इतिहास महाराष्ट्राचा इतिहास

शिवरायांचे ध्येय कोणते होते?

3 उत्तरे
3 answers

शिवरायांचे ध्येय कोणते होते?

4
शिवरायांचे ध्येय पुढीलप्रमाणे होते :
  • स्वराज्य स्थापन करणे.
  • आपल्या भूमीला स्वतंत्र करणे.
  • आपला हक्क मिळवणे.
  • सगळ्यांना घेऊन चालणारे, सुव्यवस्थित, सुरक्षित राज्य स्थापन करणे.
  • गोरगरीब जनतेला मुघलांच्या अन्यायातून मुक्त करणे .
  • मुघलांच्या जुलमी गुलामगिरीतून मुक्त होणे इत्यादी.




उत्तर लिहिले · 20/10/2021
कर्म · 25830
0
शिवाजी महाराजांचे ध्येय काय होते?
उत्तर लिहिले · 20/10/2021
कर्म · 10
0

शिवाजी महाराजांचे ध्येय स्वराज्य (स्व-राज्य) स्थापन करणे हे होते.

या ध्येयामध्ये खालील गोष्टींचा समावेश होता:

  • मुघलांच्या तसेच इतर परकीय राजवटींच्या आक्रमणांपासून आपल्या भूमीचे रक्षण करणे.
  • स्वतःच्या लोकांचे स्वातंत्र्य, धर्म आणि संस्कृती जतन करणे.
  • एक न्याय आणि कल्याणकारी राज्य निर्माण करणे, जेथे सर्व लोक समानतेने आणि सुरक्षितपणे जीवन जगू शकतील.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 880

Related Questions

विनायक दामोदर यांचे स्वातंत्र्य क्रांतीवर कोणते विचार होते?
संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे?
शिवाजी महाराजांचे किल्ले किती होते?
शिवाजी महाराजांची किल्ले किती होते?
शिवरायांना शिवकल्याण राजा असे का म्हटले जाते?
शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला व तो किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला व कोणत्या जिल्ह्यात?