3 उत्तरे
3
answers
कलियुगाची समाप्ती कधी होईल?
7
Answer link
*⭕इ. स. ६६६६ मध्ये कलियुगाची समाप्ती?⭕*
_____________________
माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव
______________________
कलियुग कधी सुरू झालं ते जसं पुराणकार निश्चितपणे सांगतात, तसंच ते संपणार कधी हेही सांगितलं जातं.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=196479564083308&id=100011637976439
पण मुळात या सगळ्याची आकडेमोड कशी केली गेली आहे? तिच्यामध्ये पाठभेद कसे झाले आहेत?
*🔹कलियुगाचा प्रारंभ कालावधी*
सगळ्यात पहिला मुद्दा असा असू शकतो की कलियुग नेमकं सुरू कधी झालं? आणि ते कसं ठरवलं गेलं? तर कलियुग सुरू होण्याचा कालावधी सर्वच तज्ज्ञांच्या अभ्यासांती इसवी सनपूर्व ३१०२ असा मानण्यात आला आहे. बायबलमध्ये इसवी सनपूर्व ३१०० मध्ये नवीन जगाची निर्मिती झाली आहे, असे म्हटले आहे आणि आपल्याकडेही त्याच वेळी कलियुग सुरू झाले आहे असे पुरातत्त्ववेत्ते, जीवशास्त्रज्ञ, गणितज्ञ, पुराणज्योतिषकार यांनी मान्य केल्याचे दिसून येते. या सर्वाच्या मते इसवी सनपूर्व ३१०२ मध्ये कलियुगाची सुरुवात झालेली आहे.
मुळात आपल्या कालगणनेत चार युगे समजण्यात येतात. ती म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. सर्वत्र उपलब्ध असलेल्या अवाढव्य लाखो वर्षांची वाढवून ठेवलेली युगांची वष्रे जी आज प्रचलित आहेत :
♍सत्ययुग किंवा कृतयुग = १७,२८,००० वष्रे
♍त्रेतायुग = १२,९६,००० वष्रे
♍द्वापरयुग = ८,६४,००० वष्रे
♍कलियुग = ४,३२,००० वष्रे
एकूण = ४३,२०,००० वष्रे.िहदीमधील एक शब्द आहे.
_____________________
माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव
______________________
‘कल’. कल उच्चारल्यावर काल की उद्या असा आपल्याला लागलीच अर्थबोध होत नाही, परंतु पूर्ण वाक्य कानावर आल्यावर त्यातून काळाचा बोध होत असतो. तसे महाभारत आणि इतर ग्रंथांत अशा एका एका दिवसांसाठीसुद्धा युग म्हटले आहे.
http://anilpatil896.blogspot.com/2020/07/blog-post_72.html
पुराणनिरीक्षणकार त्र्यंबक गुरुनाथ काळे यांनी त्यांच्या ग्रंथात एका-एका दिवसांची, एका-एका वर्षांची युगे पूर्वी मानली जात असत, याची उदाहरणे दिलेली आहेत.इ.स. ४९० ते ५८५ या काळात जन्मलेल्या प्रख्यात गणितज्ञ वराहमिहिर याच्या आधी किंवा त्या सुमारास ही १२ हजार वर्षांची चतुर्युगाची संख्या ठरून गेली होती आणि त्यानुसार कलियुगाची एक हजार २०० वष्रे आहेत, हेही निश्चित झाले होते. परंतु याच काळात दिव्य वर्ष संकल्पना रुजू होती. एक दिव्य वर्ष = ३६० वष्रे. तेव्हा पुराणज्योतिषकारांनी चारही युगांना दिव्य वर्षांनी म्हणजे ३६० वर्षांने गुणून ही मनुष्याची वष्रे देवांची बनविली आणि चार युगांची वर्षसंख्या पुढीलप्रमाणे ठरविली :
कृतयुग – ४ हजार ८०० वष्रे x ३६० = १७,२८,००० वष्रे
त्रेतायुग – ३ हजार ६०० वष्रे x ३६० = १२,९६,००० वष्रे
द्वापरयुग – २ हजार ४०० वष्रे x ३६० = ८,६४,००० वष्रे आणि
कलियुग – १ हजार २०० वष्रे x ३६० = ४,३२,००० वष्रे.
आणि या चार युगांची बेरीज आली ४३,२०,००० वष्रे जी आजच्या काळात प्रचलित आहे.♍कलियुगाचा एकूण कालावधी
कलियुगाची सुरुवात हजारो विविध अभ्यासकांच्या संशोधनाअंती इसवी सनपूर्वी ३१०२ अशी मानली गेलेली आहे. जीवशास्त्रज्ञ, भूस्तरशास्त्रज्ञ, ज्योतिषी, पंचांगकत्रे आणि अन्य विशेषज्ञ यांच्या अथक अभ्यासाच्या समन्वयातून ही तारीख अगदी निश्चित मानली गेली आहे. पंचांगातही कलियुग सुरू झाल्याची तारीख इसवी सनपूर्व १८ एप्रिल ३१०२ अशी दिलेली आहे. आणि श्रीदत्तावधूत (सन १९९८ ते सन ३००० वर्षांपर्यंतचे जागतिक भविष्यकार- ‘अगम्यवाणी’ आणि इतर १४ सिद्धग्रंथकत्रे) यांनी त्यांच्या सिद्धग्रंथात कलियुगाची समाप्ती बहुधा सन ६६६६ अशी सांगितली आहे.
या दोन सनांचा आधार घेत कलियुगाचा कालावधी काढताना इसवी सनापूर्वीची कलियुगाची ३१०२ वष्रे + इसवी सनानंतरची ६६६६ वष्रे यांची बेरीज ९७६८ वष्रे येते. याचा अर्थ कलियुगाची एकूण ९७६८ वष्रे आहेत.कलियुग सुरू होण्याचे वर्ष इसवी सनपूर्वी ३१०२ असे आहे, तर कलियुग समाप्तीचे वर्ष इसवी सनानंतर ६६६६ असे आहे. (दर ३,११,०४० वर्षांनी येणारा मोठा प्रलय हा इ.स. ३३०३ या वर्षी सुरू होत आहे, त्या वर्षांपासून संपूर्ण पृथ्वीवर हिमयुग सुरू होणार आहे, असे प्रलय गणितज्ञांचे गणित आहे.) तरीही कलियुगाच्या ९७६८ वर्षांपकी इसवी सन ३३०३ वर्षांनी होणारा प्रलय पार करीत आणखी ३३६३ वष्रे कलियुग सुरू राहील, कारण कलियुगाची समाप्ती तितक्याच अधिकच्या वर्षांनी म्हणजे ३३०३ + ३३६३ = ६६६६ इसवी सनात होणार आहे, असे तज्ज्ञांचे भाकीत आहे.♍
_____________________
माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव
______________________
कलियुग कधी सुरू झालं ते जसं पुराणकार निश्चितपणे सांगतात, तसंच ते संपणार कधी हेही सांगितलं जातं.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=196479564083308&id=100011637976439
पण मुळात या सगळ्याची आकडेमोड कशी केली गेली आहे? तिच्यामध्ये पाठभेद कसे झाले आहेत?
*🔹कलियुगाचा प्रारंभ कालावधी*
सगळ्यात पहिला मुद्दा असा असू शकतो की कलियुग नेमकं सुरू कधी झालं? आणि ते कसं ठरवलं गेलं? तर कलियुग सुरू होण्याचा कालावधी सर्वच तज्ज्ञांच्या अभ्यासांती इसवी सनपूर्व ३१०२ असा मानण्यात आला आहे. बायबलमध्ये इसवी सनपूर्व ३१०० मध्ये नवीन जगाची निर्मिती झाली आहे, असे म्हटले आहे आणि आपल्याकडेही त्याच वेळी कलियुग सुरू झाले आहे असे पुरातत्त्ववेत्ते, जीवशास्त्रज्ञ, गणितज्ञ, पुराणज्योतिषकार यांनी मान्य केल्याचे दिसून येते. या सर्वाच्या मते इसवी सनपूर्व ३१०२ मध्ये कलियुगाची सुरुवात झालेली आहे.
मुळात आपल्या कालगणनेत चार युगे समजण्यात येतात. ती म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. सर्वत्र उपलब्ध असलेल्या अवाढव्य लाखो वर्षांची वाढवून ठेवलेली युगांची वष्रे जी आज प्रचलित आहेत :
♍सत्ययुग किंवा कृतयुग = १७,२८,००० वष्रे
♍त्रेतायुग = १२,९६,००० वष्रे
♍द्वापरयुग = ८,६४,००० वष्रे
♍कलियुग = ४,३२,००० वष्रे
एकूण = ४३,२०,००० वष्रे.िहदीमधील एक शब्द आहे.
_____________________
माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव
______________________
‘कल’. कल उच्चारल्यावर काल की उद्या असा आपल्याला लागलीच अर्थबोध होत नाही, परंतु पूर्ण वाक्य कानावर आल्यावर त्यातून काळाचा बोध होत असतो. तसे महाभारत आणि इतर ग्रंथांत अशा एका एका दिवसांसाठीसुद्धा युग म्हटले आहे.
http://anilpatil896.blogspot.com/2020/07/blog-post_72.html
पुराणनिरीक्षणकार त्र्यंबक गुरुनाथ काळे यांनी त्यांच्या ग्रंथात एका-एका दिवसांची, एका-एका वर्षांची युगे पूर्वी मानली जात असत, याची उदाहरणे दिलेली आहेत.इ.स. ४९० ते ५८५ या काळात जन्मलेल्या प्रख्यात गणितज्ञ वराहमिहिर याच्या आधी किंवा त्या सुमारास ही १२ हजार वर्षांची चतुर्युगाची संख्या ठरून गेली होती आणि त्यानुसार कलियुगाची एक हजार २०० वष्रे आहेत, हेही निश्चित झाले होते. परंतु याच काळात दिव्य वर्ष संकल्पना रुजू होती. एक दिव्य वर्ष = ३६० वष्रे. तेव्हा पुराणज्योतिषकारांनी चारही युगांना दिव्य वर्षांनी म्हणजे ३६० वर्षांने गुणून ही मनुष्याची वष्रे देवांची बनविली आणि चार युगांची वर्षसंख्या पुढीलप्रमाणे ठरविली :
कृतयुग – ४ हजार ८०० वष्रे x ३६० = १७,२८,००० वष्रे
त्रेतायुग – ३ हजार ६०० वष्रे x ३६० = १२,९६,००० वष्रे
द्वापरयुग – २ हजार ४०० वष्रे x ३६० = ८,६४,००० वष्रे आणि
कलियुग – १ हजार २०० वष्रे x ३६० = ४,३२,००० वष्रे.
आणि या चार युगांची बेरीज आली ४३,२०,००० वष्रे जी आजच्या काळात प्रचलित आहे.♍कलियुगाचा एकूण कालावधी
कलियुगाची सुरुवात हजारो विविध अभ्यासकांच्या संशोधनाअंती इसवी सनपूर्वी ३१०२ अशी मानली गेलेली आहे. जीवशास्त्रज्ञ, भूस्तरशास्त्रज्ञ, ज्योतिषी, पंचांगकत्रे आणि अन्य विशेषज्ञ यांच्या अथक अभ्यासाच्या समन्वयातून ही तारीख अगदी निश्चित मानली गेली आहे. पंचांगातही कलियुग सुरू झाल्याची तारीख इसवी सनपूर्व १८ एप्रिल ३१०२ अशी दिलेली आहे. आणि श्रीदत्तावधूत (सन १९९८ ते सन ३००० वर्षांपर्यंतचे जागतिक भविष्यकार- ‘अगम्यवाणी’ आणि इतर १४ सिद्धग्रंथकत्रे) यांनी त्यांच्या सिद्धग्रंथात कलियुगाची समाप्ती बहुधा सन ६६६६ अशी सांगितली आहे.
या दोन सनांचा आधार घेत कलियुगाचा कालावधी काढताना इसवी सनापूर्वीची कलियुगाची ३१०२ वष्रे + इसवी सनानंतरची ६६६६ वष्रे यांची बेरीज ९७६८ वष्रे येते. याचा अर्थ कलियुगाची एकूण ९७६८ वष्रे आहेत.कलियुग सुरू होण्याचे वर्ष इसवी सनपूर्वी ३१०२ असे आहे, तर कलियुग समाप्तीचे वर्ष इसवी सनानंतर ६६६६ असे आहे. (दर ३,११,०४० वर्षांनी येणारा मोठा प्रलय हा इ.स. ३३०३ या वर्षी सुरू होत आहे, त्या वर्षांपासून संपूर्ण पृथ्वीवर हिमयुग सुरू होणार आहे, असे प्रलय गणितज्ञांचे गणित आहे.) तरीही कलियुगाच्या ९७६८ वर्षांपकी इसवी सन ३३०३ वर्षांनी होणारा प्रलय पार करीत आणखी ३३६३ वष्रे कलियुग सुरू राहील, कारण कलियुगाची समाप्ती तितक्याच अधिकच्या वर्षांनी म्हणजे ३३०३ + ३३६३ = ६६६६ इसवी सनात होणार आहे, असे तज्ज्ञांचे भाकीत आहे.♍
1
Answer link
पंचांगातही कलियुग सुरू झाल्याची तारीख इसवी सनपूर्व १८ एप्रिल ३१०२ अशी दिलेली आहे. आणि श्रीदत्तावधूत (सन १९९८ ते सन ३००० वर्षांपर्यंतचे जागतिक भविष्यकार- 'अगम्यवाणी' आणि इतर १४ सिद्धग्रंथकत्रे) यांनी त्यांच्या सिद्धग्रंथात कलियुगाची समाप्ती बहुधा सन ६६६६ अशी सांगितली आहे.
कलियुगाची किती वर्षे सरली? विष्णुपुराण सांगते...
भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे हिंदू नववर्षाला आरंभ झाला आहे. शालिवाहन शके १९४२ सुरू झाले असून, यंदाचे संवत्सरनाम शार्वरी आहे. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. भारत हा देश पौराणिक कथा, ऐतिहासिक वास्तू, चैतन्यमय परंपरा, प्राचीन संस्कृती, पुरोगामी विचार यांसह विविधतेत एकता असलेला देश आहे. हिंदू धर्म आणि संस्कृती यांना भारतात खूप महत्त्व आहे. आपल्याकडे सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग अशी चार युगे मानली गेली आहेत. आपल्याकडे चार वेद, अठरा पुराणे सर्वश्रेष्ठ मानली गेली आहेत. सध्या कलियुग सुरू आहे. कलियुग नेमके किती वर्षाचे आहे? त्याची किती वर्षे सरली आहेत? विष्णुपुराणात याबाबत काय उल्लेख आढळतो? जाणून घेऊया...
भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे हिंदू नववर्षाला आरंभ झाला आहे. शालिवाहन शके १९४२ सुरू झाले असून, यंदाचे संवत्सरनाम शार्वरी आहे. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. भारत हा देश पौराणिक कथा, ऐतिहासिक वास्तू, चैतन्यमय परंपरा, प्राचीन संस्कृती, पुरोगामी विचार यांसह विविधतेत एकता असलेला देश आहे. हिंदू धर्म आणि संस्कृती यांना भारतात खूप महत्त्व आहे. आपल्याकडे सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग अशी चार युगे मानली गेली आहेत. आपल्याकडे चार वेद, अठरा पुराणे सर्वश्रेष्ठ मानली गेली आहेत. सध्या कलियुग सुरू आहे. कलियुग नेमके किती वर्षाचे आहे? त्याची किती वर्षे सरली आहेत? विष्णुपुराणात याबाबत काय उल्लेख आढळतो? जाणून घेऊया...
कलियुगाची 'इतकी' वर्षे सरली
महाभारतानंतर श्रीकृष्णाने काही काळ द्वारकेत व्यतित केला. श्रीकृष्णाच्या अवतार समाप्तीनंतर कलियुगाला प्रारंभ झाला, असे सांगितले जाते. कलियुगाच्या एकूण वर्षे ४ लक्ष ३२ हजार मानली गेली आहेत. यापैकी ५ हजार १२१ वर्षे संपली असून, ४ लक्ष २६ हजार ८७९ वर्षे शिल्लक आहेत, असा उल्लेख यावर्षीच्या पंचांगात आढळतो. सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुगात माणसे शेकडो वर्षे जगत असत. मात्र, कलियुगात माणसाचे सरासरी आयुर्मान ७० ते ८० वर्षे झाले आहे. कलियुगाची वर्षे सरतील, तसे माणसाचे आयुषमान घटत जाईल, असे विष्णुपुराण सांगते. कलियुगाच्या अखेरच्या टप्प्यात माणसाचे आयुर्मान २० वर्षांचे असेल, असे सांगितले जाते.
'
धर्मगुरू आणि विवाह
विष्णुपुराणातील उल्लेखाप्रमाणे कलियुगाच्या उत्तरार्धात धुर्त, लबाड व्यक्ती बुद्धिमान आणि धर्मात्मा मानले जाईल. वेद, शास्त्र यांचे पालन कुणीही करणार नाही. धर्मगुरू आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी लोकांचा वापर करून घेतील, असे सांगितले जाते. विवाह हा केवळ एक करार किंवा तह असेल. एकमेकांबद्दल असलेला समर्पण भाव निघून जाईल. कुटुंब व्यवस्थेसाठी नाही, तर केवळ एक करार म्हणून विवाह केले जातील, असे काही उल्लेख विष्णुपुराणात आढळतात.
शिवपुण्यदिन: शिवरायांची 'ही' अष्टसुत्री प्रेरणादायी
शिवतेजः छत्रपती शिवरायांचा सर्जिकल स्ट्राइक
सामर्थ्याची साधना, साधनेचे सामर्थ्य सांगणारे समर्थ
पाण्याचा अभाव
कलियुगाच्या अखेरच्या टप्प्यात ऋतुचक्र हळूहळू समाप्त होत जाईल. विविध प्रकारचे आजार, रोग, व्याधी यांमुळे माणसे बेजार होतील. सततच्या हवामान बदलामुळे आणि ऋतुचक्राच्या ढासळलेल्या संतुलनामुळे माणसे त्रस्त होऊन जातील. जमीन नापीक होत जाईल. पीकांचा नाश होईल. नदी, तलाव निर्जल होतील. पाण्याच्या एकेका थेंबासाठी नागरिक व्याकुळ होतील. पाण्याचे स्रोत आटत जातील. पाण्यासाठी झगडे होतील. आत्महत्यांचे प्रमाण वाढेल, असे संकेत विष्णुपुराणात देण्यात आले आहेत.
रामनवमीः श्रीरामाची स्तुती करणारे रामरक्षा स्तोत्र
रामनवमीः म्हणा रामाचा पाळणा आणि आरती
मानवतेची दरी रुंदावेल
कलियुगाच्या उत्तरार्धात ज्या व्यक्तींकडे पैसा, धनदौलत नसेल, अशी माणसे अपवित्र, बेकार मानली जातील. ज्या व्यक्तींकडे पैसा मुबलक प्रमाणात असेल, त्या व्यक्ती गुणी समजल्या जातील. कायदा, न्याय हा केवळ पैशाच्या जोरावर केला जाईल. मानवतेची दरी रुंदावत जाईल. क्षुल्लक कारणांसाठी खून पाडले जातील, असे काही अंदाज विष्णुपुरात आढळतात, असे सांगितले जाते. वास्तविक पाहता यातील काही गोष्टी आजच्या काळातही घडत असल्याचे आपल्याला दिसून येते.
करोनाः भारतीय संस्कृतीची जगाकडून दखल, कृती
लॉकडाऊनः घरी बसून कंटाळा आलाय? 'हे' करा
कलियुग श्रेष्ठ युग
शेती नापीक होऊन पीकांचा नाश झाल्यामुळे अन्नाचा तुटवडा भासेल. त्यामुळे फळे, कंदमुळे खाण्याचे प्रमाण वाढेल. आळसाचे प्रमाण वाढेल. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाईल, असे विष्णुपुराणात नमूद असल्याचे सांगितले जाते. मात्र, कलियुग हे श्रेष्ठ युग मानले गेले आहे. कारण सतयुगात १० वर्षे तप केल्यावर पुण्यप्राप्ती होत असे. त्रेतायुग, द्वापरयुगात एक वर्षे तपश्चर्या केल्यावर पुण्य मिळत असे. मात्र, कलियुगाच्या उत्तरार्धात, अखेरच्या टप्प्यात प्रामाणिकपणे, मनापासून एक दिवस जरी देवाचे नामस्मरण केल्यास पुण्य मिळेल, असे महर्षी व्यास यांनी सांगितल्याची मान्यता आहे.
नामस्मरणात करताना 'ही' जपमाळ ठरेल लाभदायक
0
Answer link
कलयुगाचा शेवट कधी होईल याबद्दल अनेक मते आहेत. हिंदू धर्मानुसार, कलयुग हे चार युगांमधील शेवटचे युग आहे.
विष्णू पुराणानुसार : कलयुगाचा कालावधी 4,32,000 वर्षे आहे.
श्रीमद् भागवत पुराणानुसार : जेव्हा कल्की अवतार होईल, तेव्हा कलयुगाचा अंत होईल आणि नवीन युगाची सुरुवात होईल.
सध्या आपण कलयुगाच्या पहिल्या चरणात आहोत. त्यामुळे कलयुगाचा अंत कधी होईल हे निश्चितपणे सांगता येत नाही.
या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: