
फळभाज्या
0
Answer link
भारताची राष्ट्रीय फळभाजी भोपळा आहे.
( Cucurbita pepo )
हे खालील गुणधर्म दर्शवते:
- हे भारतातील मूळ पीक आहे.
- हे वर्षभर उपलब्ध असते.
- ते पौष्टिक असते.
- त्याची चव लोकांना आवडते.
26
Answer link
टोमॅटो ही फळभाजी मूळतः पोर्तुगीजांनी १६ व्या शतकात भारतात आणली. त्यामुळे तिला अस्सल मराठी नाव नाही.
अपभ्रंश होऊन याला टमाटे, तंबाटे असे काही ठिकाणी म्हणतात. जसं पिझ्झाला मराठीत काय म्हणतात हे माहीत नाही, कारण तो आपल्या भागातला पदार्थच नाही, तशी टोमॅटोची गत आहे, असं मला वाटतं.