. तसे केल्यास तुम्ही १८००२३३३५५५ या नंबरवर कॉल करू शकता. आता ग्राहकांना सबसिडीचे १२ सिलेंडर दिले जातात. हा कोटा पूर्ण झाल्यावर नागरिकांना मार्केट दरात सिलिंडर खरेदी करावा लागतो.
*फ्रीमध्ये चेंज होऊ शकतो रेग्युलेटर*
जर तुमचे सिलेंडरचे रेग्युलेटर लिक असेल तर तुम्ही एजन्सीकडून फ्रीमध्ये बदलू शकता. यासाठी तुमच्याकडे एजन्सीचे सब्सिक्रिप्शन वाऊचर असणं गरजेचं आहे. त्या लीक रेग्युलेटरला स्वतःसोबत घेऊन जावे लागेल.
त्यानंतर सब्सक्रिप्शन वाऊचर आणि रेग्युलेटरचा नंबर चेक केला जातो. दोन्ही नंबर मॅच झाल्यावर तुम्हाला रेग्युलेटर बदलून दिला जातो.
__________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर न्यूज,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6