6 उत्तरे
6
answers
तुकाडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला?
8
Answer link
तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. ग्रामगीता ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिला आहे.
ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले.

संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।
साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।
ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले.

संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।
साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।
0
Answer link
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला.
ग्रामगीता हा ग्रंथ ग्रामीण जीवनावर आधारित आहे, ज्यात आदर्श ग्राम कसा असावा, ग्रामविकासाची उद्दिष्ट्ये काय असावी, ग्रामस्थांचे आचरण कसे असावे याबद्दल मार्गदर्शन दिलेले आहे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: