शिक्षण
कालखंड
इतिहास
मध्य गुणी इतिहासाचे कालावधी?
मूळ प्रश्न: मध्ययुगीन इतिहासाचा कालावधी कोणता आहे?
मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड साधाणत: इ. स. ६०० ते १६०० पर्यंत असा बराच मोठा आहे. या कालखंडात प्रामुख्याने भारतातील सामंतशाही, अनेक परकीय आक्रमणे, त्यापैकी प्रमुख मुघल साम्राज्याचा पाया, त्याचा विस्तार, त्यांचा ऱ्हास अशा बाबींचा अभ्यास करावा लागतो.
मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड सामान्यतः इसवी सन ६०० ते इसवी सन १६०० पर्यंत मानला जातो. जवळपास हजार वर्षांचा हा कालखंड बराच मोठा आहे.
या काळात भारतात सामंत शाही आणि इतर अनेक परकीय आक्रमणे होऊन गेली. या काळात मुख्य म्हणजे मुघल साम्राज्य भारतात उदयाला आले, त्याचा विस्तार झाला व त्याचा अस्त ही भारतात झाला.
मुघल साम्राज्य सोडून भारताच्या मध्ययुगीन इतिहासात मराठा साम्राज्य, दिल्ली सल्तनत व त्याच्यातले गुलाम घराणे खिलजी घराणे तुघलक घराणे इत्यादी शासक महत्त्वाचे ठरतात.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers