सामाजिक रूढी

कुंकू टिकली लावण्याचे अनेक फायदे आहेत, मग जगातील सर्व स्त्रिया कुंकू टिकली लावतात का?

2 उत्तरे
2 answers

कुंकू टिकली लावण्याचे अनेक फायदे आहेत, मग जगातील सर्व स्त्रिया कुंकू टिकली लावतात का?

1
तुम्हाला उत्तर हवं आहे  टिकली पेक्षा कुंकू लावणे फायद्याचे आहे स्त्रियांसाठी  पण कुंकवाची जागा टिकलीने घेतली आहे तुमचा प्रश्न आहे जगातील स्त्रिया कुंकू टिकली लावतात का    तर फॅशन म्हणून टिकली लावतात चेहरा सुंदर दिसण्यासाठी रंगीबेरंगी टिकल्या स्त्रिया लावतात   काही स्त्रिया फॅशन म्हणून टिकली कुंकू  हि लावत नाहीत कुंकू लावण्याचे फायदे आहेत  काही पुरुष ही कुंकवाचा टिळा लावतात  कुंकू लावल्याने चेहरा सुंदर दिसतोच पण नेहमी लावल्याने चेहरऱ्यावर सुरूकुत्या येत नाहीत दोन भुवयांच्या मध्ये लावल्याने मन एकाग्र राहतं. 
कुंकू टिकली लावण काही कुणावर सक्ती नाही पण आपल्या कडे लहानपणापासून आजीने आईनेच संस्कार केलेले असतात.बाई ग कपाळ उघड ठेवू नये बाईने  बाईच्या कपाळाला कुंकवा शिवाय शोभा नाही हे असं बोललं जातं  
म्हणून म्हणेन जगातील स्त्रिया टिकली फॅशन म्हणून वापरतात आणि थोडंसं भांगेत कुंकू भरतात.
उत्तर लिहिले · 6/5/2022
कर्म · 53710
0

नाही, जगातील सर्व स्त्रिया कुंकू किंवा टिकली लावत नाहीत. कुंकू आणि टिकली हे मुख्यतः भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः हिंदू धर्मात वापरले जातात.

कुंकू आणि टिकली लावण्याचे काही फायदे:

  • सामाजिक आणि धार्मिक महत्त्व: कुंकू किंवा टिकली लावणे हे भारतीय संस्कृतीत शुभ मानले जाते आणि सौभाग्य तसेच समृद्धीचे प्रतीक आहे.
  • श्रद्धा: बऱ्याच स्त्रिया धार्मिक श्रद्धेमुळे कपाळावर कुंकू लावतात.
  • सौंदर्य: काही स्त्रिया केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी टिकलीचा वापर करतात.

जगातील इतर संस्कृतींमध्ये सौंदर्य आणि धार्मिकतेची वेगळी प्रतीके वापरली जातात. त्यामुळे कुंकू आणि टिकली फक्त भारतीय स्त्रियाच लावतात असे नाही, पण ते जगभरात सर्रास वापरले जात नाही.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440

Related Questions

खेड्यांच्या विकासासाठी ग्राम गौरव प्रतिष्ठानने कोणती उद्दिष्ट्ये बाळगली आहेत?
वृद्धाश्रम चालवण्यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करावी लागतात?
वृद्धांची सेवा क्षेत्रे किती आणि कोणती?
सामाजिक सुरक्षेचे स्वरूप स्पष्ट करा?
सामाजिक सुरक्षा काय आहे, स्पष्ट करा?
स्त्रियांसाठी सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या योजना राबवल्या जातात?
उत्तर भारतात, 'श्रीमती' हे महिलांच्या नावाच्या आधी लावले जाते आणि महाराष्ट्रात ते 'सौभाग्यवती' या नावाने लावले जाते. तर, 'श्रीमती' हे सर्वांसाठी, सर्रास वापरणे कितपत योग्य आहे?